महाराष्ट्रातील धर्मांतरविरोधी कायदा २८ ऑगस्टपासून लागू होणार आहे. याच पार्श्वभूमीवर वसईती चर्च मध्ये प्रार्थनेसाठी येणाऱ्यांना स्वेच्छेने प्रार्थना सभेला उपस्थित राहत असल्याचे आणि त्यांच्यावर कोणताही दबाव, प्रलोभन, आमिष किंवा धमकी नसल्याचे…
जुलै महिन्यात पडलेल्या मुसळधार पावसात होशियारसिंह उर्फ राज दसोनी यांची कार पाण्यात बुडाली होती. त्यानंतर कार १० जुलैला विरार येथील ह्युंदाई सर्व्हिस सेंटरमध्ये नेण्यात आली. अवघ्या १ लाख ८५ हजारांचे…
Vasai Building Collapse : वसई पूर्वेतील गोखिवरे येथे नव्या बांधकामासाठी पाया खोदत असताना ही घटना घडली. विकासकाने केलेल्या निष्काळजीपणामुळे शेजारील 'शालोम अपार्टमेंट'ची बी विंग एका बाजूने खचली असल्याचं समोर आलं.…
वसईमधील कॅनोसा स्कूल CBSE, माणिकपूर येथे ‘व्हिंटेज – सुवर्णयुगाची पुनर्भेट’ या संकल्पनेवर आधारित सामाजिक शास्त्र प्रदर्शन मोठ्या आनंद आणि उत्साहामध्ये पार पडले. प्रदर्शनासाठी विद्यार्थ्यांनी लाल किल्ला, पिरॅमिड्स, ताजमहाल, टायटॅनिक, पाषाणयुग,…
Palghar Eco Sensitive Zone : पश्चिम घाटातील जैवविविधता आणि जंगलांचे रक्षण करण्यासाठी केंद्र सरकारच्या पर्यावरण मंत्रालयाने पालघर जिल्ह्यातील तब्बल १२६ गावांचा समावेश 'इको-सेन्सिटिव्ह झोन'मध्ये करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये वाडा,…
Palghar FDA Action : नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या अन्न व्यावसायिकांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने पालघर जिल्ह्यात धडक मोहीम हाती घेतली आहे. जून आणि जुलै महिन्यात ६१ अन्न आस्थापनांची तपासणी करून…
Palghar Land Records Scam : पालघर जिल्ह्यातील मोखाडा येथील भूमी अभिलेख कार्यालयात शासकीय मोजणी शुल्काचा तब्बल २ कोटी १ लाख १४ हजार ६१६ रुपयांचा अपहार उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे.…
Palghar News : पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्याला हादरवून सोडणाऱ्या आठ वर्षीय चिमुरडीवरील लैंगिक अत्याचार आणि निर्घृण हत्या प्रकरणात पालघर अप्पर जिल्हा व सत्र न्यायालयाने ऐतिहासिक निकाल दिला आहे.
Vasai Tatli Andolan : नव्या पुरवठादारांशी करार रखडल्याने राज्यातील जिल्हा परिषद शाळांमधील 'प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजने'अंतर्गत बंद पडलेला पोषण आहार अखेर पुन्हा सुरू झाला आहे. श्रमजीवी संघटनेच्या नेतृत्वाखाली ठाणे, पालघर…
Palghar Flood Relief : जुलै महिन्यात पालघर जिल्हा आणि वसई-विरार महापालिका क्षेत्रात झालेल्या ढगफुटीसदृश मुसळधार पावसामुळे बाधित झालेल्या नागरिकांना राज्य सरकारने मोठा आर्थिक दिलासा दिला आहे. मदत व पुनर्वसन विभागाने…
Vasai News : वसई-विरार शहराचे सौंदर्य वाढवण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करून उभारण्यात आलेली शिल्पे, कारंजी आणि सौंदर्यस्थळे प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कचरा आणि झुडपांमध्ये अडकली आहेत. शहराच्या सौंदर्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले…
Vasai News : नालासोपारा पश्चिमेकडील कळंब येथील तुळसी रिसॉर्टमध्ये एका सरपंचाच्या पतीने केलेल्या हवेत गोळीबाराच्या घटनेने वसई-विरार किनारपट्टीवरील बेकायदा दारूविक्रीचा गोरखधंदा पुन्हा एकदा ऐरणीवर आणला आहे. बार परवाना नसतानाही पर्यटकांना…
Palghar News : १५ ऑगस्टपर्यंत पावसाळी मासेमारी बंदी कायम राहील या अपेक्षेवर असलेल्या पालघर जिल्ह्यातील पारंपरिक मच्छीमारांना राज्य सरकारच्या एका निर्णयामुळे मोठा धक्का बसला आहे. मत्स्यव्यवसाय विभागाने १ ऑगस्टपासून १२…
Palghar News : नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होऊन दीड महिना उलटला तरी पालघर, ठाणे आणि नाशिक जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शालेय पोषण आहाराचा धान्यपुरवठा रखडला आहे. याच्या निषेधार्थ श्रमजीवी संघटनेच्या…
Nalasopara News : नालासोपारा पूर्व येथील गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये बनावट वैद्यकीय कागदपत्रे आणि खोट्या स्वाक्षऱ्यांच्या आधारे तब्बल १० लाख २१ हजार रुपयांचा विमा घोटाळा उघडकीस आला आहे. प्रत्यक्ष उपचार न झालेल्या…
पालघर जिल्ह्यातील सफाळे पश्चिम किनारपट्टी परिसरात प्रस्तावित विमानतळ आणि MIDC प्रकल्पाविरोधात स्थानिक ग्रामस्थांनी एल्गार पुकारला आहे. एडवण, उसरणी, भादवे, कोरे आणि दातिवरेसह अनेक गावांतील शेती, मत्स्य व्यवसाय आणि पारंपरिक उपजीविका…
जुलै महिन्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे आणि पुरामुळे पालघर जिल्ह्यात मोठे नुकसान झाले असून, जिल्हा प्रशासनाने मदतकार्य आणि पंचनाम्यांची मोहीम युद्धपातळीवर सुरू केली आहे. आतापर्यंत ७,४६९ पूरग्रस्त कुटुंबांच्या बँक खात्यात ३…
मान्सूनमध्ये होणारी दुर्घटना आणि जीवितहानी टाळण्यासाठी मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयाने वसई परिसरातील धबधबे, समुद्रकिनारे आणि खाणींमध्ये ३ ऑगस्टपर्यंत कडक प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत. चिंचोटी धबधबा, सुरुची बीच, भुईगाव बीच…
भारतीय हवामान विभागाने पालघर जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी केल्यानंतर वसई-विरार महापालिका आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांनी धोकादायक व अतिधोकादायक इमारतींमधील रहिवाशांना तात्काळ सुरक्षित स्थळी स्थलांतरित होण्याचे आवाहन केले आहे. इमारत…
महाराष्ट्रातील नाशिक आणि पालघर जिल्ह्यात शनिवारी सकाळी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. नाशिकमध्ये रिश्टर स्केलवर 3.6 तर पालघरमध्ये 3.1 तीव्रतेचा भूकंप नोंदवण्यात आला. या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा मालमत्तेचे नुकसान झाल्याची…