फिर्यादीचा जबाब नोंदवून पोलिसांकडून प्राथमिक तपास अहवाल मागवण्यात आला. आनंदनगर पोलिसांनी दाखल केलेल्या अहवालातही आरोपींनी मिळकतीचे हस्तांतरण संगनमत करून केल्याचे नमूद करण्यात आले आहे.
एप्रिल २०२२ ते मार्च २०२३ या काळात सलमान पठाण यांनी काही रकमेची गुंतवणूक केली. एप्रिल २०२४ ते ऑक्टोबर २०२४ या काळात सलमान पठाण यांनी शेख रियाज याच्या सांगण्यावरून दोन कोटीची…
फिर्यादी व्यावसायिक तरुणाच्या पत्नीला व्यवसायासाठी सात कोटी रुपयांचे कर्ज हवे होते. सनदी लेखापाल गावडे याच्याशी व्यावसायिक आणि त्याच्या पत्नीचा परिचय होता.
वर्षा यांनी पतीच्या मृत्यूपूर्वी विम्याच्या दोन पॉलिसी काढल्या होत्या. निधनानंतर वर्षा यांनी विमा कार्यालयात संपर्क केला त्यांना व त्यांच्या मुलाला विम्याची 1 कोटी 10 लाख 90 हजारांची रक्कम मिळाली.
90 दिवसांचा ऑनलाईन कोर्स पूर्ण केल्यास बँकिंग क्षेत्रात क्रेडिट विभागात हमखास नोकरी मिळेल अशी हमी देण्यात आली होती. नरवडे यांनी दिलेल्या पत्त्यावर जाऊन चौकशी केली असता, तेथे सुदेश आंबिनाथ पाटील…
आरोपी उज्ज्वल हा कारागीर म्हणून मागील तीन वर्षांपासून काम करत होता. तो सराफा लाईनमधील दुकानारांकडून शुद्ध सोने घेऊन नागपूर येथे जाऊन दागिने बनवून आणत होता.
कनिष्ठ लिपिक पदाच्या बनावट नोकरीचे आमिष दाखवून लाखाची फसवणूक केली. प्राथमिक तपासात या भामट्याने सुमारे 1 कोटी 60 लाख रुपयांची फसवणूक केल्याचे उघड झाले.
Breaking News: भारतातील प्रसिद्ध उद्योगपती अनिल अंबानी यांच्या अडचणी वाढल्या आहेत. आता ईडीने अनिल अंबानी यांच्यावर मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल केला आहे.
चिकलठाणा परिसरातील प्राईड फिनिक्स सोसायटी येथे राहणाऱ्या आकाश राजेंद्र देवूळगावकर यांच्या घरी 20 जून रोजी चोरट्यांनी चोरी करुन 5 लाख 43 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने चोरुन नेले होते.
गेल्या रविवारी ३१ ऑगस्ट रोजी तो त्यांच्या घरी आला. औषध देण्यापूर्वी त्याने धार्मिक विधी करण्याचे नाटक केले. त्याने दाम्पत्याला घरातील देवघरात बसवले आणि दागिन्यांसह पोबारा केला.
फिर्यादी मनप्रितसिंग दलवीरसिंग बुधराजा यांचे सदरच्या राजभवन गेटजवळ 'पहनावा' बुटिक आहे. व्यवसाय वाढवण्यासाठी त्यांना मोठी जागा पाहिजे होती. ऑगस्ट २०२४ मध्ये मोती जैन नावाच्या प्रॉपर्टी डीलरने मनप्रितशी संपर्क केला.
छत्रपती संभाजीनगर येथील नीलेश गांगे (रा. मुकुंदवाडी) या युवकाविरोधात गुरुवारी उशिरा रात्री वसमत शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीच्या शोधासाठी विशेष पथक रवाना झाले आहे.
कंपनीचे कार्यालय बहुतेक वेळा बंद असल्याची माहितीही पीडित कर्मचाऱ्यांनी दिली. चौकशीसाठी कंपनीच्या मनुष्यबळ विभागाशी संपर्क साधल्यावर संबंधित अधिकाऱ्यांनी उलट पोलिसांना बोलावल्याचा आरोपही कर्मचाऱ्यांनी केला आहे.
अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे तालुक्यातील परसोडी येथील स्वामी समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी या संस्थेची निवड केली होती. तेथे प्रवेश घेण्यासाठी संबंधित दोन भामट्यांनी काळे यांच्याशी संपर्क साधला.
विवाह होऊन पाच वर्षांचा कालावधी लोटला. सांबरे दाम्पत्याला अपत्य झाले नाही. त्यामुळे ते नेहमीच विवंचनेत राहायचे. मूल व्हावे म्हणून त्यांनी उपचार केले. पण त्यांना बाळ झाले नाही.
३ नोव्हेंबर २०१४ ते २१ मार्च २०२५ या कालावधीत संस्थेतील पदाधिकाऱ्यांनी संगनमत करून नियमबाह्य कर्ज वाटप, नियमबाह्य गुंतवणूक व रोख शिल्लक रकमेचा अपहार केला. त्यामुळे संस्थेचे मोठे आर्थिक नुकसान झाले…
मुलासोबत ऑनलाईन सर्च करत असताना आरोपी वर्षा हिचा मोबाईल क्रमांक मिळाला. त्यांनी वर्षाशी संपर्क केला. बँकेतून कर्ज मिळण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे सांगितले. आरोपी वर्षाने त्यांना घरी बोलावून घेतले.
सोमनाथ ढगे यांनी फिर्याद दिली होती. या फिर्यादीनुसार, मंगळवारी दुपारी चारच्या सुमारास ते स्वतःच्या गॅरेजवर काम करत असताना त्यांच्या ओळखीचा अविनाश देवकर हा तिथे गाडी दुरुस्तीसाठी आला.
अंकुश फुले हे मंगळवारी सकाळी रस्त्याने एकटे पायी जात असताना एका वाहनाने आलेल्या एका व्यक्तीने त्यांना थांबवले. दरम्यान, स्वतः पोलिस असल्याचे सांगत ओळखपत्र दाखवले आणि लगेच ते खिशात ठेवले.