श्रद्धा, शुद्धता, स्थैर्य आणि समृद्धी यांचे प्रतीक म्हणून शंख आणि कासव हे देव्हाऱ्याचे अविभाज्य घटक मानले जातात. यामागील धार्मिक, आध्यात्मिक आणि वास्तुशास्त्रीय महत्त्व काय आहेत ते जाणून घ्या
राहू-केतूला छाया ग्रह मानले जाते. घरं, कार्यालये व इतर जागांच्या वास्तुरचनेत त्यांच्याकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. असे म्हटले जाते की राहू आणि केतूच्या नकारात्मक प्रभावामुळे जादूटोणा प्रभाव असू शकतो
हिंदू धर्मग्रंथांमध्ये दानाला अत्यंत पुण्याचे कर्म मानले गेले आहे. मात्र जुने कपडे दान करताना काही धार्मिक नियम आणि परंपरा पाळणे महत्त्वाचे मानले जाते, अन्यथा दानाचे अपेक्षित फळ मिळत नाही असे…
खगोलप्रेमींसाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे. पुढील वर्षी आकाशात अशी एक दुर्मीळ खगोलीय घटना घडणार आहे, जी पाहण्याची संधी अनेक पिढ्यांना पुन्हा मिळणार नाही. या घटनेची जगभरात आतापासूनच चर्चा सुरू…
डिसेंबर २०२६ मध्ये राहू - केतू मकर आणि कर्क राशीत प्रवेश करतील. ज्योतिषशास्त्रानुसार संक्रमण अत्यंत महत्त्वाचे आहे. मेष, सिंह, कन्या आणि धनु राशीच्या लोकांना विशेष आव्हानांचा सामना करावा लागू शकतो.
आज, ८ जून रोजी, शुक्र कर्क राशीत प्रवेश करत आहे. शुभ ग्रह शुक्राचे चंद्राच्या राशीत आगमन आणि शुक्र व गुरूची योगसंयोग, हा स्वतःच एक दुर्मिळ योगायोग आहे. ज्योतिषशास्त्रानुसार हा एक…
सत्य हे आहे की आपल्या मेंदूवर ग्रह आणि ताऱ्यांचा प्रभाव असतो असं म्हटलं जातं. ग्रहांची स्थिती आपल्या मनःस्थितीवर आणि विचार करण्याच्या क्षमतेवर कसा परिणाम करते, याचा वैज्ञानिक आधार आपण जाणून…
जून महिन्यात जन्मलेले लोक कोणत्याही परिस्थितीत जुळवून घेण्यात पारंगत असतात. त्यांचा स्वभाव हा पाण्यासारखा असतो. त्यांच्यामध्ये असे इतरही गुण असतात, जे त्यांना इतरांपेक्षा वेगळे आणि विशेष बनवतात.
एआय (AI) हळूहळू प्रत्येक क्षेत्रात प्रवेश करत आहे. ज्योतिषशास्त्रीय दृष्टिकोनातून पाहिल्यास, AI काही राशींसाठी वरदान ठरू शकते. २०३० सालापर्यंत भारतात एआयचा वेगाने विस्तार होईल, जाणून घ्या
गुरुने आज कर्क राशीत प्रवेश केला आहे. मंगळवार, २ जून रोजी, गुरुने आपल्या उच्च राशीत प्रवेश करून हंस राज योग निर्माण केला होता. तो पंच महापुरुषांपैकी एक असून अत्यंत शक्तिशाली…
स्वयंपाकघरामध्ये असणारे मसाले फक्त स्वयंपाकाची चव वाढवण्यासाठी ओळखले जात नाहीत, तर ज्योतिष आणि वास्तुशास्त्रामध्येही त्यांना विशेष महत्त्व आहे. असे मानले जाते की काही विशिष्ट मसाले वेगवेगळ्या ग्रहांशी आणि ऊर्जांशी संबंधित…
भारतीय संस्कृतीत झाडे, वनस्पती, पाणी, जमीन आणि पर्वत या सर्वांना पूजनीय मानले जाते. विशेष उपवास आणि सणांच्या वेळी काही विशिष्ट वनस्पतींची पूजा केली जाते. मात्र ही रोपे घरात लावणे अशुभ…
१२ वर्षांनंतर, गुरू ग्रह २ जून रोजी पहाटे २:२५ वाजता कर्क राशीत प्रवेश करेल. या गोचरामुळे मेष आणि कर्क राशीसह सहा राशींच्या व्यक्तींच्या जीवनात बदल घडतील. यांचा दर्जा व प्रतिष्ठा…
२५ मे रोजी सूर्याने रोहिणी नक्षत्रात प्रवेश केला. ज्योतिषीय गणनेनुसार, सूर्याच्या रोहिणी नक्षत्रातील प्रवेशामुळे ५ राशींच्या लोकांना आर्थिक आणि करिअरमध्ये लाभ मिळेल. मात्र काही बाबतीत त्रास होणार आहे
ज्योतिषशास्त्रानुसार, कुंडलीतील नऊ ग्रहांना शांत करण्यासाठी आणि त्यांचे शुभ परिणाम मिळवण्यासाठी रत्ने अत्यंत महत्त्वाची मानली जातात. मात्र कधीकधी त्यांच्या जास्त किमतीमुळे किंवा योग्य रत्नाबद्दलच्या ज्ञानाच्या अभावामुळे, प्रत्येकाला ते परिधान करणे…
नवीन वाहनावर स्वस्तिक काढणे शुभ मानले जाते. हिंदू धर्मात स्वस्तिक हे मंगल, समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक मानले जाते. धार्मिक श्रद्धेनुसार, हे नकारात्मक ऊर्जेपासून संरक्षण आणि सुरक्षित प्रवासाचे प्रतीक आहे.…
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील परकीय चलन वाचवण्यासाठी सोने खरेदी करू नये असे आव्हान देशवासीयांना केले. पण भारतीय संस्कृतीत सोन्याचे महत्त्व हे केवळ संपत्तीपुरते मर्यादित नाही. ते श्रद्धा, परंपरा,…
आपण नवीन कपडे खरेदी करतो मात्र ते परिधान करण्यापूर्वी काही गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे. आरोग्याच्या कारणास्तव, ते न धुता घालणे टाळा. धार्मिक श्रद्धेनुसार ते देवाला अर्पण केले जातात. नवीन…
दिवसभरात चालताना काम करताना भूमीवर पाय ठेवतो. नकळत होणाऱ्या या कृत्यासाठी भूमीमातेची क्षमा मागण्यासाठी सकाळी नमस्कार करतात. अशी कृतज्ञता का व्यक्त करावी, यामागे धर्मशास्त्र काय सांगते ते जाणून घेऊया
साडेसातीच्या काळात, शनी व्यक्तीला जीवनातील सर्वात मोठे धडे शिकवतो. साडेसातीच्या काळात, शनी व्यक्तीची कठोर परीक्षा घेत असून व्यक्तीला सामर्थ्यवान बनवतो. लाल किताबातील काही उपायांचे पालन करा