नवी मुंबईत एपीएमसीमधील एका कामगाराने “मी दहशतवादी आहे” असा खोटा बॉम्ब कॉल केल्याने मोठी घबराट निर्माण झाली. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत संबंधिताला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.
दिल्ली विधानसभेत सुरक्षेत मोठी चूक झाली असून सोमवारी एका कारने अडथळा तोडून गेट क्रमांक २ मधून प्रवेश केला. उत्तर प्रदेश नोंदणी क्रमांक असलेल्या या कारने लोखंडी गेटही तोडले.
Ashok Kharat Case News : अशोक खरातच्या अडचणी आता आणखीन वाढणार आहे. खरातच्या प्रकरणाची सूत्र आता थेट ईडीनं हातात घेतलीत. ED च्या एन्ट्रीनंतर आता मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल.
अशोक खरात प्रकरणात नाशिक पोलिसांची निष्क्रियता आणि SITची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. बड्या व्यक्तींना वाचवण्याचा प्रयत्न होत आहे का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
Mumbai Crime : मुंबईतील बेकायदेशीर प्लेटिंग कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कामगारांमध्ये संघर्ष पेटला. या संघर्षादरम्यान कामगारांनी एकमेकांवर ॲसिड फेकले, ज्यात अनेक जण जखमी झाले.
विशाखापट्टणममध्ये एक भीषण घटना समोर आली आहे. एका २९ वर्षीय महिलेची हत्या करून तिच्या शरीराचे तुकडे केल्याप्रकरणी भारतीय नौदलातील एका ३५ वर्षीय तंत्रज्ञाला अटक करण्यात आली.
युनायटेड किंगडममधील (UK) उत्तर वेल्समधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका १८ वर्षीय मुलाने आपल्या ४५ वर्षीय आईची हातोड्याने मारहाण करून निर्घृणपणे हत्या केली.
अशोक खरात प्रकरण सध्या महाराष्ट्रातील नाशिकमध्ये चर्चेत आहे. त्याने महिलांची फसवणूक करून त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. अशाच प्रकारची फसवणुकीची प्रकरणे पुण्यातही समोर आली आहेत.
चंद्रपूर जिल्ह्यात माणुसकीला काळिमा फासणारी घटना समोर आली असून मुलीनेच आपल्या वडिलांचा काटा काढल्याचे तब्बल 3 वर्षांनंतर उघड झाले असून या प्रकरणाने संपूर्ण पोलीस दल हादरले आहे.
अमरावतीत पोलीस आयुक्तालयात कार्यरत शिपाई विजय नागापुरे यांनी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. घटना क्युआरटी कार्यालयात घडली. कारण अस्पष्ट असून पोलिसांकडून तपास सुरू आहे.
महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी आज (23 मार्च 2026) लातूर येथे एसटीच्या विभागीय कार्यालयाला भेट दिली असताना त्या नंतर पत्रकारांशी बोलताना या परिस्थितीबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली.
महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. नाशिकमध्ये स्वयंघोषित धार्मिक नेता आणि अंकशास्त्रज्ञ कॅप्टन अशोक खरात याच्या अटकेमुळे हा गदारोळ निर्माण झाला आहे.
केडीएमसीत महासभेदरम्यान यापूर्वी अनेकदा मात्तबर नगरसेवक आणि त्यांचे समर्थक आपसात भिडले आहेत. ज्या प्रकारे आजची परिस्थिती पाहता कायदा आणि सुव्यवस्था राखण्याकरीता पोलिस बंदोबस्त गरजेचे आहे.
“नशा मुक्त भारत २०२८” या अभियानाच्या अनुषंगाने पंजाब राज्यातून ट्रक तसेच रेल्वे मार्गाने हेरॉईन व अफू यांसारख्या अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या टोळ्यांविरुद्ध नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात गुन्हे दाखल करण्यात आले.
बिहारमध्ये अतिशय धक्कादायक घटना समोर आली असून गयाजी जिल्ह्यातील फतेहपूर येथे एका १३ वर्षीय विद्यार्थिनीवर चार अल्पवयीन मुलांनी सामूहिक बलात्कार केला. ही विद्यार्थिनी परीक्षा देऊन शाळेतून परतत असताना मुलांनी तिचे…
गाडी चालवणे, पोलीसांच्या सोबत त्यांच्या हद्दीत फिरणे, पोलीस ठाण्यात येणाऱ्या पाहुण्यांना पाणी-चहा देणे, तसेच विविध किरकोळ कामे करणे अशी अनेक कामे काही खाजगी व्यक्ती करत असल्याचे दिसून येत आहे.
सटाणा पोलीस ठाण्यात अल्पवयीन ५४ मुलामुली बेपत्ता झाल्याच्या तक्रारी दाखल झाल्या असून त्यापैकी ५२ जणांचा शोध लावण्यात पोलिसांना यश आले आहे. अद्याप ३४ प्रौढ व २ अल्पवयीन व्यक्ती बेपत्ता आहेत.
भांडूपमध्ये हत्याकांडाची भयंकर घटना घडली. आठवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी त्यांच्याच शाळेतील मित्राची हत्या केली. या प्रकरणी तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले.
आजकाल अल्पवयीन मुला मुलीचे प्रेमप्रकरण अनेकदा पाहायला मिळतात. खेळण्या-बागडण्याच्या, शिकण्याच्या वयातील कोवळी मुले-मुली प्रेमाच्या आकर्षणाला बळी पडत आहेत.