खर्गे यांनी काँग्रेसचे अध्यक्षपद स्वीकारून वर्षपूर्ती होत आहे. कोणत्याही अध्यक्षाच्या कामगिरीचे मूल्यमापन करण्यासाठी वर्षाचा कालावधी पुरेसा नाही हे खरे. मात्र खर्गे यांच्या काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या वर्षपूर्तीचा मागोवा घेणे यासाठी गरजेचे की…
ईडी आणि सीबीआयने दाखल केलेल्या गुन्ह्यांमध्ये ९५ टक्के प्रकरणे राजकीय नेत्यांविरोधातील आहेत, असा युक्तिवाद सिंघवी यांनी केला. ईडी, सीबीआयने ८८५ फिर्यादी तक्रारी दाखल केल्या होत्या. २००४ ते २०१४ या कालावधीत…
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा आज श्रीनगर येथे समारोप होत आहे. या समारोपासाठी देशभरातील काँग्रेसचे नेते आणि इतर विविध पक्षांचे नेते उपस्थित राहिले आहेत. राहुल गांधी यांच्या…
काँग्रेसचे खासदार संतोखसिंह चौधरी हे बेशुद्ध झाल्यानं काही काळ गोंधळ निर्माण झाला होता. त्यानंतर त्यांना तातडीनं हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर हार्ट अटॅकनं त्यांचा मृत्यू झाल्याचं जाहीर केलं.…
काँग्रेसमधील गटबाजी आता उघड झाली आहे. सामाजिक, राजकीय आंदोलनात कार्यकर्त्यांवर दाखल झालेले राजकीय गुन्हे मागे घेण्याची मागणी काँग्रेसच्या दाेन माजी शहराध्यक्षांनी नुकतीच केली हाेती. तर ही पक्षाची अधिकृत भुमिका नसल्याचा…
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही पंडित नेहरूंना आदरांजली वाहिली. मोदींनी ट्विट करत म्हण्टलं की, आमचे माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांना त्यांच्या जयंतीनिमित्त कोटी कोटी प्रणाम. त्यांनी देशासाठी दिलेले योगदान देशाला…
मुंबई : पराभवातून पुन्हा उभारी घेऊ पाहणाऱ्या काँग्रेस पक्षाचा (National Congress Party) नवीन अध्यक्ष कोण होणार याची चर्चा मागील अनेक दिवसांपासून रंगली आहे. काँग्रेस अध्यक्षपदाच्या या निवडणुकीत यंदा गांधी घराण्यातील…
देश वाचवण्यासाठी राहुल गांधी यांच्या भारत जोडो पदयात्रेत सहभागी व्हा, असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी सर्व पक्ष, संघटनांच्या प्रतिनिधींना केले आहे.
अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या आदिवासी विभागाचे अध्यक्ष शिवाजीराव मोघे यांनी महाराष्ट्र प्रदेश आदिवासी काँग्रेसच्या अध्यक्षपदी गडचिरोली जिल्ह्यातील माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी यांची नियुक्ती केली आहे. डॉ. नामदेव उसेंडी यांचे…
भारत जोडो यात्रेतून विश्रांती घेऊन राहुल गांधी २३ सप्टेंबरला दिल्लीत येणार आहेत. राहुल सोनिया गांधींना भेटणार असल्याचे रमेश यांनी सांगितले. वृत्तानुसार, यादरम्यान राहुल सोनिया यांच्याशी नव्या अध्यक्षाच्या नावावर चर्चा करू…
शशी थरूर, कार्ती चिदंबरम, मनीष तिवारी यांच्यासह पाच काँग्रेस खासदारांनी पक्षाच्या केंद्रीय निवडणूक प्राधिकरणाचे अध्यक्ष मधुसूदन मिस्त्री यांना पत्र लिहून निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता आणण्याची मागणी केली होती.
सरकार महागाई आणि बेरोजगारीला घाबरत आहे. हे लोक जनतेच्या ताकतीला घाबरत आहेत. कारण सत्तेतील लोक खोटं बोलत आहेत. देशात बेरोजगारी, महागाई नाही, देशात चीनची घुसखोरी झालेली नाही, असं हे लोक…
ममता या बुधवारी दिल्लीत टीएमसी खासदारांची भेट घेणार आहेत. दुसऱ्या दिवशी इतर पक्षांच्या नेत्यांची भेट घेतील. तसेच त्या शुक्रवारी सोनियांना भेटणार आहेत. शनिवारी ममता तेलंगणा, तामिळनाडू, दिल्ली, पंजाबच्या मुख्यमंत्र्यांची देखील…
अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या विरोधात काल संसदेमध्ये स्मृती इराणी यांनी घोषणा देऊन टीका केली. स्मृती इराणी यांनी अगदी खालच्या पातळीवर जाऊन गोंधळ घातला. हातवारे करीत पूर्ण…
केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने विरोधकांना संपवण्याचे राजकारण सुरू केले असून केंद्रीय यंत्रणांच्या माध्यमातून दडपशाही केली जात आहे. असा काँग्रेस नेते नाना पटोलेंनी आरोप केला आहे.