काय घडलं नेमकं ?
गौरी उर्फ आकांक्षा अनिल जोशी (वय 19 वर्ष) असे आत्महत्या करणाऱ्या तरुणीचे नाव आहे. आकांक्षा ही मूळची राधानगरी तालुक्यातील कसबा वाळवे येथील आहे. ती कोल्हापुरातील शिवाजी पेठ परिसरात तीन एका महाविद्यालयात बीसीएच्या प्रथम वर्षात शिक्षण घेत होती. मंगळवारपासून तिची सेमिस्टर ची परीक्षा सुरू झाली. सायंकाळी तिचं मोबाईलवरून पालकांशी बोलून देखील झालं होतं. मात्र त्यानंतर ती पालकांचा फोन उचलत नव्हती.
Jalna Crime: दारूसाठी पैसे न दिल्याने मावस भावाची निर्घृण हत्या; जालन्यात खळबळ
मुलगी फोन उचलत नसल्याने पालकांनी हॉस्टेलमधील कर्मचाऱ्यांना फोन केला. रूम मध्ये जाऊन त्यांना चौकशी करण्याची विनंती केली. कर्मचारी रूम मध्ये जाऊन पाहिलं तेव्हा गौरी ही पंख्याला लटकलेल्या अवस्थेत दिसली. तुला तात्काळ सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतले असून या घटनेची नोंद सीपिअर पोलीस चौकशी करण्यात आली आहे. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहे. तिने आत्महत्या का केली याचे कारण अद्याप स्पष्ट झालेली नाहीये. मात्र तिने नैराश्यातून किंवा तणावातून आत्महत्या केली असावी असा प्राथमिक अंदाज नातेवाईकांनी वर्तविला आहे. पोलीस याचा देखील शोध घेत आहे.
ऊसाच्या शेतात विधवा महिलेचा विवस्त्रावस्थेत सापडला मृतदेह; काय घडलं नेमकं?
कोल्हापूर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शेतात औषध फवारणीसाठी गेलेल्या विधवा महिलेचा धारदार शस्त्राने खून केल्याचे समोर आले आहे. उसाच्या शेतात विवस्त्र अवस्थेत मृतदेह आढळून आला तेव्हा ही घटना समोर आली. घडलेली घटना कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यातील कोलोली येथे रविवारी घडली. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
Ans: मृत विद्यार्थिनीचे नाव गौरी उर्फ आकांक्षा अनिल जोशी आहे.
Ans: ती बीसीएच्या प्रथम वर्षात शिक्षण घेत होती.
Ans: ती हॉस्टेलच्या रूममध्ये पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळली.






