राज्यसभा खासदार अभिषेक मनु सिंघवी यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसच्या शिष्टमंडळाने महाराष्ट्र निवडणुकीतील मतदानाबाबत त्यांची शंका व्यक्त करण्यासाठी निवडणूक आयोगाची भेट घेतली.
लोकसभा निवडणुकीत यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघात तत्कालीन खासदार भावना गवळी यांचे तिकीट कापून ऐनवेळी खासदार हेमंत पाटील यांच्या पत्नीला तिकीट देण्यात आले होते. यामुळे भावना गवळी नाराज होत्या.
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपला मोठा फटका बसला. अगदी बोटावर मोजण्याइतकेच त्यांचे उमेदवार निवडून आले. पण अजित पवारांना सोबत घेतल्यामुळेच भाजपला महाराष्ट्रात मोठा फटका बसल्याचे आरएसएस ने टीका केली. अशातच लोकसभा…
दिल्लीत आम आदमी पक्ष आणि काँग्रेसने लोकसभा निवडणूक एकत्र निवडणूक लढले होते. लोकसभा निवडणुकीत इंडिया अलायन्स (काँग्रेस-आप) दिल्लीत एकही जागा जिंकू शकली नाही. पराभवाचा आढावा घेण्यासाठी काँग्रेसने काही दिवसांपूर्वी दिल्लीत…
लोकसभा सचिवालयाच्या आकडेवारीनुसार, 18 व्या लोकसभेत शेतकऱ्यांचा वरचष्मा दिसून आला आहे. 543 सदस्यांमध्ये 148 खासदारांनी आपला व्यवसाय शेती असल्याचे म्हटले आहे. तर १३ खासदारांनी स्वतःला शेतकरी म्हटले आहे.
लोकसभा निवडणुकीचे निकाल लागून जवळपास १५ दिवस उलटून गेल्यानंतर आज (२० जून) शरद पवार यांनी सुप्रिया सुळे यांच्या विजयावर भाष्य करत थेट पंतप्रधानांवरच निशाणा साधला आहे.
भिवंडीतील हिंदू धर्मसभा व संत संमेलनामध्ये भाजप आमदार टी. राजा सिंह यांनी वादग्रस्त विधानं केली आहेत. त्यांना अजित पवार गटाकडून खडेबोल सुनावण्यात आले आहेत.
Top 10 Richest MP : 18 व्या लोकसभा निवडणुकीमध्ये सर्वात श्रीमंत खासदार निवडून आले आहेत. विशेष म्हणजे यात अनेक जणांकडे कोट्यवधींची मालमत्ता असल्याचे समोर आले आहे.
Lok Sabha Election Phase 7 Voting: आज शेवटच्या टप्प्यात 57 जागांसाठी मतदानाला सुरुवात झाली आहे. या टप्प्यातील एकूण 904 उमेदवारांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर, भाजप खासदार रवी…
लोकसभा निवडणुकीचा पाचवा टप्पा मुंबईमध्ये आज पार पडला. पाचव्या टप्प्यात संध्याकाळी पाच वाजेपर्यंत 57.06 टक्के मतदान झाले. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत नेमकं कोण बाजी मारणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
निवडणूक आयोगाचा भोगंळ कारभार समोर येत असून प्रत्येक प्रभागात अडीच ते तीन हजार मते गायब असून ज्या लोकांनी मागच्या वेळेस ज्यांनी मतदान केले त्यांची नावे पूर्णपणे गायब आहेत.
महाराष्ट्रामध्ये आज पाचव्या टप्प्याचे मतदान सुरु आहे. या पाचव्या टप्प्यात 13 जागांवर मतदान सुरु आहे. आपला मतदानाचा हक्क अनेक बॉलीवूड कलाकार त्याचबरोबर राजकीय पक्ष आणि भारतीय खेळाडू मतदान करण्यासाठी घराबाहेर…
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज लोकसभा निवडणुकीचा शेवटचा टप्पा असल्यामुळे ते मतदानाचा आढावा घेत होते यावेळी त्यांना एका महिलेची रिक्षा उलटली आहे आणि ती जखमी झाली आहे असे त्यांच्या निदर्शनास…
आज मुंबईतील सहा लोकसभेच्या जागांसह राज्यातील 13 लोकसभा मतदारसंघात मतदान पार पडत आहे. मनोरंजन सृष्टीतील अनेक कलाकारांनी मतदान केलं.यामध्ये सुनील बर्वे, सायली संजीव, गौरव मोरे, प्रसाद ओक, प्राजक्ता माळी, समीर…