कर्जत तालुक्याचे राजकारणात जोरदार चिखलफेक सुरू असून महायुती मधील ही वाद आता स्थानिक स्वराज्य संस्थांचे निवडणुकीत एकमेकांच्या उणी काढण्यापर्यंत पोहचले आहेत.
बीडचे आमदार सुरेश धस यांनी आणखी एक नवीन खून प्रकरण समोर आणले आहे. या प्रकरणात ते नवनवे गौप्यस्फोट करीत आहेत. पुढच्या तीन दिवसांमध्ये आरोपींना अटक झाली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी…
Santosh Deshmukh Case: राज्य सरकारवर मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनाम्यासाठी दबाव वाढत आहे. दरम्यान अंजली दमानिया यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.
सीआयडीसमोर शरण येण्यापूर्वी वाल्मीक कराड मध्य प्रदेश, कर्नाटक आणि गोवा राज्यात लपला होता असे सांगितले जात आहे. सीआयडीसमोर येण्याआधी तो उज्जैनमध्ये गेला. त्यानंतर तो कर्नाटक आणि गोवा राज्यात लपला असे…
Santosh Deshmukh Case: कोर्टाने वाल्मीक कराडला 14 दिवसांची कोठडी सुनावली आहे. मात्र वाल्मीक कराड हा शरण आल्याने त्याची संपत्ती जप्त करूनये अशी मागणी वाल्मीक कराडचे वकील कोर्टासमोर करण्याची शक्यता आहे.
बीड जिल्ह्यात शांतता ठेवायची असल्यास,वाल्मिक कराड याला कठोर शिक्षा झाली पाहिजे आणि या प्रकरणात कोणीही राजकारण करू नये, असे केंद्रीय मंत्री रामदास आठवले म्हणाले आहेत.
Beed Crime News: बीडमधील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे प्रकरण चांगलेच चर्चेत आले आहे. मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर देखील आरोप होताना पाहायला मिळत आहे.
9 डिसेंबरला संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर वाल्मिक कराड फरार आहे. वाल्मिक कराडवर संतोष देशमुख यांच्या हत्येचा आरोप आहे. त्यानंतर त्याने त्याच्या सोशल मिडीया अकाऊंटवरून आपला फोटो अपलोड केला आहे.
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा चौकशी सीआयडकडून करण्यात येत आहे. अशातच गेल्या काही दिवसांपासून बीडमधील काही तरूणांचे हातात बंदुका घेतानाचे आणि बंदुकीतून गोळी झाडतानाचे फोटो व्हायरल होत आहेत.
संतोष देशमुख यांच्या हत्येला 20 दिवस उलटून गेले असतानाही आरोपींना अद्याप अटक झालेली नाही. मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय मानले जाणारे वाल्मिक कराड काही दिवसांपासून फरार आहे.
बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची अतिशय क्रूर पद्धतीन हत्या करण्यात आली होती. या हत्या प्रकरणाच्या तपासाला वेग आला आहे. सीआयडीने वाल्मिक कराड यांच्या पत्नी मंजिली कराड यांची चौकशी केली…
संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या होऊन आज 18 दिवस झाले. पण पोलीस यंत्रणेला साधा आरोपी सापडत नाही, त्यातून प्रशासनाचा हलगर्जीपणाच जनतेसमोर दिसून येत आहे.