Chhatrapati Sambhajinagar: यंदा थंडीचा कडाका अधिक राहणार असल्याचा अंदाज हवामान अभ्यासकांनी वर्तवलेला आहे. त्यामुळे दिवसेंदिवस थंडीच्या कडाक्यात वाढ होत आहे. पुढील दोन दिवसात यात आणखी घसरण होऊन थंडीचा कडाका वाढणार…
छत्रपती संभाजीनगरच्या गंगापूर तालुक्यात भाजप युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष गणेश टेमकर (30) यांचा मृतदेह नळकांडी पुलाजवळ आढळला. मृत्यूचे कारण अस्पष्ट असून कोणतेही जखमेचे किंवा अपघाताचे ठसे नसल्याने संशय वाढला आहे.
महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील उस्मानपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक खळबळजनक घटना घडली आहे. २० वर्षीय विवाहित महिला पूजा तिच्या प्रियकरासोबत पळून गेल्यानंतर तिच्या आईने तिच्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली
मंगळवारी महापालिका प्रशासनाकडून ११५ वाडाँची २९ प्रभागांमध्ये वाटणी करून ड्रॉ काढण्यात आले. आरक्षण जाहीर झाल्यानंतर आता इच्छुक कामाला लागले आहेत. आरक्षित प्रभाग आपल्याला 'सूट' होतो का ? याकडे इच्छुक डोळे…
Kumbh Mela 2027: जळगाव ते नाशिक विमानसेवा कुंभमेळ्यासाठी सुरू, पण पर्यटन राजधानी छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) दुर्लक्षित. वेरुळ दर्शनासाठी कनेक्टिव्हिटीची मागणी.
दिल्ली बॉम्बस्फोटामुळे शहरात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. १९ वर्षापूर्वी वेरूळला शस्त्रसाठा जप्त केल्यानंतर संभाजीनगरसह मराठवाड्यातील अनेक शहरे दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवर होती.
अजिंठा लेणीतील हे चित्र प्राचीन भारताचा समुद्रमार्गे व्यापार, जहाजबांधणी तंत्रज्ञान आणि आंतरराष्ट्रीय संबंधांचे जिवंत चित्रण करते. या चित्रामध्ये दिसणारे जहाज तीन उंच मस्तूलांसह आणि तीन आयताकृती पालांनी सुसज्ज आहे.
एकीकडे प्रशासकीय यंत्रणा निवडणुकीसाठी सज्ज झाली आहे, तर दुसरीकडे राजकीय पक्षांनीही जोरदार तयारी सुरू केली आहे. आज, सोमवार, १० नोव्हेंबरपासून अर्ज विक्रीला सुरुवात होत आहे.
एनएचएआयकडून (भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण) या प्रकल्पाची प्राथमिक आखणी पूर्ण झाली असून भूसंपादन प्रक्रिया सुरू आहे. काही भागात टेंडर प्रक्रियाही सुरु झाली आहे.
छत्रपती संभाजीनगरच्या २४ तास पाणी प्रकल्पाला हिरवा कंदील! प्रशासक जी. श्रीकांत यांनी एमयूआयडीसीएल करारावर स्वाक्षरी केली, ८२२ कोटी रुपयांचे कर्ज मिळवले आणि २,७४० कोटी रुपयांच्या योजनेतील अंतिम अडथळा दूर केला.
Chhatrapati Sambhajinagar: प्रेमसंबंध, जुने वाद आणि विशेषतः अमली पदार्थांच्या वाढत्या नशेतून घडणाऱ्या या सलग गुन्हेगारीमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
महापालिकेने 'स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशन'च्या मदतीने शहरवासीयांसाठी सिटी बस सेवा सुरू केली आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पातून शहरासाठी एकूण १०० स्मार्ट बसेस खरेदी करण्याचे नियोजन आहे.
महावितरणची 'SMART' योजना: दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना २५ वर्षे मोफत वीज आणि उत्पन्न. ₹४७,५०० पर्यंत अनुदान. अर्ज प्रक्रिया, लाभ आणि उद्दिष्टे जाणून घ्या.
जरंडी गावाची ओळख आता 'मुलीच्या जन्माचे उत्साहाने स्वागत करणारे गाव' अशी तालुक्यात होऊ लागली आहे. गावात एखाद्या कुटुंबात पहिली मुलगी जन्माला आल्यास, त्या कुटुंबाला ग्रामपंचायतीतर्फे ₹१५०० रोख रक्कम भेट म्हणून…
जिल्ह्यातील सात नगरपरिषदांवर (Sillod, Paithan, Gangapur, Khultabad, Vaijapur, Kannad, Phulambri N.P.) आपला झेंडा फडकवण्यासाठी कार्यकर्ते जोमाने कामाला लागले आहेत. मागील निवडणुकीपेक्षा सध्याचे राजकीय समीकरण बदलले.