काय नेमकं प्रकार ?
मंगळवारी हर्सूल सावंगी बायपास परिसरातील एका शेतात चिमुरड्याचा मृतदेह आढळून आला. मृत्यू झालेला चिमूरडा शारीरिक आणि बौद्धिक दृष्ट्या दिव्यांग होता. यामुळे पोटच्या गोळ्याचा आई-वडिलांनी त्याची हत्या केल्याचे समोर होते. उदय जावक म्हणजे चिमूरड्याचा जीव घेण्यापूर्वी त्याला शांत करण्यासाठी आरोपींनी त्याच्या हातात खाऊच पाकीट दिलं होतं. मृत्यूच्या या भयंकर वेदना सहन करत असतानाही त्याची मुरड्याने ते खाऊ चपाती हातामध्ये घट्ट पकडून ठेवला होता. जेव्हा शेतातील खड्ड्यातून त्याचा मृतदेह बाहेर काढण्यात आला तेव्हा त्याच्या चिमुरड्या हातातील ते पाकीट तसेच होत.
Pune Gang War: पुण्यात गँगवॉर पुन्हा पेटलं! बालाजीनगरात गोळीबार करून अक्षय म्हस्केची हत्या
पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून घाटी रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी पाठविण्यात आले. प्राथमिक अहवालानुसार चिमुरड्याचे नाक आणि तोंड दाबून त्याचा श्वास कोंडण्यात आला. त्यानंतर त्याच्या डोक्यावर आणि पोट्यावर बोथट वस्तूने जोरदार मारहाण करून त्याला संपवण्यात आले. असे शवविच्छेदन अहवालात स्पष्ट झाले आहेत.
लहान मुलांच्या भांडणातून रक्तरंजित राडा! दाजीचा तिन्ही मेहुण्यांवर कोयत्याने हल्ला
छत्रपती संभाजीनगर येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. संताप लीला दाजी ने आपल्या तीनही मेहुण्यांवर कोणत्याही जीव केला हल्ला केल्याचे समोर आली आहे. या हल्ल्यात एका मेहुण्याची तीन बोटे तुटली, तर इतर दोघेही गंभीर जखमी झाले आहे. ही घटना जय भवानी नगर गल्ली क्रमांक एक मध्ये घडली असून या घटनेने खळबळ उडाली आहे. पोलिसांनी आरोपी दाजी नाटक केली असून न्यायालयाने दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे






