शहराचा वेगाने वाढणारा विस्तार आणि वाढती लोकसंख्या लक्षात घेता सार्वजनिक वाहतूक अत्यंत अपुरी ठरत आहे. आंतरराष्ट्रीय निकषांनुसार किमान हजार बसांची आवश्यकता असताना सध्या अवघ्या शंभर डिझेल बस उपलब्ध आहेत.
जायकवाडी धरणातून शहराकडे अतिरिक्त २०० एमएलडी पाणी आणण्यासाठी टाकण्यात आलेल्या २५०० मिमी व्यासाच्या जलवाहिनीची चाचणी सध्या अंतिम टप्प्यात असून, सोमवारी सुमारे १८.८ किमीपर्यंत पाणी यशस्वीरित्या आले.
पैठण तालुक्यात वादळी वाऱ्यासह गारपिटीने पिकांचे मोठे नुकसान. आंबे, कलिंगड आणि उन्हाळी पिके उद्ध्वस्त. तात्काळ पंचनामे करण्याची आप्पासाहेब निर्मळ यांची मागणी.
मालमत्ता कर विभागातून २३५ कोटी, मालमत्ता विभागातून १३.१० कोटी आणि नगररचना विभागात गुंठेवारीसह बांधकाम परवानगी आणि भोगवटा प्रमाणपत्र दिल्याबद्दल तब्बल २०१ कोटी रुपये मिळाले असल्याची माहिती मनपा आयुक्तांनी दिली आहे.
कारचे मोठे नुकसान झाले. अपघातानंतर घटनास्थळी काही काळ नागरिकांची गर्दी झाली होती. स्थानिकांनी तत्काळ धाव घेत जखमींना मदत केली आणि भोकरवाडी येथील टोलनाक्यावर माहिती दिली.
छत्रपती संभाजीनगर जिल्हा कोषागार कार्यालयात ३१ मार्च रोजी मध्यरात्रीपर्यंत ५५० बिले सादर. ७३५ कोटींचा डीपीसी निधी १०० टक्के खर्च झाला असून निधी परत जाण्यापासून वाचवण्यात प्रशासनाला यश.
मध्यपूर्व देशांमध्ये सुरु असलेल्या युद्धाच्या परिणामी सर्वत्र पेट्रोल-डिझेल आणि एलपीजी गॅसचा तुटवडा दिसून येत आहे. छत्रपती संभाजीनगर शहरातदेखील मागील आठ दिवसांपासून पेट्रोल-डिझेलसाठी पंपांवर रांगा लागल्या होत्या.
आंतरजातीय विवाह केलेल्या 21 वर्षीय विवाहितेला सासरकडून 5 लाखांची मागणी करत मानसिक व शारीरिक छळ करण्यात आला. जातीवाचक अपमानानंतर तिला घराबाहेर काढले. प्रकरणी पतीसह कुटुंबीयांवर गुन्हा दाखल.
भाजपचे महापौर आणि पदाधिकाऱ्यांचा हा मनाचा कोतेपणा असल्याची टीका शिवसेना उबाठा नेते अंबादास दानवे यांनी केली. शनिवारी ते प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.
पाणीपुरवठा सुरू होण्याआधीच उघडकीस आलेल्या या त्रुटीमुळे प्रशासन आणि कंत्राटदारांची झोप उडाली असून, चाचणी प्रक्रिया तात्पुरती थांबली आहे. दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले असले तरी किमान दोन दिवसांचा विलंब अटळ…
छत्रपती संभाजीनगरमध्ये 32 वर्षीय तरुणावर अज्ञातांनी शेतात नेऊन धारदार शस्त्राने क्रूर हल्ला केला. गुप्तांगावर वार करत गंभीर जखमी केले. जखमीवर उपचार सुरू असून आरोपी फरार आहेत.
कोरोना काळात 'लॉकडाऊन' लागला होता, तशीच अवस्था पुन्हा कोणत्याही क्षणी उभी राहू शकते. शहरासह ग्रामीण भागात पेट्रोल, डिझेल, एलपीजी गॅस, सीएनजी गॅसचा तुटवडा होऊन जनजीवन विस्कळीत व्हायला सुरूवात झाली आहे.
इराण, इजरायल-अमेरिका युद्धाचा परिमाण इंधन टंचाईवर होत आहे. आवश्यक प्रमाणात इंधन मिळत नसल्याने राज्यात हाहाकार उडाला आहे. व्यावसायिक गॅस पुरवठा बंद झाला आहे तर घरगुती गॅस मिळविण्यासाठी मोठ्या रांगा पार…
महानगरपालिका स्थापन होण्यापूर्वीपासून सुरू असलेले चिकलठाणा, जाफरगेट आणि पीर (सोमवार) आठवडी बाजार शहराच्या वाढत्या गरजांमुळे आता बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
ऊस गाळप आणि साखर उत्पादनाच्या वेगामुळे संपूर्ण प्रदेशातील साखर कारखान्यांची कार्यक्षमता अधोरेखित झाली आहे सरासरी साखर उतारा सुमारे ९.४७ टक्के नोंदविण्यात आला आहे.
शहाबाजार मधील अश्फाक पटेलचा अड्डा उद्धवस्त केल्याच्या आनंदात असतानाच मंगळवारी छावणीतील चांदमारी भागात बटन गोळ्या आणि सिरपचा मोठा साठा पकडण्यात आला असून याची माहिती स्थानिक पोलिसांना नसल्याचे समोर आले आहे.
सद्यस्थितीत घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक व इतर वर्गवारीतील वीजग्राहकांकडे अद्यापही २२२ कोटी रुपयांची थकबाकी आहे. ती वसूल करण्यासाठी वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम आणखी तीव्र करण्यात आली आहे.