पावसाच्या मृग नक्षत्राला ८ जूनपासून सुरूवात झाली. तर २२ जूनपासून आद्रा नक्षत्राला सुरूवात होत आहे. यंदाच्या मृग सरी चांगल्या बरसेल, असा अंदाज सुरूवातीला वर्तविला जात होता. पण अल निनोच्या प्रभावामुळे यंदा पाऊस लांबणीवर गेला आहे.
सामान्यतः गंभीर दिसणाऱ्या अजित पवारांची वेगळीच बाजू वर्धा येथे कामगारांच्या समोर आली. तत्पूर्वी, अजित पवार यांनी वर्धा जिल्ह्यातील विकास प्रकल्पांचा आढावा घेतला, पहा व्हायरल व्हिडिओ
यावर्षी खरीप हंगामात सोयाबीन निघाले नसल्याच्या तक्रारी झाल्यानंतर कृषी विभागाच्या गुणनियंत्रण निरीक्षकांमार्फत कृषी केंद्रांची तपासणी करण्यात आली होती.. त्यामध्ये गणेशा सोयाबीन वाणाचे ५ नमुने अप्रमाणित आढळून आले आहेत.
सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शक सूचनांना केंद्रस्थानी ठेवून गुरुवारी (दि.3) जिल्ह्यात 8 ठिकाणी सरपंचपदाची आरक्षण सोडत पार पडली. वर्धा जिल्ह्यात 8 ठिकाणी शांततेत आरक्षण सोडत पार पडली.
र्ध्याच्या देवळी तालुक्याच्या डिगडोह येथे यशोदा नदीला आलेल्या पुरात तीनजण अडकले असून त्यांना बाहेर काढण्यासाठी बचाव पथक घटनास्थळी दाखल झालं आहे. तीघंही विद्यार्थी असल्याचं सांगितलं जात आहे.
जिल्ह्यात प्रथमच शाळेच्या पहिल्या दिवशी शिक्षण राज्यमंत्री विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी उपस्थित राहणार आहे. असे असले तरी जिल्हा परिषदेच्या 82 शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी साधे स्वच्छतागृह नाही.
शालेय जीवनात असतानाच, 1965 मध्ये त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघात सक्रिय सहभाग घेण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी सातत्याने आणि निष्ठेने संघकार्य करत अनेक जबाबदाऱ्या यशस्वीरित्या पार पाडल्या.
11 एप्रिलला नागपूर सदर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार देण्यात आली असून, तक्रारीच्या अनुषंगाने शिक्षण उपसंचालक या कार्यालयामध्ये काम करणारे चार अधिकारी आणि कर्मचारी यांना निलंबित करण्यात आले.
वर्ध्यामध्ये भीषण अपघाताची घटना घडली आहे. यामध्ये पोलीस कर्मचाऱ्यांचे संपूर्ण कुटुंबाचा दुर्दैवी अंत झाला आहे. यामुळे राज्यभरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.
रामदास तडस यांना रामाच्या दर्शनासाठी गर्भगृहात प्रवेश नाकारणाऱ्या ट्रस्टीने माफी मागितली आहे. वर्धाच्या देवळी येथील श्रीराम मंदिरात माजी खासदार रामदास तडस यांना श्रीरामाचे दर्शन नाकारले होते.
सूर्याने आग ओकल्याने जिल्ह्याचे तापमान 41.2 अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. तर रविवारी दिवसभर जीवाची काहीली होईल असेच उन्ह होते. रविवारी जिल्ह्याचे तापमान 40.2 नोंदविण्यात आले आहे.
अविनाश दोड याचे काही वर्षांपूर्वी लग्न झाले होते. या लग्नासाठी चुलत सासरे बंडू सकंडे यांनी खर्च केल्याचे सांगत लग्नासाठीचा केलेला खर्च परत करण्यासाठी अविनाशकडे बंडू सकंडे यांच्याकडून तगादाच लावला जात होता.
विद्यार्थ्यांच्या खेळाच्या सुविधेचा दर्जा, शाळेतील पूरक व्यवस्था, शालेय व्यवस्थेचा दर्जा, विद्यार्थ्यांच्या स्वच्छतेच्या सवयी, शालेय पोषण आहार या सारख्या विविध विषयाबद्दल मार्गदशन करावे लागणार आहे.