अमृता फडणवीस यांचं ‘नमन तुला’ हे नवं गाणं महाराष्ट्र दिन (१ मे) रोजी प्रदर्शित होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठी स्वराज्याला संगीतमय मुजरा म्हणून हे गाणं साकारण्यात आलं आहे.
बंगल्याच्या तळमजल्यावर इटालियन मार्बल बसविणे आणि विशेष प्रकाशयोजना करणे यांसारख्या आलिशान कामांसाठी २०२६-२७ च्या भांडवली अर्थसंकल्पातून तरतूद करण्यात आली आहे.
महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये उमेदवारीवरून रस्सीखेच सुरू असतानाच, भारतीय जनता पक्षाने आपली उमेदवारी यादी जाहीर करून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे.
बदलापूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा रुचिता घोरपडे यांची महाराष्ट्र नगराध्यक्ष महासंघाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याने शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. त्यांच्या सातत्यपूर्ण कामाची ही पोचपावती मानली जात आहे.
एसटी कर्मचाऱ्यांच्या ग्रॅज्युइटीवरील व्याजासंदर्भातील कथित घोटाळ्याची चौकशी सुरू झाली असून तपासात काही धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. निधी व्यवस्थापनातील त्रुटींमुळे मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाल्याचा संशय व्यक्त.
पिंपरी-चिंचवड शहरातील निगडी येथील जलशुद्धीकरण केंद्रात तातडीची स्थापत्य व विद्युत विषयक देखभाल-दुरुस्तीची कामे हाती घेण्यात येणार आहेत. यामुळे मंगळवारी शहराचा सायंकाळचा पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे.
Astro Tourism : समुद्रकिनारे, किल्ले, ऐतिहासिक वास्तू याहूनही वेगळा अनुभव घ्यायचा असेल तर एस्ट्रो टुरिझम तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय ठरेल. यात गडद आकाशात तारे, चंद्र, ग्रह आणि सुंदर आकाशगंगा पाहण्याची…
युद्धजन्य परिस्थितीत पेरणीपूर्वी शेतकऱ्यांनी शेणखतामध्ये ट्रायकोडर्मा आणि बायोडीकंपोजर मिसळून वापर करावा, असा सल्ला देण्यात आला आहे. या उपायामुळे जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढण्यास मदत होईल.
परभणीत उष्माघाताचा पहिला बळी नोंदला गेला. नाशिकहून आलेल्या 37 वर्षीय शिवाजी कांबळे यांना उन्हामुळे चक्कर येऊन ते खड्ड्यात पडले. दीर्घकाळ उन्हात राहिल्याने त्यांचा मृत्यू झाला. घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली.
गडचिरोली जिल्ह्यात गेल्या काही वर्षांपासून हत्तींचा उपद्रव मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. जंगलालगतच्या भागातील शेतकऱ्यांना खरीप व रब्बी हंगामात पीक घेणे कठीण झाले असून, दरवर्षी हत्तींकडून पिकांचे नुकसान होत आहे.
पीसीएम-पीसीबी दुसऱ्या संधीच्या नोंदणीला विद्यार्थ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून एका दिवसात १२,१५६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. आतापर्यंत एकूण ४,३८,४४० विद्यार्थ्यांनी नोंदणी पूर्ण केली आहे.
पूर्वी जिथे थांबा होता त्याच ठिकाणी वाहन उभे केल्यास वाहतूक पोलिस गाडीवर कारवाई करतात, दुपारच्या वेळेस विश्रांती घेण्यासाठी रस्त्याच्या कडेला वाहन उभे केल्यासही वाहतूक पोलिस दंड आकारतात.
अहिल्यानगरमध्ये उष्णतेची लाट आणि सुट्ट्यांमुळे रक्तदानात घट झाली असून रक्तपेढ्यांमध्ये तीव्र तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे रुग्णांच्या उपचारांवर परिणाम होत असून नागरिकांना रक्तदानासाठी पुढे येण्याचे आवाहन करण्यात येत
कोण कधी कोणत्या पद्धतीने डोकं लावेल काहीच सांगता येत नाही. आता तर चक्क मालकिणीनेच दरोड्याचा बनाव केला असल्याचे समोर आले आहे. ही घटना सोलापूरमधील मोहोळमध्ये घडली आहे.
श्री. मंगेश जोशी यांची महाराष्ट्र पर्यटन संचालनालयाच्या संचालकपदी नियुक्ती झाली आहे. जागतिक पर्यटन नकाशावर महाराष्ट्राची नवी ओळख निर्माण करण्याचा त्यांचा मानस आहे. वाचा सविस्तर बातमी.
राज्यात सरकारी कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप सुरू असताना अहिल्यानगर जिल्हा रुग्णालयातील कर्मचारी मात्र रुग्णसेवेसाठी कामावर हजर राहिले आहेत. त्यामुळे संपाच्या पार्श्वभूमीवरही रुग्णसेवा सुरळीत ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे.
पनवेल महानगरात मनसेकडून ‘मराठी’ स्टिकर मोहीम राबवली जात असून नव्या नियमांच्या पार्श्वभूमीवर वातावरण तापले आहे. या मोहिमेद्वारे मराठीचा वापर वाढवण्यावर भर देण्यात येत आहे.