Maharashtra Politics: बार्शीटाकळी नगरपंचायतीतील अनेक नगरसेवक मुंबईकडे रवाना झाले असून, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांच्या पक्षप्रवेशाचा कार्यक्रम होण्याची शक्यता आहे. या घडामोडींमुळे अकोला जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या राजकारणात मोठी…
काँग्रेस पक्षाचे महत्त्व वाढवण्यासाठी अशा चर्चांना उगाच हवा दिली जात आहे. केवळ प्रकाशझोतात येण्यासाठी या चर्चा केल्या जात आहेत. भाजप आणि एनडीए ५१ टक्के मतांसह विजय मिळवतील. केंद्र सरकारच्या १२…
उमेदवारी अर्ज माघारीचा शेवटच्या दिवशी ९ जून रोजी दिवसभर आपण घरी, तसेच दुपारनंतर संस्थापक पॅनेलच्या प्रचारात व्यस्त होतो, असेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच गेल्या अनेक महिन्यांपासून आपण मुंबईलाही गेलेलो नसल्याने…
दिलीप वळसे पाटील यांनी 'सिल्व्हर ओक'ला भेट दिल्यानंतर दोन्ही गटांच्या विलीनीकरणाची चर्चा अलीकडे पुन्हा सुरू झाली आहे. या भेटी केवळ राजकीय सौजन्याचा भाग म्हणून पाहिल्या पाहिजे.
विमान अपघातात अजित पवार यांचे निधन झाले. अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. परंतु, त्यांना अर्थ विभागाची जबाबदारी देण्यात आली नाही.
Vikram Kakade Net Wort: विक्रम काकडे यांना पुण्यातून अचानक तिकीट दिल्याने पक्षात एक जुना वाद पुन्हा पेटला आहे. विक्रम यांचे वडील संजय काकडे यांनी २०१७ च्या पुणे महानगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी…
विक्रम काकडे आणि सुनील टिंगरे या दोघांकडेही पक्षाचा ‘एबी फॉर्म’ असल्याने राष्ट्रवादीचा अधिकृत उमेदवार नेमका कोण, याबाबत संभ्रम निर्माण झाला होता. त्यामुळे पक्षांतर्गत नाराजी आणि राजकीय चर्चांना उधाण आले होते.
क्षनिधी जमा करण्याबाबतच्या सूचनांचे पालन न झाल्यास वेळप्रसंगी मंत्रिपदाचा राजीनामाही द्यावा लागू शकतो, अशा स्वरूपाचा इशारा काही लोकप्रतिनिधींना देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
शिक्षण क्षेत्रात केंद्र असो वा महाराष्ट्र सरकार असो, मला आश्चर्य वाटते की, एवढं तंत्रज्ञान असताना पेपर फुटतातच कसे, मग पुर्वी जे होतं तेच चांगलं होतं ना, तेव्हा पेपर फुटत नव्हते.…
Ahilyanagar News :प्राजक्त तनपुरे यांच्या संभाव्य भाजप प्रवेशाच्या चर्चांमुळे अहिल्यानगर निवडणुकीत नव्या समीकरणांची शक्यता व्यक्त केली जात आहे. प्राजक्त तनपुरे यांनी निवडणूक लढवली तर या मतदारसंघात तिरंगी लढत होण्याची शक्यता…
MLC Election 2026: राज्यातील आगामी विधान परिषद निवडणुकीसाठी १८ जून रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेत मतदान प्रक्रिया होणार आहे. तर मतमोजणी २२ जून रोजी पार पडणार आहे.…
आमदारांनी काही दिवसांपूर्वी शरद पवार यांची गुप्त भेट घेतली होती. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पुन्हा एकदा गटबाजी आणि संभाव्य फुटीच्या चर्चांना उधाण आले आहे.
NCP Politics: शरद पवार हे त्यांच्या अनपेक्षित राजकीय भूमिकांमुळे कायम चर्चेत असतात. सध्याही त्यांच्या काही हालचालींमुळे राज्याच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले आहे.
NCP Politics - जय पवार यांच्याकडे शिस्तपालन समितीसोबतच खजिनदाराची महत्त्वाची जबाबदारी देण्यात आल्याने पक्षाच्या निधीवर पूर्णपणे पवार कुटुंबाचेच नियंत्रण असल्याचे स्पष्ट होत आहे
NCP Politics: गुवाहाटी येथे सुनील तटकरे, प्रफुल पटेल आणि सुनेत्रा पवार यांच्यामध्ये याबाबत चर्चा झाली. यावेळी तटकरे आणि पटेल यांनी निवडणूक आयोगाकडे पाठवलेल्या यादीत आपली नावे नसल्याबद्दल विचारणा केल्याचे सांगितले…
दिवेआगार ही ११ सदस्यांची ग्रामपंचायत असून अनेक वर्षे येथे राष्ट्रवादीची सत्ता होती. मात्र, राष्ट्रवादीविरोधी गटाने ८ सदस्यांच्या पात्रतेवर आक्षेप घेतला होता.
तसेच शेतकरी आज अतिशय अडचणीत असून, पेरणीच्यावेळी संकट आणखी वाढेल. सोयाबीनचे भाव पडले आहेत. शेतकऱ्यांनी कापूस विकल्याने आता झालेल्या भाववाढीचा फायदा व्यापा रयांना होणार आहे.
ढील वर्षभराच्या कार्यक्रमांचे नियोजन करण्यासोबतच सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर आक्रमक भूमिका घेण्याचेही ठरवण्यात आले होते. मे महिन्यात जिल्हाध्यक्षांचे, सर्व तालुकाध्यक्षांचे शिबिर आयोजित करणार आहे.
दादांच्या नंतर महिला आणि मुलीच्या सुरक्षिततेबाबत सर्वांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. पण दादा असताना सुरक्षिततेबाबत बारामतीची जी ओळख निर्माण झाली होती, ती तशीच कायम राहिल याची खात्री बळगा.
विकासाचा आमचा रथ थांबणार नाही.”मी राष्ट्रवादी पक्षातून निवडून आले आहे. मकरंद पाटील, खा.नितीन पाटील यांच्याबरोबरच बावधन गटातील मतदारांशी मी स्वप्नातही प्रतारणा करू शकणार नाही