नवी मुंबईतील खाडी किनारी मिळणारी मासळी ही वातावरणातील गारठयामुळे आता कमी प्रमाणात मिळू लागली आहे. वातावरणातील बदलाचा फटका हा समुद्रातील मासळीच्या विविध प्रजातींना बसतो.
सानपाडा परिसरात घरफोडी करून 21 लाख रुपयांचे दागिने चोरी केल्याची घटना घडली होती. याबाबत सानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.मात्र त्यानंतर नवी मुंबई पोलिसांकडून अटक करण्यात आली.
एका अनुसूचित जातीच्या व्यक्तीला शिवीगाळ आणि मारहाण करून पायावर नाक घासायला लावून अमानवीय वागणूक दिल्याची अतिशय निंदनीय घटना घडली होती. आता आरोपीला तात्काळ अटक करण्यासाठी मागणी केली जाते.
ओव्हरलोड टेम्पो नवी मुंबईत सध्या अधिक प्रमाणात दिसून येतात आणि असे असूनही वाहतूक पोलीस त्यांच्यावर कोणतीही कारवाई करत नाहीत असा आरोप नागरिकांनी लावला आहे. जाणून घ्या सत्य
सिडकोच्या नवी मुंबई मेट्रो मार्ग क्र. 1 बेलापूर ते पेंधरवरील मेट्रो सेवेने सुरू झाल्यापासून ते आजतागायत या दोन वर्षांच्या कालावधीमध्ये प्रवासी संख्येचा एकूण 1,15,28,297 इतका टप्पा गाठला आहे.
पालघरच्या गंभीर, मूलभूत आणि दीर्घकालीन समस्या वाऱ्यावर सोडून पालघरचे पालकमंत्री नवी मुंबई, ठाणे आणि मीरा भायंदर या विकसित शहरांमध्ये जनता दरबार भरवून इतर खात्यांच्या कारभारात हस्तक्षेप करत आहेत.
अनेक महिने गुंडाळून ठेवलेल्या शिवस्मारकाचे अखेर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अमित ठाकरे यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले आहे. शिवरायांना जलाभिषेक करून मनसे कार्यकर्ते पुढे सरसावल्याचे दिसून आले
नवी मुंबईतील सीवुड प्रभाग क्रमांक १०८ मधील उद्यान, गटार आणि डस्टबिन कामांतील कथित घोटाळ्याने आता राजकीय रंग घेतला आहे. या घोटाळ्याचा पर्दाफाश करत माजी नगरसेवक भरत जाधव आपल्या कुटुंबासह अनिश्चितकालीन…
सिडको महामंडळातर्फे नवी मुंबईतील पनवेल तालुक्यातील कुंडेवहाळ येथे उत्कृष्टता केंद्रा (सेंटर ऑफ एक्सलन्स) अंतर्गत, अंदाजे 100 हेक्टर क्षेत्रावर आंतरराष्ट्रीय एज्युसिटी प्रकल्प विकसित करण्यात येत आहे.
रेडिसन कलेक्शन या त्यांच्या आलिशान लाइफस्टाइल ब्रँडचा महाराष्ट्रात पदार्पण होत आहे. मुंबई मेट्रोपॉलिटन क्षेत्र (एमएमआर) मधील आपली उपस्थिती मजबूत करण्यावर भर दिला जात आहे.
महानगरपालिकेच्या वतीने सेक्टर5 ऐरोली येथे नवीन नाट्यगृहाचे बांधकाम सुरू असून अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष तथा सुप्रसिद्ध अभिनेते श्री प्रशांत दामले यांनी या नाट्यगृहाच्या कामाची पाहणी करत समाधान व्यक्त…
मुंबईपेक्षा स्वयं पुनर्विकासाची जास्त गरज नवी मुंबईला आहे. नवी मुंबईत वसलेला रहिवाशी कष्टकरी, गिरणी कामगार, माथाडी कामगार आहे. इथे उंच टॉवरमध्ये राहणारा रहिवाशी नाही.
आगामी निवडणुका पाहता उद्घाटनाच्या श्रेयात शिवराय अडकल्याचे पाहायला मिळत आहेत. त्यामुळे शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट पसरली आहे.सकल मराठा समाज, तसेच मनसेने नाराजी व्यक्त करत आंदोलनाचा इशारा देखील पालिकेला दिला आहे.
पुरंदर विमानतळासाठी शेतकऱ्यांना प्रति एकर १ कोटी रुपये देऊ केले आहेत. यावर शेतकऱ्यांचा काय आक्षेप आहे? पुण्याच्या पुरंदर विमानतळासाठी प्रस्तावित भूसंपादनाच्या भरपाई रकमेशी शेतकरी सहमत नाहीत.
अँटनी वेस्ट हँडलिंग सेल लिमिटेड (AWHCL) ने DY पाटील स्टेडियमवर झालेल्या महिला क्रिकेट विश्वचषकात ६३ टन कचऱ्याचे यशस्वी व्यवस्थापन केले. या उपक्रमामुळे भारतात पर्यावरणपूरक क्रीडा स्पर्धांचा नवा मानक स्थापित झाला.
घणसोलीतील सेक्टर ११ मधील रस्त्यांची प्रचंड दुरावस्था झाली असून ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे ही अवस्था असल्याचे दिसून येत आहे. आयुक्तांनी आता यामध्ये लक्ष घालण्याची मागणी केली आहे
नवी मुंबई महानगरपालिकेकरिता कॅन्सर रूग्णांच्या नोंदणीसाठी टाटा ॲक्ट्रेक यांचेकडून मोफत सॉफ्टवेअर उपलब्ध करून देण्यात आहेत. नवी मुंबई मनपाचं आरोग्याच्या दृष्टीने महत्वाचं पाऊल असल्याने पालिकेची प्रशंसा केली जात आहे.