नाशिक मनपा शाळांमध्ये विद्यार्थ्यांना उष्माघातापासून संरक्षण देण्यासाठी ‘वॉटर बेल’ उपक्रम सुरू करण्यात आला आहे. उष्माघातासारख्या आजारांपासून त्यांचा बचाव करण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून केला जात आहे.
मागील वर्षी बीएड सीईटीच्या प्रवेश परीक्षेमध्ये १ खात १६ हजार ५८५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. या अभ्यासक्रमांसाठीची ही सीईटी परीक्षा संगणकाधारित पद्धतीने होणार आहे.
एमपीएड अभ्यासक्रमासाठी यंदा २५२५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून, त्यामध्ये १७८० पुरुष व ७४५ महिलांचा समावेश आहे. याशिवाय १९ अनाथ विद्यार्थीही परीक्षेला बसणार आहेत.
सध्या एमपीएड, एमएड आणि एम.एचएमसीटीचे या तीन अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षेची अस्थायी प्रवेशपत्रे विद्यार्थ्याच्या लॉग-इनमध्ये ऑनलाईन उपलब्ध करून दिली आहेत.
धाराशिवमध्ये शालेय विद्यार्थ्यांच्या पोषण आहार योजनेत मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाल्याचा गंभीर आरोप धाराशिवचे आमदार कैलास पाटील यांनी विधानसभेत करत सरकारला धारेवर धरले आणि हल्लाबोल केला.
संशोधक विद्यार्थ्यांच्या मागण्या सारथी, महाज्योती, बार्टी, अमृत आणि आर्टी संस्थांच्या संशोधन अधिछात्रवृत्तीची विद्यार्थी संख्या लोकसंख्येच्या प्रमाणानुसार किमान ३०० ठेवावी अशी संशोधकांची मागणी आहे.
शासनाकडून वसतिगृहांच्या देखभालीसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला जात असतानाही मूलभूत सुविधा योग्य प्रकारे उपलब्ध करून दिल्या जात नसल्याचा प्रश्न या घटनेमुळे पुन्हा ऐरणीवर आला आहे.
पुणे शहरात राहणाऱ्या विद्यार्थ्यांमध्येही यामुळे चिंता वाढली आहे. अनेक विद्यार्थी मेस आणि खानावळींवरच अवलंबून असल्याने जेवणाची व्यवस्था बंद झाली तर अडचण निर्माण होणार आहे.
Teacher Student Video : अभ्यासापासून बचाव करण्यासाठी एक चिमुरड्याने थेट छतावर जाऊन लपण्याची भन्नाट आयडिया काढली… शिक्षकांनी त्याला पकडलं अन् पुढे जे घडलं ते पाहून सगळेच थक्क झाले!
आंदोलक विद्यार्थ्यांनी सुरक्षा दलांवर लाठ्या, बॅनर आणि बूट फेकले. झटापट इतकी तीव्र होती की, काही विद्यार्थ्यांनी तैनात असलेल्या पोलिसांना चक्क चावा (Bite) घेतल्याचा दावा वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी केला आहे.
Career News: ज्या विद्यापीठांकडे कमी हप्त्यात अधिक संरक्षण देणारी स्वतंत्र विमा योजना आधीपासून कार्यरत असेल, त्या विद्यापीठांना ती योजना सुरू ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे.
राज्यात दहावीची परीक्षा चालू झाल्या असून, यंदा राज्यभरात एकूण ५ हजार १११ मुख्य परीक्षा केंद्रांवर परीक्षा पार पडणार आहे. मात्र त्यापैकी ५५४ केंद्रांवर १०.८३ टक्के सीसीटीव्ही यंत्रणा उपलब्ध नसल्याचे समोर…
जिल्हा दक्षता समितीच्या अध्यक्षांना त्यांच्या जिल्ह्यात दहावी, बारावीच्या परीक्षा पारदर्शक पद्धतीने होण्यासाठी आवश्यकतेप्रमाणे नियोजन करण्याची मुभा देण्यात आली आहे.
शासनाने आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी वसतिगृहे बांधली आणि भोजन पुरवठ्यासाठी लाखोचा कंत्राट दिली. मात्र, या वसतिगृहात ताळमेळाचा पूर्णतः अभाव दिसून येत आहे
कार्यशाळांमध्ये रंग बदलणाऱ्या रासायनिक प्रतिक्रिया, तसेच सर्किट्स व ट्रान्झिस्टरच्या साहाय्याने दैनंदिन इलेक्ट्रॉनिक उपकरणांचे कार्य, ऊर्जा पुरवठा आणि तर्कशक्तीवर आधारित प्रक्रियांचे प्रात्यक्षिक सादर केले जाणार आहे.