सुनेत्रा पवार यांनी मुंबईमध्ये राष्ट्रवादी पक्षाची तातडीने बैठक बोलावली आहे. पदभार स्वीकारल्यानंतर सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वाखाली होणारी ही पहिलीच मोठी बैठक आहे. त्यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या भूमिकेबाबत विचारले असता शिंदे यांनी टिप्पणी टाळली. त्यांची भूमिका त्यांनीच मांडावी. आम्ही पक्ष संघटन मजबूत करण्यावर लक्ष केंद्रित करत आहोत,
सुनील तटकरे यांनी सांगितले की, शरद पवार गटाकडून अद्याप विलिनीकरणाचा कोणताही प्रस्ताव आलेला नाही. अधिकृत प्रस्ताव आल्यास पक्ष त्यावर विचार करेल, असे ते म्हणाले.
अटक करण्यात आलेल्या लिपिकाने चौकशीदरम्यान दावा केला आहे की, त्याने ही लाच मंत्री झिरवाळ यांचे खासगी सचिव (PS) रामदास गाडे यांच्या सांगण्यावरून स्वीकारली होती
अजित पवारांच्या अपघाताबाबत रोहित पवारांची अस्वस्थता स्वाभाविक आहे. अनेक प्रश्न त्यांच्या मनात आहेत. त्यांनी त्यांच्या भावना मांडल्या. तसेच पुढच्या महिन्याभरात अनेक प्रश्नांची उत्तरे मिळतील.
प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी यापूर्वीच एनडीएसोबत राहण्याचा निर्णय अजित पवार यांनी घेतल्याचे स्पष्ट केले होते. त्यामुळे या भेटींना सत्तासमीकरणे स्थिर ठेवण्याचा प्रयत्न म्हणूनही पाहिले जात आहे.
पुणे जिल्हा परिषदेमध्ये अध्यक्षपदासाठी पक्षातील ज्येष्ठ व अनुभवी सदस्यांना संधी दिली जाणार की नव्या आणि तरुण चेहऱ्याला नेतृत्वाची धुरा सोपवली जाणार, याबाबत उत्सुकता आहे.
मुख्यमंत्र्यांचा गोपनीय दौरा आणि त्यानंतर सुनेत्रा पवार यांचा दिल्ली प्रवास यामुळे राज्याच्या राजकारणाला कोणती नवी दिशा मिळते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
आज केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर पक्षातील प्रत्येक कार्यकत्यांचेही हेच मत आहे. त्यामुळे प्रस्ताव आला तर विचार करू, अशी भाषा वापरणे हे पक्षाच्या भावनाना धक्का देणारे आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी मंगळवारी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर अधिकृतपणे पदभार स्वीकारतील असे सांगितले.
अजित पवाराच्या निधनानंतर पुणे जिल्ह्यातील राजकीय वातावरण अधिक संवेदनशील झाले असले, तरी कामाच्या राजकारणातून भावनिक आवाहनांकडे झालेला हा कल मतदारांना कितपत पटतो, याचा फैसला अखेर निकालाच्या दिवशीच होणार आहे.
Rohit Pawar News : दोन्ही राष्ट्रवादी विलिनीकरणावरुन देखील वाद निर्माण झाला. यावरुन अनेक दावे-प्रतिदावे करण्यात आले. याबाबत रोहित पवार यांनी स्पष्ट मत मांडले आहे.
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारी समितीची अधिकृत बैठक ९ फेब्रुवारीला बोलावण्यात आली आहे. या बैठकीत पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी सुनेत्रा पवार यांचे नाव प्रस्तावित होईल.
अजित पवारांच्या अपघाती निधनामुळे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकीचा प्रचार थांबला होता. यानंतर आता राष्ट्रवादी पक्ष पुन्हा उभा राहत असून प्रचाराला सुरुवात झाली आहे.
राष्ट्रवादी पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष पाटील चालेल पण पटेल नको असे वक्तव्य राज ठाकरेंनी केले होते. यावर प्रफुल्ल पटेल यांनी ठाकरेंना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
राष्ट्रवादी नाशिक गटनेत्या कोण होणार यावरुन राष्ट्रवादीमध्ये वाद निर्माण झाला आहे. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी याप्रकरणी खुलासा करावा अशी मागणी पाटील यांनी केली आहे.
अजित पवारांची अंतिम इच्छा लवकर पूर्ण होईल आणि दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येतील. पुढचे १०-११ दिवस पवार कुटुंब या विषयावर बोलणार नाही पण लवकरच दोन्ही पक्ष विलीन होऊ शकतात
जिल्हा परिषद निवडणुकांनंतर त्याबाबत अंतिम निर्णय होण्याचे ठरले, पण अजित पवारच निघून गेले. पटेल-तटकरे यांना विलीनीकरण नको आहे. हा अमित शहा व फडणवीस यांचाच ‘अजेंडा’ आहे.