आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाचे संयुक्त सचिव विजय नेहरा आणि इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे सचिव एस. कृष्णन यांनी सार्वजनिक डिजिटल आरोग्य "यायाभूत सुविधा मजबूत करण्याची आवश्यकता अधोरेखित केली.
लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं फळे खायला खूप जास्त आवडतात. नियमित कोणतेही एक फळ खाल्ल्यास आजारांपासून तुम्ही दूर राहाल. जीवनशैलीत होणाऱ्या बदलांच्या परिणामामुळे आरोग्य बिघडून जाते. अशावेळी आहारात बदल…
भारतीय क्रिकेटपटू Rinku Singh यांच्या वडिलांचे स्टेज-४ यकृत कर्करोगामुळे निधन झाले. यकृताचा कर्करोग सुरुवातीला एका गाठीपासून सुरू होऊन टप्प्याटप्प्याने शरीराच्या इतर अवयवांपर्यंत पसरतो.
कर्करोग तपासणीसाठी राज्यात सध्या आठ वाहने असून यांची संख्या वाढवून सर्व जिल्ह्यांमध्ये वाहने उपलब्ध करुन दिली जाणार आहे. यामुळे रुग्णांना गंभीर आजारावर उपचार करणे सोपे होईल.
राज्यात वाढत्या कर्करोगाच्या पार्श्वभूमीवर सरकारने व्यापक तपासणी आणि उपचार मोहीम हाती घेतली आहे. स्तन कर्करोग तपासणीवर विशेष भर देत कोट्यवधी महिलांची तपासणी करण्यात आली आहे.
थंडीच्या दिवसांमध्ये बाजारात मोठ्या प्रमाणावर स्ट्रॉबेरी उपलब्ध असते. आंबटगोड चवीची स्ट्रॉबेरी शरीरासाठी खूप जास्त फायदेशीर आहे. यामध्ये विटामिन सी, अँटिऑक्सिडंट्स आणि फायबर इत्यादी अनेक घटक मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. स्ट्रॉबेरी…
लहान मुलांमधील कॅन्सरचे वाढते प्रमाण ही एक गंभीर चिंतेची बाब आहे. भारतात उपचारांचा कमी असलेला दर प्रामुख्याने उशिरा होणाऱ्या निदानामुळे आहे. पालकांनी मुलांच्या शरीरातील बदलांकडे बारीक लक्ष दिले पाहिजे.
प्लास्टिकच्या कपात चहा पिणे शरीरासाठी धोक्याचे ठरते. कारण यामध्ये असलेले हानिकारक रसायन शरीरात कॅन्सरच्या पेशी तयार करतात. ज्यामुळे संपूर्ण आरोग्य बिघडून जाते. चला तर जाणून घेऊया सविस्तर.
जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवा कराच्या दरांमध्ये अलीकडे झालेल्या कपातीमुळे देशातील कर्करोग उपचार अधिक परवडणारे आणि सुलभ बनविण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण धोरणात्मक बदल दिसून येत आहे.
कर्करोग उपचार अधिक प्रभावी आणि सर्वसमावेशक करण्यासाठी भारताने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. नवी मुंबईतील ‘समाकलन 2.0’ परिषदेत एकात्मिक कर्करोग उपचाराचा स्पष्ट रोडमॅप मांडण्यात आला.
आतड्यांच्या कॅन्सरची लागण झाल्यानंतर संपूर्ण शरीराला हानी पोहचते. त्यामुळे दैनंदिन आहारात विविध पालेभाज्या आणि इतर पदार्थांचे नेहमीच सेवन करावे. हे पदार्थ कॅन्सरच्या पेशी आतड्यांमध्ये वाढू देत नाहीत.
सर्वच महिला कामानिमित्त बाहेर जाताना किंवा कोणत्याही कार्यक्रमात बाहेर जाताना लिपस्टिक लावतात. लिपस्टिक लावल्याशिवाय मेकअप पूर्ण झाल्यासारखे वाटत नाही. बाजारात लिप्स्टिकचे अनेक वेगवेगळे ब्रँड उपलब्ध आहेत. महिलांसाठी सौंदर्याची ओळख म्हणजे…
हृदयाच्या ब्लॉक झालेल्या रक्तवाहिन्या स्वच्छ करण्यासाठी नियमित लाल फळांचे सेवन करावे. लाल फळांमध्ये असलेले घटक रक्तवाहिन्या स्वच्छ करतात आणि हृदयाचे आरोग्य निरोगी ठेवतात.
कार्यशाळेचे उद्घाटन घाटी रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे यांच्या हस्ते झाले. यावेळी शासकीय कर्करोग रुग्णालयाचे विशेष कार्यकारी अधिकारी डॉ. अरविंद गायकवाड प्रामुख्याने उपस्थित होते.
मासिक पाळी बंद झाल्यानंतर महिलांच्या शरीरात असंख्य बदल होतात. या बदलांकडे दुर्लक्ष न करता वेळीच उपचार करावेत. जाणून घेऊया मासिक पाळी बंद झाल्यानंतर महिलांना कॅन्सरची लागण का होते.
Cancer Awareness : कर्करोग हा जगभरातील एक भयंकर आजार असून WHO च्या या नव्या अभ्यासानुसार जगभरातील सुमारे 40 टक्के कर्करोगाची प्रकरणे टाळता येण्यासारखी आहेत.
४ फेब्रुवारीला जागतिक कर्करोग दिन साजरा करण्यात येतो. कॅन्सर असणाऱ्या व्यक्तींना प्रचंड मानसिक तणाव असतो आणि याशिवाय कॅन्सर उलटण्याची भीती असते. अशावेळी काय काळजी घ्यावी जाणून घ्या
४ फेब्रुवारी रोजी जागतिक कर्करोग दिन साजरा केला जातो. कर्करोगाबाबत अधिक जागरूकता निर्माण करण्यासाठी नक्की कोणते उपाय करता येतील आणि कशा पद्धतीने हा आजार बरा करता येऊ शकतो जाणून घ्या.
रक्ताच्या गाठी झाल्यानंतर पायांमध्ये वेदना किंवा कोणतीही लक्षणे दिसून येत नाहीत. पण हीच लक्षणे गंभीर आजारांचे संकेत आहेत. चला तर जाणून घेऊया रक्ताच्या गाठी होण्याची कारणे.