शरद पवार गटाचे खासदार पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेणार आहेत. या भेटीवर शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवेंनी सवाल उपस्थित करत भाजपच्या डीलिमिटेशनच्या भूमिकेवरही जोरदार टीका केली.
राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या एनडीए प्रवेशाच्या चर्चांनी वेग घेत असतानाच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते अंबादास दानवे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवार भाजपसोबत जातील असे वाटत नसल्याचे सांगतानाच…
छत्रपती संभाजीनगरमधील पडेगाव कचरा प्रकल्पावरून आमदार अंबादास दानवे यांनी विधान परिषदेत सरकारला घेरले. ६७ कोटींचा हा प्रकल्प डम्पिंग ग्राउंड बनल्याच्या आरोपावर मंत्री पंकजा मुंडे यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.
Ramai Awas Gharkul Scam News: छत्रपती संभाजीनगरमध्ये रमाई आवास घरकुल योजनेत बनावट कागदपत्रांच्या आधारे मोठा घोटाळा झाल्याचा आरोप आमदार अंबादास दानवे यांनी विधान परिषदेत केला असून उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली…
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय मानले जाणारे सचिन अहिर यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर अंबादास दानवे यांनी पहिली प्रतिक्रिया देत…
शिवसेना उबाठा पक्षाचे नेते आंबादास दानवे यांनी केंद्र सरकार आणि राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. देशात आणि महाराष्ट्रात सध्या सरकारच्या नावावर 'सर्कस' सुरू असल्याचे वक्तव्य त्यांनी केले आहे.
आमदार अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली वैजापुरजवळील समृद्धी महामार्गावर रस्ता रोको अंदोलन करण्यात आले. यावेळी महामार्गावर टायर जाळून सरकारचा निषेध करण्यात आला. परिणामी समृद्धी महामार्गावर वाहतूक कोंडी झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.
विधानपरिषदेसाठी ठाकरे गटाने अंबादास दानवे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. उद्धव ठाकरे यांच्याऐवजी दानवे रिंगणात उतरल्याने राजकीय चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.
महापालिकेने शहरातील पारंपारिक आठवडी बाजार बंद करण्याच्या घेतलेल्या निर्णयाविरोधात शिवसेना (उबाठा) पक्षाच्या वतीने सोमवार, २७ एप्रिल रोजी शहानुरवाडी येथील सोमवार बाजारात जनआंदोलन करण्यात आले.
सभापती निवडीसाठी कोणत्या गटाचा 'व्हीप' लागू होणार, यावरून दोन्ही बाजूंनी दावा-प्रतिदावा केला जात आहे. दानवे यांनी पक्षादेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचा इशारा दिला आहे,
भाजपचे महापौर आणि पदाधिकाऱ्यांचा हा मनाचा कोतेपणा असल्याची टीका शिवसेना उबाठा नेते अंबादास दानवे यांनी केली. शनिवारी ते प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.
समृद्धी महामार्गासाठी ही जमीन खरेदी करण्याचा आदेश देण्यात आले होते. या जमिनीची किंमत १,१५० कोटी रुपये निश्चित करण्यात आली होती. सुरुवातीला या जमिनीचे कोणतेही कायदेशीर वारस समोर आले नव्हते.
Chhatrapati Sambhajinagar Election 2026 News : छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपने पैशांचा पाऊस पाडला असल्याचा आरोप विधान परिषदेचे माजी विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी गंभीक आरोप केले आहे.
राजू वैद्य परवापर्यंत आमच्यासोबत होते. आघाडीबाबतची चर्चा वैद्य यांच्या माध्यमातून सुरू होती. त्यांनी आमच्याशी कोणताही संपर्क साधला नाही. ते भाजपमध्ये प्रवेश करत असल्याची माहिती आहे.
अंबादास दानवेंनी पोस्ट केलेल्या व्हिडीओसंदर्भात आ. महेंद्र दळवी यांनी कायदेशीर नोटीस पाठवले आहे. महेंद्र दळवी यांनी पहिल्यांदाच माध्यमांसमोर सविस्तर खुलासा केला आहे...