दक्षिण भारतीय लोक केळीच्या पानांवर अन्नपदार्थांचे सेवन करावे. ही परंपरा पूर्वीच्या काळापासून चालत आली आहे. डिजिटल युगात अनेक नवनवीन बदल होताना दिसून येत आहे.मात्र हे बदल अन्नपदार्थांमध्ये आणि त्यांच्या परंपरेमध्ये…
वय वाढल्यानंतर महिलांमध्ये आरोग्यासंबंधित बऱ्याच समस्या उद्भवू लागतात. याशिवाय तरुण वयात शरीराची व्यवस्थित काळजी न घेतल्यामुळे हाडे दुखणे, काम करताना अडथळे निर्माण होणे, पचनक्रिया मंदावणे, संधिवात, मासिक पाळीच्या समस्या इत्यादी…
कायमच बाजारातील विकतची मल्टिव्हिटामिन पावडर आणण्यापेक्षा घरच्या घरी तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये मल्टिव्हिटामिन पावडर बनवू शकता. या पावडरचे नियमित सेवन केल्यास शरीरातील थकवा कमी होईल.
What To Eat In Winter : हिवाळ्यात सर्दी, खोकल्यासारखे आजार होणे फार सामान्य समस्या आहे. वातावरणातील थंडावा शरीराला नकोसा होतो, अशात शरीराला ऊबदार ठेवण्यासाठी स्वयंपाकघरातील काही पदार्थांचे सेवन फायद्याचे ठरते.
ग्राहक वेगवेगळ्या पाककृती ऑर्डर करत आहेत, ज्यामध्ये २०% वाढ झाली आहे. प्रत्येक ग्राहकासाठी वेगवेगळ्या रेस्टॉरंट्सकडून येणाऱ्या ऑर्डरमध्ये ३०% वाढ झाली आहे. लोक पूर्वीपेक्षा जास्त नवीन गोष्टी वापरून पाहत आहेत.
थंडीच्या दिवसांमध्ये शरीराला भरपूर पोषणाची आवश्यकता असते. आहारात वेगवेगळ्या पालेभाज्या, फळे, सुका मेवा इत्यादी पदार्थांसोबतच शिंगाड्याचे सुद्धा सेवन करावे. थंडीला सुरुवात झाल्यानंतर बाजारात काळ्या रंगाचे शिंगाडे येतात. काळे शिंगाडे पाहून…
सकाळच्या नाश्त्यात चहा कॉफीसोबत बिस्कीट, ब्रेड, क्रीम पाव इत्यादी विकत आणलेल्या गोष्टी कायमच खाल्ल्या जातात. पण नेहमी नेहमी बाहेरील पदार्थांचे सेवन करण्याऐवजी घरी बनवलेले पदार्थ खावेत. यासोबत नाश्त्यात मूठभर भिजवलेले…
पोट फुगणे किंवा पोटात जडपणा वाटणे ही नैसर्गिक स्थिती आहे. आहारात होणाऱ्या बदलांमुळे आणि तिखट, तेलकट पदार्थांच्या अतिसेवनामुळे शरीराची पचनक्रिया पूर्णपणे बिघडून जाते. शरीरात साचून राहिलेल्या विषारी घटकांचा आरोग्यावर गंभीर…
FSSAI Action in India: देशातील दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर अन्न सुरक्षा विभाग देखील सक्रिय झाला आहे. दिल्ली, गोरखपूर, गाझियाबाद, चंदौली, बागेश्वर, अलवर आणि मुझफ्फरनगरसह अनेक शहरांमध्ये छापे टाकण्यात आले आहेत.
रोजच्या आहारात वेगवेगळ्या भाज्या आणि फळांचे सेवन केले जाते. फळे प्रामुख्याने पिकल्यानंतर खाल्ली जातात. कारण कच्ची फळे चवीला अतिशय बेचव लागतात. पिकल्यानंतर फळांमध्ये नैसर्गिक गोडवा वाढतो. पण आहारात खाल्ल्या जाणाऱ्या…
कॅन्सरसारख्या गंभीर आजाराचे नाव ऐकल्यानंतर सगळ्यांच्या पाया खालील जमीन सरकते. या आजाराची शरीराला लागण झाल्यानंतर शारीरिक आरोग्यासोबतच मानसिक आरोग्यसुद्धा बिघडून जाते. महिलांमध्ये प्रामुख्याने दिसून येणारा गंभीर आजार म्हणजे स्तनाचा कर्करोग.…
बाजारात दिवसेंदिवस टॉमेटोची किंमत वाढतच चालली आहे. पण तुम्ही घरीही लालसर टॉमेटो पिकवू शकता. आता सोप्या टिप्सचा वापर करून घरीच पिकवा टॉमेटो आणि करा चविष्ट भाजी
दीर्घकाळ निरोगी राहण्यासाठी शरीराला पोषक घटकांची आवश्यकता असते. पण शरीरात कोणत्याही विटामिनची कमतरता निर्माण झाल्यानंतर संपूर्ण शरीराला हानी पोहचते. त्यामुळे आहारात कायमच हेल्दी आणि टेस्टी पदार्थांचे सेवन करावे. शरीरात पोटॅशियमची…
सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी नियमित एक सफरचंद खाल्यास शरीराला अनेक फायदे होतील. याशिवाय सफरचंदमध्ये असलेल्या फायबरमुळे आतड्या निरोगी राहतात आणि आरोग्य सुधारते.
सकाळी उठल्यानंतर काहींना चहा पिण्याची सवय असते. चहा प्यायल्याशिवाय दिवसाची सुरुवात होत नाही. तर काहींना दिवसभरात खूप वेळा चहा प्यावा.पण जास्त प्रमाणात चहा पिणे आरोग्यासाठी धोक्याचे ठरते. कारण चहा बनवताना…
इराणी हॉटेल्स आता तर तशी कमी राहिली आहेत. पण एकदा तरी इराण्याच्या हॉटेलमध्ये जाऊन चहा-बन मस्का, खारी, कप केक यांची चव घ्यायलाच हवी. मित्रमैत्रिणींसह ही मजा न्यारीच आहे
पुरुषांपेक्षा महिलांना आरोग्यासंबंधित खूप जास्त समस्या उद्भवतात. त्यामुळे महिलांनी स्वतःच्या आरोग्याची जास्त काळजी घ्यावी. आहारात कायमच पौष्टिक पदार्थांचे सेवन करावे.
सणावाराच्या दिवसांमध्ये महाराष्ट्रातील प्रत्येक घरात वेगवेगळ्या चिवड्याचे प्रकार बनवले जातात. सकाळच्या नाश्त्यात किंवा संध्याकाळी भूक लागल्यानंतर बिस्कीट किंवा इतर तेलकट पदार्थ आणून खाल्ले जातात. यासोबतचज चिवडा देखील खाल्ला जातो. दिवाळी…
पावसाळ्याच्या दिवसांमध्ये बाजारात मशरूम मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असतात. ही भाजी अतिशय आवडीने खाल्ली जाते. ऑयस्टर, व्हाईट बटन आणि शिताके मशरूम इत्यादी अनेक वेगवेगळे मशरूमचे प्रकार आहेत. रक्तात वाढलेली साखर नियंत्रणात…