देशातील १५० कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या प्रमुख पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या एकूण खर्चात ५.६६ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त वाढ झाली आहे. तर, सुधारित खर्च फेब्रुवारी २०२६ पर्यंत ४१,९८,६८४ कोटी रुपयांवर पोहोचला…
Mumbai 3.0 Announcement in Budget 2026 : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकताच राज्याचा अर्थसंकल्प सादर केला आहे. यावेळी देशाच्या आर्थिक राजधानीबाबत देखील मोठी घोषणा करण्यात आलेली आहे. या अर्थसंकल्पात मुंबईबाबात…
आर्थिक वर्ष २०२६-२७ चे महाराष्ट्राचे अर्थसंकल्प मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून सादर करण्यात आले. त्यावेळी पर्यटन विकासासाठी सरकारने कोटींचा वर्षाव केला. सातारा, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या ठिकाणांचा समावेश आहे.
आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आर्थिक वर्ष २०२६-२७ चा अर्थसंकल्प सादर केला. यावेळी त्यांनी २०२६-२७ च्या अर्थसंकल्पात महत्वाच्या १० घोषणा केल्या आहेत. जाणून घेऊया सविस्तर..
बीड नगरपरिषदेचा २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प सादर केला आहे. २७५ कोटी ४ लाख ५० हजार रूपयांच्या उत्पन्नाचे उदिष्ट ठेवण्यात आले आहे. कोणतीही कर वाढ आणि दर वाढ न करता…
नगरपालिकेच्या वापराविना असलेल्या इमारती एस. एम. जोशी हॉल, वरली आळी सभागृह इ. चा योग्य वापर होऊन शासनाकडून भाडे निर्मिती करून त्या इमारती वापरात आणाव्यात व उत्पन्न वाढवावे, असे मत यावेळी…
श्रीवर्धन नगरपरिषदने सन २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी ५६,९९,१०,६२० रूपये इतक्या आकाराचा अर्थसंकल्प नगराध्यक्ष अतुल चौगुले यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभेत विठ्ठल राठोड तसेच सर्व नवनिर्वाचित नगरसेवक यावेळी उपस्थित होते.
Mumbai Municipal Budget News: मुंबई शहराच्या विकास आणि पायाभूत सुविधांच्या विस्तारावर भर देत, BMC आयुक्त भूषण गगराणी यांनी तो स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांच्यासमोर सादर केला.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी २०२६ चा अर्थसंकल्प सादर केल्यानंतर, सीबीडीटीने नवीन आयकर नियमांचा मसुदा प्रसिद्ध केला. प्राप्तिकर नियमांच्या मसुद्यात पॅन कार्डचे महत्त्व अधोरेखित केले आहे.
RBI शी अर्थसंकल्पातील मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी अर्थमंत्री निर्मला सीतारामन २३ फेब्रुवारीला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या केंद्रीय मंडळाला संबोधित करतील. २०२६-२७ च्या अर्थसंकल्पातील मुख्य मुद्द्यांवर चर्चा करणार आहेत.
निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्प जाहीर केला. यामध्ये अर्थसंकल्पात मोदी सरकारने दोन्ही आघाड्यांवर भारताची स्थिती मजबूत करण्यासाठी धोरणे तयार करण्याचा प्रयत्न केला आहे.
अर्थसंकल्पानंतर, सामान्य माणूस, शेअर बाजार आणि अर्थतज्ज्ञांचे लक्ष आता ६ फेब्रुवारी २०२६ रोजी होणाऱ्या RBI च्या पतधोरण बैठकीवर लागले आहे. या बैठकीत रेपो दरात कोणताही बदल होणार नसल्याची शक्यता वर्तवली…
२०२६-२७ च्या अर्थसंकल्पात कर्करोगाची औषधे, क्रीडा उपकरणे आणि ईव्ही बॅटरी स्वस्त झाल्या, परंतु बिड्यांसारख्या उत्पादनांवरील कर कपातीमुळे प्रश्न निर्माण होतात.
२०२६ च्या अर्थसंकल्पात केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना आठव्या वेतन आयोगाची मोठी आशा होती. तथापि, अर्थमंत्र्यांनी त्याची थेट घोषणा केली नाही. त्यामुळे ते यावर्षी लागू केले जाईल की नाही हे अद्यापही स्पष्ट…
२०२६ च्या अर्थसंकल्पात लातूर जिल्ह्याच्या भौगोलिक, शैक्षणिक, वैद्यकीय, पर्यटन व औषधी संशोधनाच्या संभावनांकडे दुर्लक्ष करत जिल्ह्याच्या पदरी 'वाटाण्याच्या अक्षता'च पडल्याची भावना नागरिकांतून व्यक्त होत आहे.
२०२६-२७ च्या अर्थसंकल्पात, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी "विकसित भारत २०४७" चे स्वप्न साकार करण्यासाठी उत्पादन क्षेत्राला अर्थव्यवस्थेचा सर्वात मजबूत आधारस्तंभ म्हणून वर्णन केले. याबद्दल वाचा सविस्तर बातमी..
नागपूर मेट्रोने यंदाच्या बजेटमध्ये १,३३५ कोटी रु.च्या तरतुदीची मागणी केली. मात्र मेट्रोबाबत कोणतीही घोषणा न झाल्याने संभ्रमाची स्थिती निर्माण झाली आहे. त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्याला १ लाख कोटी रु.…
२०२६ च्या बजेटमध्ये पालघरच्या सर्वांगीण विकासावर विशेष भर देण्यात आला असून, महिलांपासून मच्छीमारांपर्यंत आणि शेतकऱ्यांपासून तरुणांपर्यंत सर्वांसाठीच आनंदाची बातमी आहे. मुलींना सुरक्षा आणि शिक्षण मिळण्याची शक्यता आहे.