सिडनी येथील क्रिकेट ग्राऊंडवर ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यात तीन सामन्याच्या एकदिवसीय मालिकेतील तिसरा सामना खेळला गेला. या सामन्यात विराट कोहलीने कुमार संघाकाराचा विक्रम मोडीत काढला आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील तिसरा सामना २५ ऑक्टोबर रोजी खेळला जाणार आहे. या सामन्यात विराट कोहलीला इतिहास रचण्याची मोठी संधी असणार आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील एकदिवसीय सामन्यांमध्ये आतापर्यंत फक्त एकाच फलंदाजाने द्विशतक झळकावले आहे. भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील एकदिवसीय सामन्यात पाच फलंदाजांनी सर्वाधिक धावा केल्या आहेत.
भारतीय संघ बराच काळानंतर एकदिवसीय सामना खेळत आहे. या दौऱ्यासाठी रोहित शर्माच्या जागी युवा फलंदाज शुभमन गिलची (Shubman Gill) कर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेला रविवार, १९ ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध चार भारतीय फलंदाजांनी नेहमीच आक्रमक फलंदाजी केली आहे.
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारताचा सलामीवीर यशस्वी जयस्वालने शानदार शतक झळकवले. यासह त्याने डॉन ब्रॅडमनसह सचिन तेंडुलकर यांच्या यादीत सामील झाला.
भारत अजूनही जागतिक ट्रॉफीपासून दूर आहे आणि हरमनप्रीत कौर आणि तिच्या संघाने घरच्या मैदानावर हे यश मिळवले तर परिस्थिती बदलू शकते असे तेंडुलकरला वाटते. महिला विश्वचषकात २८ गट सामने राउंड-रॉबिन…
सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविडसारख्या महान फलंदाजांचे पुत्र एकमेकांसमोर येतात तेव्हा तो सामना अविश्वसनीयपणे खास बनतो. कर्नाटकातील अलूर येथे के. थिम्मप्पैया मेमोरियल स्पर्धा सुरु आहे.
माजी महान भारतीय फलंदाज सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरने नुकतेच सानिया चांडोकशी लग्न केले. लग्नानंतर अर्जुन पहिल्यांदाच मैदानावर क्रिकेट खेळण्यासाठी आला आणि त्याने गोलंदाजीतही धुमाकूळ घातला.
महान फलंदाज सचिन तेंडुलकर बीसीसीआयचे अध्यक्ष होणार असल्याचे चर्चा सुरु आहे. पण आता त्यांच्या व्यवस्थापन फर्मने अशा सर्व चर्चावर आता मोठे विधान केले आहे.
फलंदाजीतील सर्वात मोठा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे, ज्याने त्याच्या संपूर्ण कारकिर्दीत ३४३५७ धावा केल्या. या धावांमध्ये १०० आंतरराष्ट्रीय शतके देखील समाविष्ट आहेत. हा विक्रम सर्वात खास आणि सर्वात मोठा…
आशिया कप २०२५ स्पर्धेत १४ सप्टेंबरला भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होणार आहे. पाकिस्तानविरुद्धच्या कोणत्याही सामन्यावेळी वीरेंद्र सेहवागच्या अख्तरच्या त्या प्रकरणाची आठवण काढण्यात येते.
भारताचा दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने सहकुटुंब आज गुरुवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या निवासस्थानी 'शिवतीर्थ' येथे भेट दिली. तेंडुलकरने राज ठाकरे यांच्या घरी गणपती पूजा केली.
भारताचा महान क्रिकेटपटू मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने आपला मुलगा अर्जुन तेंडुलकरच्या साखरपुड्याबाबत कबुली दिली आहे. त्याने अर्जुन तेंडुलकर आणि सानिया चांडोक यांचा साखरपुडा झाला असल्याचे सांगितले.
एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २९० डावांनंतर शतकांचा राजा कोण आहे? उत्तर आहे विराट कोहली. तीन भारतीय खेळाडूंची नावे टॉप ५ मध्ये समाविष्ट आहेत. या यादीत आणखी कोण आहे? त्यांच्याबद्दल जाणून घ्या.…
आता अर्जुन तेंडुलकरने एक नवीन कंपनी सुरू केली आहे, ज्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. सारा वेगवेगळ्या प्रकारची कामे करते आणि आता तिने मुंबईत पिलेट्स अकादमी नावाच्या कंपनीची एक…
भारताच्या महान फलंदाज असणाऱ्या विराट कोहलीने अनेक विक्रम रचले आहेत. त्याने एक आगळा-वेगळा विक्रम नोंदवला आहे. विराट कोहली हा भारताच्या स्वातंत्रदिनी शतक झळकवणारा एकमेव भारतीय फलंदाज आहे.
भारतीय फलंदाज फलंदाजी करताना आपल्या हेल्मेटवर तिरंगा लावत असतात. ही प्रथा सचिन तेंडुलकरने १९९९ मध्ये सुरवात केली होती. त्याच्या मते मी कुणा बोर्डासाठी नाही तर देशासाठी खेळतो.