पालघर जिल्ह्यात मुंबई-अहमदाबाद महामार्गावर वऱ्हाड घेऊन जाणाऱ्या ट्रकला कंटेनरची भीषण धडक बसून 12 जणांचा मृत्यू झाला. या अपघातात 20 ते 25 जण गंभीर जखमी झाले असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता…
मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर पालघरमधील धानिवारी येथे वऱ्हाडाच्या टेम्पोवर कंटेनर पलटून १३ जणांचा मृत्यू झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ५ लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे.
Palghar Accident: मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर धाणीवरी येथे वऱ्हाडाच्या टेम्पोचा भीषण अपघात झाला आहे. कंटेनर उलटल्याने १२ जणांचा मृत्यू झाला असून २५ हून अधिक जखमी आहेत.
कुंभार्ली येथे के जी एन स्पोर्ट्स क्लबच्या वतीने आयोजित अंडरआर्म क्रिकेट स्पर्धेला मोठा प्रतिसाद मिळाला. या रोमांचक स्पर्धेत आर्यन सय्यदवाडी संघाने दमदार खेळ करत आई महाकाली संघावर मात करून विजेतेपद…
पालघर जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे . जलजीवन मिशन अंतर्गत करण्यात आलेल्या कामांच्या देयकांवर स्थापत्य विभाग अभियंताच्या खोट्या सह्या करून बिल लाटण्याचा प्रयत्न
पालघरच्या बोईसर तारापूर एमआयडीसीतील विराज प्रोफाइल कंपनीच्या 104 एकर विस्तारीकरणाला स्थानिकांचा तीव्र विरोध आहे. प्रदूषण आणि पाण्याचे स्रोत दूषित होण्याच्या भीतीने ग्रामस्थांनी बोईसर चिल्हार मार्ग रोखून आंदोलन केले.
Asava Fort हा बोईसरजवळील डोंगरी किल्ला असून सोपा ते मध्यम ट्रेकसाठी उत्तम पर्याय आहे. सुमारे 1000–1100 फूट उंचीवर असलेला हा किल्ला पूर्वी परिसरावर नजर ठेवण्यासाठी ‘वॉचटॉवर’ म्हणून वापरला जात होता.
तलासरी तालुक्यातील एका महत्त्वाच्या मार्गावरील रखडलेल्या कामामुळे स्थानिक नागरिक, विद्यार्थी आणि व्यापाऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. या समस्येकडे आता प्रशासनाचे लक्ष वेधले गेले आहे.
पालघर येथे जैन मंदिराजवळ मालगाडीच्या धडकेत तीन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. नातेवाईकांनी पोलिसांच्या भीतीने तरुण पळाले आणि रेल्वे रुळ ओलांडताना हा अपघात झाल्याचा गंभीर आरोप केला आहे.
पालघर जिल्ह्यातील सह्याद्री पर्वतरांगांमध्ये असलेला Adsul Fort हा पारंपरिक बांधकाम असलेला किल्ला नसून टोकदार शिखर असलेला डोंगरदुर्ग आहे. सुमारे १३७५ फूट उंचीचा हा दुर्ग अत्यंत
डहाणू शहरात दिवसाढवळ्या घडणाऱ्या फसवणुकीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बँकेबाहेरच 'नकली नोटा तपासून देतो' असा बहाणा करून २ अज्ञात इसमांनी हातचलाखी करत महिलेची १५ हजार रुपयांची फसवणूक…
अर्नाळा किल्ला हा पालघर जिल्ह्यातील विरारजवळ अरबी समुद्रातील अर्नाळा बेटावर वसलेला प्रसिद्ध जलदुर्ग आहे. सोळाव्या शतकात पोर्तुगीजांनी समुद्रमार्गावरील व्यापार आणि संरक्षणासाठी हा किल्ला मजबूत बांधला.
भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवक तथा गटनेता अशोक शेळके यांच्या कार्यालयाच्या सोहळ्याची निमंत्रण पत्रिका भाजपच्या राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चेचा विषय बनली असून पक्षांतर्गत धुसफुशीला तोंड फुटले आहे.
पालघर ते त्र्यंबक दरम्यानच्या १५४ किलोमीटर लांबीच्या महामार्गाच्या रुंदीकरणाचा मुद्दा सध्या जिल्ह्यातील राजकारण व प्रशासनाच्या केंद्रस्थानी आला आहे. महामार्ग विभागाने २ वेळा दुरुस्ती व मजबुतीकरणाची कामेही केली.
वाढती लोकसंख्या, शहरांचा झपाट्याने होत असलेला भौगोलिक विस्तार आणि महसूल विभागाच्या कामकाजाचा वाढता व्याप लक्षात घेऊन प्रशासन अधिक कार्यक्षम व लोकाभिमुख करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.