संत सोपान काका महाराजांच्या पालखी सोहळ्याचे आगमन इंदापूर तालुक्यातील भवानीनगर येथे होताच इंदापूर तालुक्याच्या वतीने मोठ्या उत्साहात पालखी सोहळ्याचे स्वागत करण्यात आले.
आळे परिसरातील कैचान मळा, हेमंत ढाबा वस्ती येथील १५ वर्षीय अल्पवयीन मुलगा शाळेत जात असल्याचे सांगून घराबाहेर पडला; मात्र तो शाळेतच पोहोचला नसल्याचे उघड झाल्यानंतर खळबळ उडाली आहे.
श्रीरामपूर शहरातील एका महिला नगरसेविकेचे इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आक्षेपार्ह फोटो आणि मजकूर टाकून सामाजिक व कौटुंबिक बदनामी करण्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.
धाराशिव जिल्हा परिषदेत अनेक वर्षांपासून पदोन्नतीच्या प्रतीक्षेत असलेल्या वर्ग-४ संवर्गातील ५६ कर्मचाऱ्यांना अखेर पदोन्नती देण्यात आली आहे. पारदर्शक समुपदेशन प्रक्रियेद्वारे ३७ जणांची आरोग्य सेवक, १६ जणांची कनिष्ठ सहाय्यक (लिपिक) आणि…
दुष्काळग्रस्त म्हणून ओळख असलेल्या धाराशिव जिल्ह्याने हरित ऊर्जेच्या क्षेत्रात मोठी झेप घेतली आहे. सध्या जिल्ह्यात सौर, पवन आणि बगॅसवर आधारित १,४२०.९९ मेगावॅट वीज निर्मिती क्षमता कार्यरत असून, आणखी ४८३.७० मेगावॅट…
शिवाजीनगर परिसरातील वाढत्या वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी उपाय म्हणून साखर संकुल ते जुना पुणे–मुंबई रस्ता या दरम्यान उड्डाणपूल (ग्रेड सेपरेटर) उभारण्याच्या प्रकल्पाला पुढील प्रशासकीय टप्प्यात नेण्यात आले आहे.
Matheran News : माथेरानमध्ये झालेल्या रेकॉर्डब्रेक पावसामुळे शारलोट लेक, इको पॉईंट, सनसेट पॉईंटसह अनेक प्रमुख रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. नगराध्यक्ष चंद्रकांत चौधरी यांनी प्रत्यक्ष पाहणी करून रस्त्यांचे मोजमाप घेतले असून…
तीर्थक्षेत्र माहूर गडावरील श्री रेणुका माता मंदिरामधील देवीच्या पारंपरिक तांबुल नैवेद्याला केंद्र सरकारने अधिकृत भौगोलिक मानांकन (GI Tag) बहाल केला आहे. यामुळे धार्मिक पर्यटनाला जागतिक स्तरावर एक मोठी गती मिळाली…
डोंबिवलीतील मनसेच्या निर्धार मेळाव्यात मनसे नेते तथा माजी आमदार राजू पाटील यांनी भाजप नेते रवींद्र चव्हाण आणि नगरसेवक दीपेश म्हात्रे यांच्यावर जोरदार टीका केली. यावेळी त्यांनी पक्षांतर, मतदारसंघातील विकासकामे आणि…
कर्जत तालुक्यात विविध सामाजिक प्रश्नांवर सुरू असलेल्या साखळी उपोषणाचा आज 22वा दिवस असून, प्रशासनाने अद्याप दखल न घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे. उपोषणकर्ते रमेश कदम यांनी सोमवारपासून आमरण उपोषण सुरू…
Ladki Bahin Yojana News : महाराष्ट्र सरकारच्या 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेअंतर्गत सोलापूर जिल्ह्यातील जवळपास 5 लाख महिला अपात्र ठरल्या आहेत. पात्रता निकषांनुसार छाननी केल्यानंतर या लाभार्थ्यांचा दरमहा मिळणारा 1500…
मृग नक्षत्राच्या सुरुवातीला झालेल्या अल्प पावसानंतर शेवगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी कपाशीची पेरणी केली. मात्र गेल्या 15 दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने कपाशीची कोवळी पिके सुकू लागली असून दुबार पेरणीचे संकट निर्माण झाले…
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यानिमित्त उत्तर कोरेगाव तालुका पत्रकार संघाने तरडगाव येथे वारकऱ्यांसाठी पिण्याच्या पाण्याचे वाटप करत सेवाभावी परंपरा जपली. पत्रकार संघाच्या या समाजाभिमुख उपक्रमात पदाधिकारी, सदस्य तसेच स्थानिक मान्यवरांनी…
महाराष्ट्र सरकारने नवीन ॲग्रीगेटर धोरण लागू केले असून ओला, उबर, रॅपिडोसह सर्व ॲप-आधारित वाहतूक कंपन्यांना परवाना, प्रवासी सुरक्षा, चालकांचे हक्क, भाडे नियंत्रण आणि तक्रार निवारणासंबंधी नव्या नियमांचे पालन करणे बंधनकारक…
मुंबईतील जोगेश्वरी येथील जे. के. सोप बाजारवर अन्न व औषध प्रशासनाने (FDA) धडक कारवाई करत सुमारे ₹10.94 लाख किमतीचा बिनलेबल टॉयलेट साबण जप्त केला आहे. उत्पादनावरील आवश्यक माहिती नसतानाही विक्रीसाठी…
विभागीय आयुक्त पुणे तथा व्यवस्थापकीय संचालक, मुख्यमंत्री वारकरी महामंडळ यांच्या थेट देखरेखीखाली निधीचे वारकऱ्यांच्या बँक खात्यात थेट वाटप सुरू करण्यात आले आहे.
आषाढी वारीचे यंदा ४२७ वे वर्ष असून त्यानिमित्त पैठण येथून संत एकनाथ महाराजांच्या पालखी सोहळ्याला सुरुवात झाली आहे. हजारो वारकरी मोठ्या भक्तीभावाने या वारीत सामील झाले असून नेहमीप्रमाणे टाळ-मृदूंगाच्या गजरातच…
लातूर येथील एम जे हॉस्पिटल चे तरुण व ख्यातनाम हृदयरोगतज्ञ डॉ. मेहुल ईश्वर राठोड (वय ४२) यांनी भुलीची इंजेक्शन्स घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना बुधवारी लातूरमध्ये घडली आहे.
वाढत्या डिझेल दरांमुळे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) 10 टक्के हंगामी भाडेवाढ 31 जुलै 2026 पर्यंत लागू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. इंधन खर्चात झालेल्या वाढीमुळे हा निर्णय घेण्यात आला…
महाराष्ट्रात मुसळधार पावसाने काही दिवसांसाठी विश्रांती घेतल्याने उकाड्यात वाढ झाली आहे. हवामान विभागाने पुढील 4 ते 5 दिवस तुरळक ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज व्यक्त केला असून पुणे, रायगड, पालघर,…