पालघरच्या बोईसर तारापूर एमआयडीसीतील विराज प्रोफाइल कंपनीच्या 104 एकर विस्तारीकरणाला स्थानिकांचा तीव्र विरोध आहे. प्रदूषण आणि पाण्याचे स्रोत दूषित होण्याच्या भीतीने ग्रामस्थांनी बोईसर चिल्हार मार्ग रोखून आंदोलन केले.
Asava Fort हा बोईसरजवळील डोंगरी किल्ला असून सोपा ते मध्यम ट्रेकसाठी उत्तम पर्याय आहे. सुमारे 1000–1100 फूट उंचीवर असलेला हा किल्ला पूर्वी परिसरावर नजर ठेवण्यासाठी ‘वॉचटॉवर’ म्हणून वापरला जात होता.
तलासरी तालुक्यातील एका महत्त्वाच्या मार्गावरील रखडलेल्या कामामुळे स्थानिक नागरिक, विद्यार्थी आणि व्यापाऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. या समस्येकडे आता प्रशासनाचे लक्ष वेधले गेले आहे.
पालघर येथे जैन मंदिराजवळ मालगाडीच्या धडकेत तीन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. नातेवाईकांनी पोलिसांच्या भीतीने तरुण पळाले आणि रेल्वे रुळ ओलांडताना हा अपघात झाल्याचा गंभीर आरोप केला आहे.
पालघर जिल्ह्यातील सह्याद्री पर्वतरांगांमध्ये असलेला Adsul Fort हा पारंपरिक बांधकाम असलेला किल्ला नसून टोकदार शिखर असलेला डोंगरदुर्ग आहे. सुमारे १३७५ फूट उंचीचा हा दुर्ग अत्यंत
डहाणू शहरात दिवसाढवळ्या घडणाऱ्या फसवणुकीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बँकेबाहेरच 'नकली नोटा तपासून देतो' असा बहाणा करून २ अज्ञात इसमांनी हातचलाखी करत महिलेची १५ हजार रुपयांची फसवणूक…
अर्नाळा किल्ला हा पालघर जिल्ह्यातील विरारजवळ अरबी समुद्रातील अर्नाळा बेटावर वसलेला प्रसिद्ध जलदुर्ग आहे. सोळाव्या शतकात पोर्तुगीजांनी समुद्रमार्गावरील व्यापार आणि संरक्षणासाठी हा किल्ला मजबूत बांधला.
भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवक तथा गटनेता अशोक शेळके यांच्या कार्यालयाच्या सोहळ्याची निमंत्रण पत्रिका भाजपच्या राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चेचा विषय बनली असून पक्षांतर्गत धुसफुशीला तोंड फुटले आहे.
पालघर ते त्र्यंबक दरम्यानच्या १५४ किलोमीटर लांबीच्या महामार्गाच्या रुंदीकरणाचा मुद्दा सध्या जिल्ह्यातील राजकारण व प्रशासनाच्या केंद्रस्थानी आला आहे. महामार्ग विभागाने २ वेळा दुरुस्ती व मजबुतीकरणाची कामेही केली.
वाढती लोकसंख्या, शहरांचा झपाट्याने होत असलेला भौगोलिक विस्तार आणि महसूल विभागाच्या कामकाजाचा वाढता व्याप लक्षात घेऊन प्रशासन अधिक कार्यक्षम व लोकाभिमुख करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.
डहाणू तालुक्यात आंबेसरी बारीपाडा परिसरात मोठ्या प्रमाणात साठवून ठेवलेल्या महाराष्ट्रात प्रतिबंधित गुटखा व पानमसाल्यावर पोलिसांनी संयुक्त कारवाई करत तब्बल २० लाख ७० हजार रुपयांचा तंबाखूजन्य माल जप्त केला आहे.
पालघर तालुक्यातील सरावली ग्रामपंचायतीमध्ये मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार आणि भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत, सामाजिक कार्यकर्ते अमोल गर्ने यांनी पालघर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांची भेट घेतली
नालासोपारा पूर्वेकडेल जाबरपाडा येथील अनधिकृत बांधकामांवर कारवाईसाठी गेलेल्या वसई-विरार महापालिकेच्या पथकावर हल्ला करण्यात आल्याची घटना घडली. यासंबधित प्रकरणी ३० जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विक्रमगड तालुक्यातील फुटखंड पाडा रस्त्याचे काम रखडल्याने ग्रामस्थ संतप्त झाले आहेत. काम पुन्हा सुरु करण्याची मागणी होत असून न झाल्यास आंदोलन करु असे ग्रामस्थांनी म्हटले आहे.