Tarique Rahman Delhi Visit : तारिक रहमान यांच्या संभाव्य दिल्ली दौऱ्याबाबत भारत आणि बांगलादेशमध्ये चर्चा सुरू असल्याची ढाक्याकडून पुष्टी झाली आहे. 20 ते 25 ऑगस्टदरम्यान दौऱ्याची शक्यता असून, भारत-बांगलादेश संबंध…
Shakib Al Hasan News: बांगलादेशी अष्टपैलू खेळाडू शकिब अल हसनच्या मागुरा येथील घरावर समाजकंटकांनी हल्ला केला आणि घराची तोडफोड करून ते पेटवून देण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे परिसरात मोठ्या प्रमाणावर…
Bangladesh News : बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना भावूक झाल्या. "हा तो बांगलादेश नाही" असे म्हणत त्यांनी देशातील राजकीय अस्थिरता, हिंसाचार आणि लोकशाहीवरील संकटाबद्दल चिंता व्यक्त केली. त्यांच्या भाषणानंतर बांगलादेशातील…
Pakistan Row : भारत आणि अफगाणिस्तानातील लोकांना "काफिर" संबोधल्याच्या कथित विधानावरून बांगलादेशी नेते अली अराफत यांनी पाकिस्तानच्या लष्करावर तीव्र टीका केली आहे. धार्मिक आधारावरील भडकाऊ वक्तव्ये टाळून शेजारी देशांशी आदरपूर्वक…
Bangladesh Heat Crisis : बांग्लादेशातील तीव्र उष्णता आणि वीजटंचाईमुळे गारमेंट कारखान्यांतील हजारो कामगार उकाड्यात काम करण्यास मजबूर झाले आहेत. पंखे आणि कूलिंग यंत्रणा बंद असल्याने अनेक कामगार आजारी पडत असून,…
Sheikh Hasina Return Bangladesh : माजी पंतप्रधान शेख हसीना म्हणाल्या की, अटक, तुरुंगवास किंवा फाशीची शिक्षा झाली तरी त्या डिसेंबरपर्यंत बांगलादेशात परत येतील. याबाबत वाचा सवितर माहिती.
Adani Power: अहवालानुसार, वीज विकास मंडळाने २०२५ या आर्थिक वर्षात अदानीकडून खरेदी केलेल्या विजेसाठी प्रति किलोवॅट-तास (kWh) सरासरी १४.८६ टाका दिले. या तुलनेत, इतर तीन पुरवठादारांचा एकत्रित भारित-सरासरी दर प्रति…
Bangladesh Measles Outbreak : बांगलादेशमध्ये गोवरचा प्रादुर्भाव वाढत आहे. २४ तासांत सात मुलांचा मृत्यू झाला असून, त्यामुळे २०२६ मधील एकूण मृतांची संख्या ७३८ झाली आहे, तर हजारो मुले अजूनही संक्रमित…
Bangladesh Nuclear Power Plant : मंगळवारी (दि. 28 एप्रिल 2026) बांगलादेशने अणुऊर्जा निर्मितीच्या युगात प्रवेश केला. रूपपूर अणुऊर्जा प्रकल्पातील व्हीव्हीईआर-१२०० (VVER-1200) अणुभट्टीमध्ये इंधन भरण्यास सुरुवात झाली.
तारिक रहमान मंत्रिमंडळात भारतातील JNU मध्ये शिक्षण घेतलेल्या प्रमुख व्यक्तीचा समावेश आहे. भारताचे NSA अजित डोवाल यांची भेट घेतली असून इतर बांगलादेशी नेत्यांपेक्षा भारताबद्दल दृष्टिकोन वेगळा आहे
बांगलादेशात २० वर्षांनंतर सत्तेत परतल्यानंतर, तारिक रहमान यांनी पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेताच संवैधानिक संकटाचा सामना करावा लागला आहे. शपथ देणाऱ्या सभापती शिरीन शर्मीन बेपत्ता, खळबळजनक खुलासा
बीएनपीचे अध्यक्ष तारिक रहमान म्हणाले की, बांगलादेशमध्ये कोणत्याही परिस्थितीत कायदा आणि सुव्यवस्था राखली पाहिजे. कोणत्याही सबबीखाली कोणावरही अन्याय करता येणार नाही सांगत इशारा दिलाय, जाणून घ्या
लंडनमध्ये सुमारे १७ वर्षे निर्वासित राहिल्यानंतर तारिक रहमान गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये ढाक्याला परतले. त्यांच्या आगमनानंतर दोन महिन्यांतच त्यांनी निवडणूक जिंकली आणि आता ते देशाचे पंतप्रधान बनण्याच्या तयारीत आहेत.
बांगलादेश सार्वत्रिक निवडणूका होत आहेत. यामध्ये तारिक रहमान यांच्या नेतृत्वाखालील बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी (BNP) पक्षाचे नेतृत्व दिसून येत आहे. मात्र याचा परिणाम भारतासोबतच्या संबंधावर होणार आहे.
पंतप्रधान शेख हसीना देश सोडून गेल्यानंतर जवळजवळ दीड वर्षांनी झालेली ही पहिलीच सार्वत्रिक निवडणूक आहे. या निवडणुकीत मुख्य लढत ही बीएनपी आणि जमात-ए-इस्लामी यांच्यात झाल्याचे दिसून आले.
हसीना आणि खालिदा यांच्याशिवाय पहिल्यांदाच निवडणुका होत आहेत. अवामी लीगवर बंदी आहे आणि तारिक रहमान यांच्या नेतृत्वाखालील बीएनपी राष्ट्रवाद आणि सुधारणांच्या अजेंडासह सत्तेकडे वाटचाल करत आहे.
बांग्लादेशमध्ये जेव्हा हिंसाचार घडत होता, तेव्हा ढाका येथील आशुलिया या भागात पोलिसांनी 6 आंदोलनकर्त्यांना गोली मारली होती. त्यानंतर क्रूरतेची हद्द पार करून पोलिसानी त्यांचे मृतदेह गाडीवर लादले होते.
Sheikh Hasina: बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना राजकारणातून निवृत्त होण्याच्या तयारीत असताना, त्यांच्या पक्षाने, अवामी लीगने, आगामी सार्वत्रिक निवडणुकीत जातीय पक्षाला गुप्तपणे पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे.
बांगलादेशने २०२६ च्या टी-२० विश्वचषकाच्या ठिकाणी बदल करण्याची मागणी केली होती, ज्यावर आयसीसी आपल्या पूर्वीच्या भूमिकेवर ठाम आहे की ठिकाणी कोणताही बदल केला जाणार नाही.