बांगलादेशात २० वर्षांनंतर सत्तेत परतल्यानंतर, तारिक रहमान यांनी पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेताच संवैधानिक संकटाचा सामना करावा लागला आहे. शपथ देणाऱ्या सभापती शिरीन शर्मीन बेपत्ता, खळबळजनक खुलासा
बीएनपीचे अध्यक्ष तारिक रहमान म्हणाले की, बांगलादेशमध्ये कोणत्याही परिस्थितीत कायदा आणि सुव्यवस्था राखली पाहिजे. कोणत्याही सबबीखाली कोणावरही अन्याय करता येणार नाही सांगत इशारा दिलाय, जाणून घ्या
लंडनमध्ये सुमारे १७ वर्षे निर्वासित राहिल्यानंतर तारिक रहमान गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये ढाक्याला परतले. त्यांच्या आगमनानंतर दोन महिन्यांतच त्यांनी निवडणूक जिंकली आणि आता ते देशाचे पंतप्रधान बनण्याच्या तयारीत आहेत.
बांगलादेश सार्वत्रिक निवडणूका होत आहेत. यामध्ये तारिक रहमान यांच्या नेतृत्वाखालील बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी (BNP) पक्षाचे नेतृत्व दिसून येत आहे. मात्र याचा परिणाम भारतासोबतच्या संबंधावर होणार आहे.
पंतप्रधान शेख हसीना देश सोडून गेल्यानंतर जवळजवळ दीड वर्षांनी झालेली ही पहिलीच सार्वत्रिक निवडणूक आहे. या निवडणुकीत मुख्य लढत ही बीएनपी आणि जमात-ए-इस्लामी यांच्यात झाल्याचे दिसून आले.
हसीना आणि खालिदा यांच्याशिवाय पहिल्यांदाच निवडणुका होत आहेत. अवामी लीगवर बंदी आहे आणि तारिक रहमान यांच्या नेतृत्वाखालील बीएनपी राष्ट्रवाद आणि सुधारणांच्या अजेंडासह सत्तेकडे वाटचाल करत आहे.
बांग्लादेशमध्ये जेव्हा हिंसाचार घडत होता, तेव्हा ढाका येथील आशुलिया या भागात पोलिसांनी 6 आंदोलनकर्त्यांना गोली मारली होती. त्यानंतर क्रूरतेची हद्द पार करून पोलिसानी त्यांचे मृतदेह गाडीवर लादले होते.
Sheikh Hasina: बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना राजकारणातून निवृत्त होण्याच्या तयारीत असताना, त्यांच्या पक्षाने, अवामी लीगने, आगामी सार्वत्रिक निवडणुकीत जातीय पक्षाला गुप्तपणे पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे.
बांगलादेशने २०२६ च्या टी-२० विश्वचषकाच्या ठिकाणी बदल करण्याची मागणी केली होती, ज्यावर आयसीसी आपल्या पूर्वीच्या भूमिकेवर ठाम आहे की ठिकाणी कोणताही बदल केला जाणार नाही.
Tarique Rahman : बीएनपी नेते तारिक रहमान यांच्या बांगलादेशात प्रवेशामुळे बांगलादेश जमात-ए-इस्लामीला घाम फुटत आहे. सुरुवातीला जमात-ए-इस्लामीने बीएनपीसोबत निवडणूकपूर्व करार करण्याचा प्रयत्न केला.
बांगलादेशमध्ये हिंदूंवर अत्याचार केले जात आहेत. याविरोधात भारतामध्ये आवाज उठवला जात आहे. दिल्लीतील बांगलादेश उच्चायुक्तालयाबाहेर हिंदू तरुण आक्रमक आंदोलन करत आहेत.
No Blasphemy Evidence : बांगलादेशातील मयमनसिंग येथे हिंदू तरुण दीपू दास यांच्या जमावाने केलेल्या मारहाणीच्या तपासात ईशनिंदा किंवा धार्मिक भावना दुखावल्याचा कोणताही पुरावा आढळला नाही, असे अधिकाऱ्यांनी उघड केले आहे.
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या हत्येनंतर 'ॲक्शन मोड'! 7 नराधमांना अटक; दीपू दासला जाळणाऱ्या जमावावर कारवाईचा बडगा. बांगलादेशच्या मैमनसिंग जिल्ह्यातून अलिकडेच एक भयानक घटना समोर आली.
Bangladesh Violence : बांगलादेशात उस्मान हादीच्या मृत्यूनंतर देशभरात हिंसक निदर्शने झाली. मीडिया हाऊस जाळण्यात आले आणि भारतीय उच्चायुक्तालय आणि शेख मुजीबुर रहमान यांच्या घरावरही हल्ला करण्यात आला.
Bangladesh Extremist Violence : विरोधी पक्षनेते उस्मान हादी यांच्या मृत्यूनंतर, बांगलादेशात हिंसाचार उसळला आहे, अतिरेक्यांनी जाळपोळ आणि तोडफोडी करून हिंदू कुटुंबांना लक्ष्य केले आहे.
Dhaka Unrest : युवा नेते शरीफ उस्मान हादी यांच्या हत्येनंतर बांगलादेशात हिंसाचार उसळला. ढाक्यातील प्रमुख वृत्तपत्रांच्या कार्यालयांना आग लावण्यात आली आणि पत्रकारांवर हल्ले करण्यात आले.
Bangladesh News : शेख हसीना यांच्या पंतप्रधानपदाच्या काळात त्यांच्यावर नरसंहाराचा आरोप आहे. हंगामी सरकारचा दावा आहे की हसीना यांच्या काळात लोकांना गुप्तपणे मारून पुरण्यात आले.
Bangladesh Earthquake : बांगलादेशमध्ये 4.1 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला. ढाका आणि आसपासच्या जिल्ह्यांमध्ये सौम्य भूकंपाचे धक्के जाणवले. कोणतेही नुकसान झाले नाही.
बाउल अबुल सरकारच्या सुटकेची मागणी करण्यासाठी आणि देशभरातील धार्मिक स्थळांवर झालेल्या हल्ल्यांचा निषेध करण्यासाठी खुलनामध्ये आयोजित निषेध रॅली आणि मानवी साखळीवर हल्ला करण्यात आला.