रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! १ नोव्हेंबरच्या रात्री तिकीट बुकिंगपासून चौकशीपर्यंत रेल्वेची संपूर्ण आरक्षण प्रणाली ६ तास बंद राहणार आहे. सिस्टीम अपग्रेडमुळे होणाऱ्या या शटडाऊनचा परिणाम कोणत्या सेवांवर होईल?
सण आणि सुट्टीच्या काळात वाढत्या गर्दीला तोंड देण्यासाठी भारतीय रेल्वेने एक मोठे पाऊल उचलले आहे. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी देशभरातील ७६ रेल्वे स्थानकांवर नवीन प्रवासी होल्डिंगसाठी मंजुरी
बंगालच्या उपसागरात 'मोंथा' चक्रीवादळ सक्रिय झाल्यामुळे रेल्वेने प्रवाशांच्या सुरक्षेसाठी ६० हून अधिक ट्रेन्स रद्द करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. प्रवाशांना फटका बसला असून, रद्द झालेल्या गाड्यांची संपूर्ण यादी येथे पाहा.
Mumbai-Goa Vande Bharat Train: कोकणात जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. मुंबईहून कोकणात आणि गोव्याला जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी वंदे भारत एक्सप्रेसच्या फेऱ्या वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
नव्या सेवेमुळे मराठवाडा आणि पुणे यांच्यातील व्यापार, शिक्षण आणि पर्यटनाला नवे बळ मिळणार आहे. पुण्यात नोकरी किंवा शिक्षणासाठी जाणाऱ्या प्रवाशांना अधिक वेगवान, सुरक्षित आणि वेळेची बचत करणारा पर्याय मिळेल.
देशभरात 12000 हून अधिक विशेष गाड्या चालवल्या जात आहेत. यामध्ये पूर्व किनारी रेल्वेद्वारे चालवल्या जाणाऱ्या ३६७ विशेष गाड्यांचा समावेश आहे, त्यापैकी ७६ आधीच सुरू झाल्या आहेत.
विशेषतः दिवाळीसारख्या सणाच्या वेळी घरी जाणाऱ्या प्रवाशांना या अनपेक्षित विलंबाचा फटका बसला. प्रवाशांना ताटकळत राहावे लागल्याने त्यांच्या चेहऱ्यावर नाराजी दिसत होती.
दिवाळी 2025 साठी भारतीय रेल्वेने पुणे, हरंगुल, हजरत निजामुद्दीन, भुवनेश्वर, यशवंतपूर, धनबाद, कडप्पा, गुंटकल, पुरी, पाटणा यासह अनेक मार्गांवर विशेष गाड्या चालवल्या आहेत, जाणून घ्या तपशीलवार माहिती
भारतीय रेल्वे सर्वात आरामदायी आणि परवडणारा प्रवास म्हणून ओळखली जाते. दररोज लाखो प्रवासी रेल्वेने प्रवास करतात. पण, यातील बहुतांश प्रवासी हे विनातिकिट प्रवास करत असल्याचे समोर आले आहे.
धोकादायक ठिकाणी बाउंड्री वॉल बांधकामासाठी अभियांत्रिकी विभागाशी पत्रव्यवहार करण्यात आला आहे. जनजागृतीसाठी सोशल मीडियाचाही मोठ्या प्रमाणावर वापर केला जात असल्याची माहिती रेल्वे विभागाचे जनसंपर्क अधिकारी यांनी दिली.
मंत्रिमंडळाने आज चार रेल्वे प्रकल्पांना मंजुरी दिली, ज्यामुळे विद्यमान रेल्वे नेटवर्क चार ते सहा पदरी होतील, ज्याचा एकूण खर्च ₹२४,६३४ कोटी आहे. या प्रकल्पांमध्ये चार राज्यांमधील १८ जिल्ह्यांचा समावेश आहे
पॅलेस ऑन व्हील्स हा प्रवास म्हणजे फक्त गंतव्यस्थान गाठण्याचा अनुभव नाही, तर तो एक ऐश्वर्यपूर्ण सफर आहे, जिथे प्रत्येक क्षण राजेशाही भासतो. ज्यांना इतिहास, संस्कृती आणि लक्झरी यांचा संगम अनुभवायचा…
दिवाळी आणि छठ पूजा यांसारख्या सणांमध्ये प्रवाशांची गर्दी मोठ्या प्रमाणात वाढते. पण आता या समस्येवर एक सोपा उपाय उपलब्ध आहे. भारतीय रेल्वेने UTS मोबाइल ॲप (अनारक्षित तिकीट प्रणाली) लाँच केले…
रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! केंद्र सरकारने ७८ दिवसांच्या पगाराएवढा बोनस मंजूर केला आहे. दसरा-दिवाळीच्या सणापूर्वी १.०९ लाख नॉन-राजपत्रित कर्मचाऱ्यांच्या खात्यात ही बोनसची रक्कम जमा होईल.
विक्रमी संख्येने विशेष गाड्या, वेळेचे चांगले पालन आणि वंदे भारत स्लीपरची सुरुवात यासह, रेल्वे भारतातील लाखो प्रवाशांसाठी हा सणासुदीचा काळ अधिक आरामदायी बनवण्याचा प्रयत्न करत आहे
पुणे येथे अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था स्थापन करण्यासाठी केंद्र सरकारशी समन्वय ठेऊन प्रयत्न करावेत, असे निर्देशही त्यांनी वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.
आता, चार ऐवजी, फक्त दोन GST स्लॅब असतील: ५% आणि १८%. यामुळे साबण आणि शॅम्पू, तसेच AC आणि कार सारख्या सामान्य गरजा स्वस्त होतील. GST परिषदेच्या ५६ व्या बैठकीत हा…
Titagarh Rail Systems Share: मालवाहतूक आणि प्रवासी रेल्वे क्षेत्रातील मजबूत ऑर्डर बुकमुळे, तितागढने आर्थिक वर्ष २६ चे उद्दिष्ट साध्य करण्याचा विश्वास व्यक्त केला. क्षमता विस्तार सुरू आहे आणि पुरवठ्यातील अडचणी…