१५ मार्च २०२६ रोजी गाडी क्रमांक २१८९६ (पाटणा-टाटानगर वंदे भारत एक्सप्रेस) मध्ये आढळलेल्या अनियमिततांच्या संदर्भात, एका प्रवाशाने अन्नाच्या गुणवत्तेबाबत केलेली तक्रार अत्यंत गांभीर्याने घेतली गेली आहे.
रेल्वेमध्ये कोच अटेंडंट होण्यासाठी किमान १० वी उत्तीर्ण असणे पुरेसे होते. मात्र, आता नवीन नियमांनुसार या पदासाठीची पात्रता वाढवण्यात आली आहे. शैक्षणिक पात्रतेत बदल करण्यात आला आहे
कोकण प्रवाशांना सर्वात मोठा फटका बसला आहे. २०२० पूर्वी धावणारी आणि हजारो लोकांसाठी जीवनवाहिनी असलेली दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा सुरू करण्याच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे.
दक्षिण मध्य रेल्वेने हजारो शिकाऊ उमेदवारांच्या Apprentice पदांसाठी भरतीची घोषणा केली आहे. ही संधी विशेषतः तरुण उमेदवारांसाठी सुवर्णसंधी आहे. ज्यांनी १० वीची परीक्षा उत्तीर्ण केली आहे त्यांच्यासाठी सुवर्णसंधी आहे.
ठाणे-मुलुंड दरम्यान उभारण्यात येणाऱ्या नव्या रेल्वे स्थानकाला ‘आनंद दिघे’ यांचे नाव देण्याचा ठराव ठाणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत एकमताने मंजूर करण्यात आला आहे. या निर्णयामुळे ठाणेकरांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाल
लोकसभेत रेल्वेसंबंधी महत्त्वाच्या घडामोडींची माहिती देताना प्रवाशांच्या सोयी, सुरक्षितता आणि भविष्यातील प्रकल्पांवर विशेष भर देण्यात आला आहे. यामुळे देशातील रेल्वे व्यवस्थेत मोठे बदल होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
मुंबई उपनगरीय रेल्वे नेटवर्क अंतर्गत सहा मार्ग बांधले जात नाहीत तोपर्यंत ही समस्या सुटणार नाही. त्यांनी रेल्वेमंत्र्यांना या समस्येचे निराकरण करण्यासाठी एलिव्हेटेड ट्रेन चालवण्याचा विचार करण्याची विनंती केली.
प्रवाशांना सतर्कतेचे आवाहन पुणे तसेच विभागातील इतर प्रमुख स्थानकांवरील पाळत ठेवणाऱ्या यंत्रणेचा (Surveillance System) वरिष्ठ स्तरावरून आढावा घेतला जात आहे.
वरील सर्व 'उन्हाळी विशेष' गाड्यांसाठी, विशेष शुल्कासह आरक्षणाची प्रक्रिया १७.३.२०२६ रोजी सर्व संगणकीकृत पीआरएस केंद्रांवर आणि आयआरसीटीसी च्या संकेतस्थळावर (www.irctc.co.in) खुली होईल.
रेल्वे प्रवाशांसाठी रविवारी प्रवास करताना काही बदलांचा सामना करावा लागू शकतो. देखभाल आणि पायाभूत सुविधांच्या कामांमुळे काही रेल्वे मार्गांवर विशेष कामे करण्यात येणार असून त्याचा परिणाम काही सेवांवर होण्याची शक्यता…
पुणे रेल्वे विभागातील रेल्वेस्थानके आणि कोचिंग डेपोच्या इमारतींवर सौरपॅनल बसवून वीजनिर्मिती सुरू केली आहे. या प्रकल्पांमधून दर महिन्याला साधारण पावणेदोन लाख युनिट वीज तयार होत आहे.
General Coach Fight : सीटवरून पुरुष महिलेमध्ये पेटला वाद. चप्पल हातात घेऊन ती मर्यादा ओलांडू लागली, शेवटी पत्नीला शिवीगाळ करताच धीर सुटला अन् पतीने महिलेला धु धु धुतलं.
पश्चिम आशियामध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे एलपीजी सिलेंडरच्या पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. याचा फटका आता रेल्वेच्या खानपान सेवांनाही बसत असून स्टेशनांवर मिळणारे लोकप्रिय खाद्यपदार्थ कमी होण्याची शक्यता आहे.
नांदेडमध्ये ऑपरेशन रेल सुरक्षा' आणि 'ऑपरेशन नन्हे फरिश्ते' अंतर्गत राबविण्यात आलेल्या प्रभावी कारवायांमधून प्रवाशांची सुरक्षा सुनिश्चित करणे आणि रेल्वे संपत्तीचे संरक्षण करणे या बाबतीत उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
केंद्र सरकारने भारतीय रेल्वेच्या पायाभूत सुविधांसाठी ७६५ कोटींच्या प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. यात मुंबई आणि वडोदरा विभागातील ऑप्टिकल फायबर आणि कवच सुरक्षा प्रणालीचा समावेश आहे.
IRCTC ने पुणेहून सुरू होणारे 11 रात्री-12 दिवसांचे धार्मिक टूर पॅकेज सुरू केले आहे. या यात्रेत पुरी, गंगासागर, वैद्यनाथ, वाराणसी आणि अयोध्या येथे दर्शनाची संधी मिळणार असून प्रवास, जेवण व…
अनेक प्रवासी हे रेल्वेचा प्रवास विनातिकीट करत असल्यामुळे मोठ्या प्रमाणात अर्थिक नुकसान होत आहे. यावर नांदेड विभागामध्ये कारवाई करुन लाखो रुपयांचा दंड वसुल केला.
हा प्रकल्प पूर्ण करण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे.त्याकडे सातत्याने दुर्लक्ष करण्यात येत आहे. मात्र, आता राज्यशासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
रेल्वेने दिलेल्या अधिकृत माहितीनुसार, फेब्रुवारी २०२६ मध्ये मालवाहतुकीतून मिळणारे उत्पन्न वार्षिक तत्त्वावर २.९७ टक्क्यांनी वाढून १४,५७१.९९ कोटी रुपयांवर पोहोचले आहे.