NCP Politics - जय पवार यांच्याकडे शिस्तपालन समितीसोबतच खजिनदाराची महत्त्वाची जबाबदारी देण्यात आल्याने पक्षाच्या निधीवर पूर्णपणे पवार कुटुंबाचेच नियंत्रण असल्याचे स्पष्ट होत आहे
NCP Politics: गुवाहाटी येथे सुनील तटकरे, प्रफुल पटेल आणि सुनेत्रा पवार यांच्यामध्ये याबाबत चर्चा झाली. यावेळी तटकरे आणि पटेल यांनी निवडणूक आयोगाकडे पाठवलेल्या यादीत आपली नावे नसल्याबद्दल विचारणा केल्याचे सांगितले…
दिवेआगार ही ११ सदस्यांची ग्रामपंचायत असून अनेक वर्षे येथे राष्ट्रवादीची सत्ता होती. मात्र, राष्ट्रवादीविरोधी गटाने ८ सदस्यांच्या पात्रतेवर आक्षेप घेतला होता.
तसेच शेतकरी आज अतिशय अडचणीत असून, पेरणीच्यावेळी संकट आणखी वाढेल. सोयाबीनचे भाव पडले आहेत. शेतकऱ्यांनी कापूस विकल्याने आता झालेल्या भाववाढीचा फायदा व्यापा रयांना होणार आहे.
ढील वर्षभराच्या कार्यक्रमांचे नियोजन करण्यासोबतच सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर आक्रमक भूमिका घेण्याचेही ठरवण्यात आले होते. मे महिन्यात जिल्हाध्यक्षांचे, सर्व तालुकाध्यक्षांचे शिबिर आयोजित करणार आहे.
दादांच्या नंतर महिला आणि मुलीच्या सुरक्षिततेबाबत सर्वांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. पण दादा असताना सुरक्षिततेबाबत बारामतीची जी ओळख निर्माण झाली होती, ती तशीच कायम राहिल याची खात्री बळगा.
विकासाचा आमचा रथ थांबणार नाही.”मी राष्ट्रवादी पक्षातून निवडून आले आहे. मकरंद पाटील, खा.नितीन पाटील यांच्याबरोबरच बावधन गटातील मतदारांशी मी स्वप्नातही प्रतारणा करू शकणार नाही
सातारा जिल्हा परिषद सभापती निवडीनंतर राजकारण तापलं आहे. राष्ट्रवादीतील फुटीनंतर मंत्री मकरंद पाटील यांनी भाजपला थेट आव्हान दिलं असून, शंभूराज देसाई यांनीही 20 मार्चच्या घटनांवरून संताप व्यक्त केला आहे.
हे दोन्ही सदस्य गेल्या काही दिवसांपासून पक्षाच्या धोरणांवर नाराज असल्याची चर्चा होती. स्थानिक नेतृत्वावर असलेला अविश्वास हे या पक्षांतराचे मुख्य कारण मानले जात आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणानंतर पक्षाची सूत्रे पुन्हा शरद पवार यांच्या हाती जातील. यामुळे दुसऱ्या गटातील नेत्यांचे वर्चस्व वाढून आपली राजकीय किंमत शून्य होईल, अशी भीती पटेल आणि तटकरे यांना सतावत आहे.
सातारा जिल्हाधिकारी यांनी जिल्हा परिषद सभापती निवडी वेळी जमावबंदी लागू केली आहे हे उशिरान सुचलेलं शहाणपण आहे. बैल गेला आणि झोपा केला अशी त्यांची अवस्था आहे. ही पण त्यांची स्टेटस…
नरहरी झिरवाळ यांच्या कथित आक्षपार्ह व्हिडिओ प्रकरणामुळे ते वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. त्यांच्या राजीनाम्याची देखील मागणी केली जात आहे. याच प्रकरणावर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी फोनवर चर्चा केली आहे.
अजित पवार यांच्या निधनानंतर, पक्षाची संपूर्ण निर्णय प्रक्रिया त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार आणि मुलगा पार्थ यांच्या हाती आली आहे. मात्र सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्याबाबच नाराजीचा सूर उमटत आहे.
विलीनीकरणाला संमती दर्शवतानाच सुनील तटकरे यांनी नेतृत्वाबाबत एक मोठी अट किंवा 'सुचक मागणी' समोर ठेवली आहे. "विलीनीकरणानंतर सुनेत्रा पवार यांनच पक्षाचा मुख्य नेता म्हणून स्वीकारायला हवे.
या राजीनाम्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीत आता मोठ्या बदलांचे संकेत मिळत असून, आगामी काळात हे पद कोणाकडे सोपवले जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
या प्रकरणावरून विरोधकांनी सरकारला धारेवर धरले आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी झिरवाळ यांच्या नैतिकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत तातडीने राजीनाम्याची मागणी केली आहे.
राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवारांंच्या अकाली निधनानंतर तालुक्यातील राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या नेतृत्वावर अवलंबून असलेले कार्यकर्ते सध्या निराधार झाल्याचे चित्र आहे.
नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात याचे पाद्यपूजन केल्यामुळे रुपाली चाकणकर यांना राज्य महिला आयोग अध्यक्ष पदाचा राजीनामा द्यावा लागला. यानंतर आता पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष पदाच्या राजीनाम्याची देखील शक्यता आहे.