रायगडच्या माणगावात रुबी शिरेकरला रात्री दगडफेक आणि धड नसलेल्या आकृतीचा अनुभव आला. पण शिव्या घातल्यानंतर ती आकृती अचानक नाहीशी झाली आणि पुन्हा कधीच दिसली नाही.
रात्री गावात पाहिलेली वृद्ध महिला सरिताला आणि दीपकला भिती आणि आश्चर्याची जाणीव करून देते. सकाळी तिचे शब्द खरे ठरतात, जे त्यांच्या अनुभवाला गूढ आणि संस्मरणीय बनवतात.
दादरच्या गडकरी चौकात रशीदला रात्री उशिरा भेटलेली दूधवाली बाई प्रत्यक्षात मृत व्यक्ती निघाली. आजही ती बाई तिथे फिरून घाटकोपरचा पत्ता विचारते, असा लोकांचा दावा आहे.
राघवला मध्यरात्री भेटलेली चिमुरडी खरी नव्हती, तर ती विक्रोळीतल्या ५० वर्षांपूर्वीच्या आगीत मृत्यू पावलेली आत्मा होती. त्या रात्रीनंतर राघवने कधीच रात्री शतपावलीसाठी बाहेर जाणं बंद केलं.
कोकणातल्या पहाटेच्या अंधारात तीन भावंडं आंब्यासाठी रानात जातात, पण कुऱ्हाडी घेऊन झाडं कापणारी एक विचित्र छाया त्यांच्या डोळ्यासमोर येते. दुसऱ्या दिवशी सकाळी मात्र तिघेही तापाने फणफणलेले असतात.
नोकरीवरून घरी परतताना नकळत लिंबावर पाय ठेवला आणि स्वानंदीच्या आयुष्यात सुरू झाला भयानक थरार. चार दिवसांच्या यातनांनंतर कुर्ला दर्ग्यातील मंत्रोपचारांमुळे अखेर तिच्यावरचा भूत उतरवला गेला.
मुंबईच्या परिसरात मुकेश मिल्स नावाची जुनी गिरणी क्षेत्र आहे. असे म्हणतात की त्या ठिकाणी अजूनही कुणाचे तरी वास्त्यव्य जाणवते. लोकांना भास होतात. येथे साधं भटकायचा विचार जरी केला तरी लोकांच्या…
वाराणसीमध्ये असलेल्या एका प्राचीन रहस्यमय तलावाबद्दल अशी श्रद्धा आहे की येथे त्रिपिंडी श्राद्ध केल्याने पूर्वजांच्या आत्म्यांना शांती मिळते. तसंच साधकाच्या आयुष्यातील अशुभ प्रभावही दूर होतात, जाणून घ्या
विक्रोळीतल्या अंधाऱ्या गल्लीत जगनच्या मागे उलट्या पायांची सावली लागली होती. साईनाथ मंदिराजवळ पोहोचताच तो वाचला, पण त्या स्त्रीचे कर्कश हसू अजूनही कानात घुमत राहिले.
मुंबईच्या गिरगाव भागात असणाऱ्या रमाची चाळ परिसरात एक असा कट्टा आहे. जे दिवसा आणि रात्री सारखेच भासते. पण त्या कट्ट्यामध्ये असे काही दडले आहे की लोकांचे अस्तित्व संपवू शकते. मुंबई…
पेणच्या हिडन गाव व्हिला मध्ये झालेल्या लग्नाच्या हळदीसोहळ्यानंतर मध्यरात्री घडलेल्या कॅरमच्या भुताटकीच्या खेळाने रजनीश आणि त्याच्या कुटुंबाचा थरकाप उडाला.