सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी नियमित एक सफरचंद खाल्यास शरीराला अनेक फायदे होतील. याशिवाय सफरचंदमध्ये असलेल्या फायबरमुळे आतड्या निरोगी राहतात आणि आरोग्य सुधारते.
सकाळी उठल्यानंतर काहींना चहा पिण्याची सवय असते. चहा प्यायल्याशिवाय दिवसाची सुरुवात होत नाही. तर काहींना दिवसभरात खूप वेळा चहा प्यावा.पण जास्त प्रमाणात चहा पिणे आरोग्यासाठी धोक्याचे ठरते. कारण चहा बनवताना…
इराणी हॉटेल्स आता तर तशी कमी राहिली आहेत. पण एकदा तरी इराण्याच्या हॉटेलमध्ये जाऊन चहा-बन मस्का, खारी, कप केक यांची चव घ्यायलाच हवी. मित्रमैत्रिणींसह ही मजा न्यारीच आहे
पुरुषांपेक्षा महिलांना आरोग्यासंबंधित खूप जास्त समस्या उद्भवतात. त्यामुळे महिलांनी स्वतःच्या आरोग्याची जास्त काळजी घ्यावी. आहारात कायमच पौष्टिक पदार्थांचे सेवन करावे.
सणावाराच्या दिवसांमध्ये महाराष्ट्रातील प्रत्येक घरात वेगवेगळ्या चिवड्याचे प्रकार बनवले जातात. सकाळच्या नाश्त्यात किंवा संध्याकाळी भूक लागल्यानंतर बिस्कीट किंवा इतर तेलकट पदार्थ आणून खाल्ले जातात. यासोबतचज चिवडा देखील खाल्ला जातो. दिवाळी…
पावसाळ्याच्या दिवसांमध्ये बाजारात मशरूम मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असतात. ही भाजी अतिशय आवडीने खाल्ली जाते. ऑयस्टर, व्हाईट बटन आणि शिताके मशरूम इत्यादी अनेक वेगवेगळे मशरूमचे प्रकार आहेत. रक्तात वाढलेली साखर नियंत्रणात…
निरोगी आरोग्यासाठी रोजच्या आहारात फळांचे सेवन करणे अतिशय महत्वाचे आहे. फळांच्या सेवनामुळे शरीराला अनेक फायदे होतात. लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं पपई खायला खूप जास्त आवडतो. पपईमध्ये असलेले विटामिन सी…
मेंदूचे आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी आहारात पौष्टिक पदार्थांचे सेवन करावे. या पदार्थांच्या सेवनामुळे मेंदूच्या कार्यात कोणतेही अडथळे निर्माण होत नाहीत. याशिवाय शरीराला सुद्धा अनेक फायदे होतात.
सर्वच लहान मुलांना सकाळच्या नाश्त्यापासून ते अगदी रात्रीच्या जेवणापर्यंत सगळेच चमचमीत पदार्थ खायला हवे असतात. नाश्त्यात नेहमीच बाहेरून विकत आणलेले पदार्थ खाल्ले जातात. पण लहान मुलांच्या आरोग्यासाठी सतत तेलकट तिखट…
बाहेरील पॅकेटमधल्या खाद्यपदार्थांवर वेगवेगळ्या प्रकारचे चिन्ह असतात. सर्वसाधारण पाहायला गेलं तर हिरवा रंग आणि लाल रंग हे प्रत्येकाला माहिती असतात. असेच आणखी रंग आहेत ज्यांचा अर्थ नक्की काय आहे आणि…
श्रावण महिन्याला धार्मिक महत्व असल्यामुळे या महिन्यात मांसाहारी पदार्थांचे सेवन केले जात नाही. अनेक नियम आणि बंधन पाळली जातात.चला तर जाणून घेऊया श्रावण महिन्यात कोणत्या पदार्थांचे सेवन करू नये.
भारताला विविध भाषा बोलणारे, धर्मांचे लोक राहतात. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी वेगळी खाद्य संस्कृती आपल्याला पाहायला मिळते. भारतामधील सर्वच पदार्थ जगभरात सगळीकडे प्रसिद्ध आहेत. याशिवाय भारतातील पदार्थांची चव चाखण्यासाठी परदेशातून मोठ्या…
निरोगी आरोग्यासाठी दैनंदिन आहारात सतत वेगवेगळ्या पदार्थांचे सेवन केले जाते. आहारात प्रोटीन, लोह, कॅल्शियम, मॅग्नेशियम इत्यादी गुणधर्मांनी समृद्ध असलेल्या पदार्थांचे सेवन केले जाते. याशिवाय आहारात अँटी-इंफ्लेमेटरी पदार्थांचा समावेश करावा. यामुळे…
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी वयाच्या ७४ व्या वर्षी सुद्धा अतिशय फिट आणि हेल्दी आहेत. मोदी त्यांच्या आहारात पौष्टिक आणि हेल्दी पदार्थांचे सेवन करतात. ज्यामुळे ते कायम निरोगी आहेत. निरोगी आरोग्यासाठी…
किडनी शरीरातील सगळ्यात महत्वाचा अवयव आहे. किडनीच्या कार्यात अडथळा निर्माण झाल्यानंतर विषारी घटक शरीरामध्ये तसेच साचून राहतात. यामुळे आरोग्य हानी पोहचते. किडनी रक्त शुद्ध करून शरीरात साचून राहिलेले विषारी घटक…
उन्हाळ्यात उष्णता वाढल्यामुळे त्वचेसंबंधित अनेक समस्या उद्भवू लागतात. या सर्व समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी दैनंदिन आहारात भाज्यांचे सेवन करावे. या भाज्यांमध्ये असलेले विटामिन सी त्वचेसाठी प्रभावी ठरते.
भारतासह जगभरात सगळीकडे मोठ्या संख्येने चहाप्रेमी आहे. अनेकांना सकाळी उठल्यानंतर सगळ्यात आधी चहा किंवा कॉफी पिण्याची सवय असते. तर काही लोक दिवसभरात ५ ते ६ वेळा चहाचे सेवन करतात. पण…
अंडी खाल्ल्याचे शरीरासाठी अनेक फायदे असतात. नियमित व्यायाम करणारे लोकं सेवनात अंड्याच्या समावेश प्रामुख्याने करतात. म्हणतात कि अंडी खाल्ल्याने लवकर होणार मृत्यू टाळता येतो? ही गोष्ट कितपत खरी? जाणून घ्या.