आता भूसंपादनाविषयी मार्गदर्शक सूचनांची प्रतीक्षा जिल्हा प्रशासनाला आहे. सूचना प्राप्त होताच भूसंपादनाच्या प्रक्रियेला गती येणार आहे. शक्तिपीठ महामार्ग हा १२ जिल्ह्यातील ३९ तालुके, ३७१ गावांच्या हद्दीतून जाणार आहे.
र्ध्याच्या देवळी तालुक्याच्या डिगडोह येथे यशोदा नदीला आलेल्या पुरात तीनजण अडकले असून त्यांना बाहेर काढण्यासाठी बचाव पथक घटनास्थळी दाखल झालं आहे. तीघंही विद्यार्थी असल्याचं सांगितलं जात आहे.
जिल्ह्यात प्रथमच शाळेच्या पहिल्या दिवशी शिक्षण राज्यमंत्री विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी उपस्थित राहणार आहे. असे असले तरी जिल्हा परिषदेच्या 82 शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी साधे स्वच्छतागृह नाही.
शालेय जीवनात असतानाच, 1965 मध्ये त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघात सक्रिय सहभाग घेण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी सातत्याने आणि निष्ठेने संघकार्य करत अनेक जबाबदाऱ्या यशस्वीरित्या पार पाडल्या.
11 एप्रिलला नागपूर सदर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार देण्यात आली असून, तक्रारीच्या अनुषंगाने शिक्षण उपसंचालक या कार्यालयामध्ये काम करणारे चार अधिकारी आणि कर्मचारी यांना निलंबित करण्यात आले.
वर्ध्यामध्ये भीषण अपघाताची घटना घडली आहे. यामध्ये पोलीस कर्मचाऱ्यांचे संपूर्ण कुटुंबाचा दुर्दैवी अंत झाला आहे. यामुळे राज्यभरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.
रामदास तडस यांना रामाच्या दर्शनासाठी गर्भगृहात प्रवेश नाकारणाऱ्या ट्रस्टीने माफी मागितली आहे. वर्धाच्या देवळी येथील श्रीराम मंदिरात माजी खासदार रामदास तडस यांना श्रीरामाचे दर्शन नाकारले होते.
सूर्याने आग ओकल्याने जिल्ह्याचे तापमान 41.2 अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. तर रविवारी दिवसभर जीवाची काहीली होईल असेच उन्ह होते. रविवारी जिल्ह्याचे तापमान 40.2 नोंदविण्यात आले आहे.
अविनाश दोड याचे काही वर्षांपूर्वी लग्न झाले होते. या लग्नासाठी चुलत सासरे बंडू सकंडे यांनी खर्च केल्याचे सांगत लग्नासाठीचा केलेला खर्च परत करण्यासाठी अविनाशकडे बंडू सकंडे यांच्याकडून तगादाच लावला जात होता.
विद्यार्थ्यांच्या खेळाच्या सुविधेचा दर्जा, शाळेतील पूरक व्यवस्था, शालेय व्यवस्थेचा दर्जा, विद्यार्थ्यांच्या स्वच्छतेच्या सवयी, शालेय पोषण आहार या सारख्या विविध विषयाबद्दल मार्गदशन करावे लागणार आहे.
कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या विरोधामुळे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर स्थगित करण्यात आलेल्या शक्तिपीठ महामार्गाच्या कामाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिरवा कंदील दाखवल्याने शेतकरी आक्रमक झाले आहेत.