125 पंचायत समित्यांमध्ये शनिवार, 7 फेब्रुवारी 2026 रोजी सार्वत्रिक निवडणूक होत आहे. या निवडणुकीमध्ये राज्यातील तसेच राज्याच्या सीमेलगतच्या सर्व मतदारांना आपला मतदानाचा हक्क बजावता यावा सुट्टी जाहीर करण्यात आली.
भारतीय जनता पार्टी एकला चलो रे चे भूमिकेमुळे माणगाव तर्फे वरेडी गटामध्ये मोठे वातावरण निर्माण केले आहे.भाजपचे उमेदवार राधिका ठाकरे यांच्या मतदार संघ पिंजून काढण्याच्या कार्यपद्धती मुळे विरोधकांसाठी जमिनीवर येण्याची…
Mumbai Weather Update : राज्यात गेल्या काही दिवसांपासून थंडीचे प्रमाण कमी जाणवू लागले आहे. परिणामी कमाल आणि किमान तापमानात वाढ होताना पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रातील बहुतांशी जिल्ह्यात हवामान अंशतः ढगाळ…
२४७ मतदान केंद्रांवर वापरण्यात येणाऱ्या ईव्हीएम मशीनची कमिशनिंग आणि सिलिंग प्रक्रिया उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत पार पडली. या प्रक्रियेत २७४ कंट्रोल युनिट ४८ सीयू यांचा समावेश होता.
भूजल व्यवस्थापन हे केवळ एका विभागापुरते मर्यादित न राहता सर्व संबंधित यंत्रणांच्या समन्वयातून होणे आवश्यक आहे. पाणी पुनर्भरण प्रकल्प आणि दीर्घकालीन जलधोरणांसाठी उपयुक्त ठरणार आहे.
वाशिम तालुक्यातील ब्र्हम्हा गावात दारूबंदीबाबत महत्त्वाची निवडणूक ९ फेब्रुवारी रोजी होणार आहे. गावातील मद्यविक्रीची अनुज्ञप्ती सुरू ठेवायची की बंद करायची, याचा निर्णय थेट महिलांच्या मतदानातून घेतला जाणार आहे.
शाळकरी विद्यार्थी, शेतमजूर, कामगार व नोकरदारांची वर्दळ सुरू असतानाच उड्डाण पुलावरून भरधाव वेगाने जाणाऱ्या वाहनांमुळे बोगद्यात तीव कंपन जाणवू लागले. काही क्षणांतच बोगद्याच्या स्लॅबचा भाग कोसळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.
नाशिक शहरातील द्वारका येथे ३० रस्त्यांची व ४ अडाणपुलाची विकास कार्म, दुरुस्ती, रुंदीकरणाचे काम सुरू करण्यात येणार आहे.परिणामी नागरिकांना वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागणार आहे.
प्रशासकीय अनुभव आणि नोकरशाहीवर मजबूत पकड असलेले अजित पवार यांच्या निधनाने राज्य सरकारसाठी एक मोठे आव्हान उभे केले आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनासारख्या महत्त्वाच्या वेळी हे नुकसान सरकारसाठी एक गंभीर आव्हान आहे.
यंदाच्या संचलनामध्ये राज्यांच्या चित्ररथांमध्ये महाराष्ट्राच्या चित्ररथाने प्रथम क्रमांक पटकावला आहे. केंद्र सरकारकडून या निकालांची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. महाराष्ट्राच्या चित्ररथाने प्रथम क्रमांक पटकावला आहे.
नाशिकमधील द्वारका चौकात येणाऱ्या सर्व प्रकारच्या मोठ्या वाहनांसह एसटी बसेससह सिटी लिंक बसेसलाही नो एंट्री करण्याचा निर्णय पोलिस प्रशासनाने घेतला आहे. यामागाचं नेमकं कारण काय जाणून घ्या...
केंद्र पुरस्कृत योजनांपैकी ५० टक्के योजनांचा पाच वर्षांचा कालावधी मार्चमध्ये संपणार आहे. त्यामुळे, त्यांचा पुनर्विचार केला जाऊ शकतो; यापैकी काही योजनांवर जबाबदारीचा अभाव आणि निकाल देण्यात अपयश आल्याबद्दल टीका करण्यात…
विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) १३ जानेवारी रोजी उच्च शिक्षण संस्थांमध्ये समानतेला प्रोत्साहन देण्याचे नियम २०२६ लागू केले. यामुळे देशातील शैक्षणिक वर्तुळात वादविवाद सुरू झाला आहे.
Cabinet Meeting Decision : राज्यातील शेतकरी, व्यापारी आणि औद्योगिक क्षेत्राला दिलासा देणारे अनेक महत्त्वाचे निर्णय आज (२७ जानेवारी) राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आले.
Maharashtra Weather Update : राज्यातील हवामानामध्ये मोठ्या प्रमाणात बदल होत असून ऐन हिवाळ्यात पावसाच्या सरी पाहायला मिळत आहे. अनेक भागांत दिवसाचे तापमान वाढू लागले आहे.
नाशिक शहरातील २९ रस्त्यांचे बळकटीकरण करण्यात येणार असल्याने तत्पुर्वी या रस्त्याच्या खालून पाणी पुरवठा, मलनिस्सरण, ओएफसी केबल, सीसीटीव्ही कॅमेरे, गॅस पाईपलाईनची कामे केली जाणार आहेत.
झेडपी निवडणुकीत शिवसेना (शिंदे गट) आणि भाजप यांच्यातील जागावाटप व एबी फॉर्म वाटपाच्या मुद्द्यावरून धाराशिव जिल्ह्यात शिवसेनेत तीव्र असंतोष उफाळून आला आहे.