माजी खासदार विनायक राऊत यांच्या सुनेने त्यांच्याविरुद्ध कौटुंबिक छळ आणि जादूटोणा कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. न्यायालयाने अंतरिम संरक्षण नाकारल्याने २३ जुलैपूर्वी राऊत यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे.
रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील पाटणेश्वर आदिवासी वाडीत 5 वर्षीय रिया सागर वाघमारे हिचे अपहरण करून निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. पोलिसांनी तातडीने तपास करत किरण भिकू वाघमारे या…
Airoli Murder Mystery : नवी मुंबईतील ऐरोली येथे विवाहित महिलेने रिक्षाचालक प्रियकरासोबत संगनमत करून पतीची निर्घृण हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आरोपींनी मृतदेहाचे तीन तुकडे करून जंगलात फेकत तब्बल…
मिरा-भाईंदरमधील काशिमीरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत पार्किंगच्या किरकोळ वादातून 21 वर्षीय तरुण आणि त्याच्या आईवर चौघांनी जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकरणी काशिमीरा पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) 2023…
गुन्हे शाखा युनिट-१ ने सराईत घरफोड्याला अटक करत १३ घरफोडींचे गुन्हे उघडकीस आणले आहेत. या कारवाईत ₹२१.२१ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपीविरुद्ध यापूर्वी ४९ गुन्ह्यांची नोंद असल्याची माहिती…
कल्याणमध्ये एका महिलेने सामाजिक कार्यकर्ते सुजित जाधव आणि संकेश शिंदे यांच्यावर मारहाण व गैरवर्तनाचे गंभीर आरोप केले आहेत. या प्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलीस तपास सुरू…
Rajkot Piyush Kumar Murders Partner : गुजरातमधील राजकोट येथे सोशल मीडियावरून झालेल्या ओळखीचे धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. पोलिसांच्या तपासानुसार, नातेसंबंधादरम्यान समोरच्या व्यक्तीची खरी ओळख समजल्यानंतर वाद निर्माण झाला आणि…
चंद्रपूरमधील नवजात बाळ विक्री आणि मानवी तस्करी प्रकरणात तपासाला नवे वळण मिळाले असून, दस्तऐवजीकरण आणि प्रक्रियेत मदत केल्याच्या आरोपावरून भाजपशी संबंधित दोन महिला पदाधिकाऱ्यांना रामनगर पोलिसांनी अटक केली आहे. यापूर्वी…
Navi Mumbai News : नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या बदल्यांमध्ये ऐनवेळी बदल झाल्याने उरण पोलीस ठाण्याच्या नियुक्तीची चर्चा रंगली आहे. प्रारंभी पृथ्वीराज घोरपडे यांची उरण येथे नियुक्ती करण्यात…
अल्पवयीन मुलींचे अपहरण, त्यानंतर त्यांच्यावर होणारा अत्याचार...या घृणास्पद घटना कधी थांबणार? पुण्यातील नरसापूर प्रकरणानंतर आता उत्तरप्रदेशातून 4 वर्षीय मुलीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली.
पुण्यातील लोहगड परिसरातील केतन अग्रवाल हत्या प्रकरणात न्यायालयाने आरोपी सिया आणि चेतन यांच्या पोलीस कोठडीत 3 जुलैपर्यंत वाढ केली आहे. तपासासाठी अधिक वेळ आवश्यक असल्याचे पोलिसांनी न्यायालयात सांगितल्यानंतर हा निर्णय…
मीरा-भाईंदर महानगरपालिका आणि मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालय यांच्यात पोलीस बंदोबस्त शुल्क आणि थकीत भाड्यावरून वाद निर्माण झाला आहे. विविध कारवायांसाठी पुरविण्यात आलेल्या पोलीस बंदोबस्ताचे ५.२० कोटी रुपये देण्याची मागणी पोलीस…
मुंबईतील भायखळा परिसरात मोहरमच्या मिरवणुकीदरम्यान धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मिरवणुकीत सहभागी झालेल्या नागरिकांना ‘पेन किलर’ गोळ्या असल्याचे सांगून प्रत्यक्षात उंदीर मारण्याचे विषारी औषध वाटण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे.…
भाईंदर पोलीस ठाण्यासमोर MBMC परिवहन विभागाच्या एका बसचे पुढील चाक आडवे झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सुदैवाने बस थांबल्यानंतर हा गंभीर बिघाड लक्षात आल्याने मोठी दुर्घटना टळली. दरम्यान, संबंधित…
Ketan Agarwal Muder Case Update: पुणे केतन अग्रवाल हत्या प्रकरणाची संपूर्ण कहाणी समोर आली आहे. पुण्याच्या 'थर्ड वेव्ह कॉफी' कॅफेमधील १ तासाचे सीसीटीव्ही फुटेज आणि सिया गोयलची यूट्यूब सर्च हिस्ट्री…
छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलिसांनी 'ऑपरेशन शोध-४' अंतर्गत धडाकेबाज कामगिरी करत १३ मुली आणि ४ मुलांसह एकूण १७ हरवलेल्या बालकांचा शोध लावला आहे आणि त्यांना सुखरूप पालकांच्या स्वाधीन केले.
Nasrapur Case Verdict News : पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे साडेतीन वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करून हत्या केल्याप्रकरणी अवघ्या दीड महिन्यात न्यायालयाने निकाल दिला. विशेष न्यायाधीश एस. आर. साळुंखे यांनी…
कल्याण पुर्वेत कोळशेवाडी पोलिसांच्या हद्दीत पुन्हा एकदा अल्पवयीन मुलीवर लैगिक अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे. एक सात वर्षीय अल्पवयीन मुलीवर एका पंचावन्न वर्षीय नराधमाने लैगिक अत्याचार केल्याची घटना घडली.
राज्यातील अमली पदार्थांची विक्री, तस्करी आणि सेवन रोखण्यासाठी महाराष्ट्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. प्रत्येक जिल्ह्यातील पोलीस ठाण्यात अमली पदार्थविरोधी कारवाईसाठी स्वतंत्र अँटी-नार्कोटिक्स युनिट उभारण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र…
बोरगाव पोलीस ठाणे आणि स्थानिक गुन्हे शाखेने उघडकीस आणलेल्या कॉपर वायर चोरी प्रकरणामुळे उंब्रज परिसरातील जुन्या गुन्ह्यांच्या तपासावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सातारा तालुक्यातील रामकृष्णनगर आणि काशीळ परिसरातील 22 शेतकऱ्यांच्या…