अष्टविनायक तीर्थक्षेत्र असलेल्या पाली नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदाची चूरशीची निवडणूक बुधवारी पार पडली . या निवडणुकीत पाली नगराध्यक्षपदी भाजपचे पराग मेहता निवडून आले. यावेळी कार्यकर्त्यांकडून जल्लोष साजरा करण्यात आला.
Maharashtra Cabinet Meeting: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत 4 महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत.यामध्ये शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.
राज्यातील महत्त्वाकांक्षी वैनगंगा–नळगंगा नदीजोड प्रकल्पाद्वारे विदर्भ आणि मराठवाडा विभागातील पाणीटंचाई दूर करण्यासोबतच प्रकल्प अहवाल (DPR) १५ ऑक्टोबरपर्यंत शासनाकडे सादर करावा, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.
Ashwini Kedari MPSC : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पोलीस उपनिरीक्षक परीक्षेच्या टॉपर अश्विनी बाबुराव केदारी यांचे निधन झाले. वयाच्या 30 व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली.
सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी असून तुम्ही जर घर घेण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे. कारण म्हाडाकडून अगदी परवडणाऱ्या दरात घरांची लॉटरी काढण्यात आली आहे.
मोदी पटेल सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे यंदाचे पन्नासावे वर्ष असल्याने उत्सव मोठ्या उत्साहात आणि धामधुमीत साजरा करण्यात आला. मिरवणुकीदरम्यान रस्त्याच्या नाक्यावर झाडावर बांधलेल्या विद्युत तारेला हात लागून मृत्यू झाला.
महाराष्ट्रात अंत्यसंस्काराच्या अगदी आधी ब्रेन डेड घोषित केलेल्या तरुणाला अचानक हालचाल आणि खोकला येऊ लागला. कुटुंबीयांनी त्याला ताबडतोब रुग्णालयात नेले, जिथे तो आता पुन्हा उपचार घेत आहे.
Mumbai Ganesh Visarjan : अनंत चतुर्दशीच्या मुहूर्तावर आज (6 सप्टेंबर) मुंबईत गणेश विसर्जनाची धूम पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे मुंबईत पावसाची रिमझिम सुरु आहे.
साहसी खेळ म्हणून दहीहंडीला जागतिक पातळीवर मान्यता आहे. अशातच आता मुंबईतील एका दहीहंडी मंडळाने गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नाव मिळवलं आहे. जाणून घ्या सविस्तर..
राज्यात २०२६-२७ या वर्षासाठी १५ हजार शेतकरी उत्पादक गट तयार करून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना सहभागी करून घेण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
Maharashtra Working Hours News : राज्यातील कामगारांसदर्भात मोठी बातमी समोर येत असून आता कामगारांना आता दिवसाला ९ तासांऐवजी १२ तास काम करण्याची तरतूद करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध खात्याअंतर्गत १५ निर्णय घेण्यात आले. एकनाथ शिंदे यांच्या एकट्या नगरविकास खात्याअंतर्गत ९ मोठे निर्णय घेण्यात आले.
Indigo bird strike flight: नागपूरहून कोलकाताकडे निघालेल्या इंडिगो विमानाला पक्षी धडकल्याने काही मिनिटांतच २७२ प्रवाशांना सुखरूप नागपूरला उतरवण्यात आले. या विमानाने आज सकाळी ७ वाजून ५ मिनिटाने उड्डाण घेतली होती.
पुढील 24 तासांसाठी राज्यातील 17 जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात 4 सप्टेंबरपर्यंत मुसळधार सरी बरसतील, असा हवामान खात्याचा अंदाज आहे.
कर्जत तालुक्यात रस्त्यांच्या बाजूने पाइपलाइन किंवा केबल टाकण्याची कामे सर्रास होत असतात. त्यात कोणी आवाज उठवला तर राजकीय नेत्यांचे फोन येतात आणि ती बेकायदा कामे अव्याहतपणे सुरूच असतात.
दैनिक नवभारत वृत्तपत्र समूहाच्या दैनिक नवराष्ट्र साेलापूरच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित ‘आयकॉन सोलापूर’ पुरस्कार सोहळा येथील हिराचंद नेमचंद वाचनालयातील किर्लोस्कर सभागृहात झाला.
महाराष्ट्रातील परभणी जिल्ह्यातील सोनापूर तांडा गावात एक हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. ३५ वर्षीय विजय राठोडला त्याच्या पत्नीची निर्घृण हत्या केल्याबद्दल अटक करण्यात आली आहे.
सातनवरीचे समृद्ध गावाचे रोल मॉडेल उभारून लवकरच राज्याच्या प्रत्येक तालुक्यातील 10 गावे स्मार्ट व इंटेलिजंट करण्यत येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.