आदेश बांदेकर मुलगा सोहम बांदेकर आणि सुन पूजा बिरारीसोबत आषाढी वारीत सहभागी होणार आहेत. वारीपूर्वीचा VIDEO शेअर करत त्यांनी पूजासोबतचा खास संवादही सांगितला.
यंदाच्या आषाढी एकादशीच्या वारीत ३० ते ३२ लाख भाविक सहभागी होण्याची शक्यता लक्षात घेऊन शहरातील अतिक्रमण हटविण्याची मोहीम वेगाने सुरू आहे.वाहतूक व्यवस्थापनासाठी विशेष नियोजन करण्यात आले असून, वारकऱ्यांच्या सोयीसाठी वाळवंटात…
दरवर्षी लाखो वारकरी देहूपासून पंढरपूरपर्यंत चालत जातात. त्यांच्या प्रत्येक पावलात श्रद्धा असते, प्रत्येक अभंगात भक्ती असते आणि प्रत्येक श्वासात विठ्ठलाचे नाम असते. म्हणूनच संत तुकाराम महाराजांची पालखी ही केवळ महाराष्ट्राची…
राज्य सरकारने याबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, संबंधित टोल कंत्राटदारांना राज्य शासनाकडून भरपाई दिली जाणार आहे, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी दिली आहे.
आषाढी एकादशी, कार्तिकी एकादशी किंवा इतर धार्मिक पर्वांच्या निमित्ताने लाखो वारकरी पंढरपूरला जाऊन चंद्रभागा नदीत पवित्र स्नान करतात. हिंदू धर्मात चंद्रभागा नदीला अत्यंत पवित्र मानले जाते. या नदीत स्नान केल्याने…
श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात चैत्र, आषाढी, कार्तिकी आणि माघ यात्रांसह वर्षभरात एक कोटींहून अधिक भाविक दर्शनासाठी येतात. विशेषतः यात्राकाळात लाखो वारकरी आणि भाविकांची मोठी गर्दी होत असल्याने दर्शनासाठी अनेक तास प्रतीक्षा…
आळंदीतील धोक्याची स्थिती पाहता, आळंदीत प्रशासनाकडून नियंत्रण कक्ष स्थापन केला जावा असे आवाहन स्थानिकांकडून करण्यात आली आहे. तरी सुरक्षतेच्या दृष्टीने पालखी सोहळ्यात पुणे महानगपालिकेच्या हद्दीपासून अथवा त्यापुढच्या भागापासून सहभागी व्हावे
सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाच्या चौकांमध्ये व गर्दीच्या ठिकाणी एकूण ४० सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. पिण्याच्या पाण्यासाठी २२ ठिकाणी टँकरची व्यवस्था करण्यात आली असून, महत्त्वाच्या ठिकाणी विद्युत प्रकाशझोत उभारण्यात आले आहेत.
आषाढी एकादशी आषाढी एकादशी 25 जुलै रोजी आहे. यासाठी ठिकठिकाणांहून वारकरी विठ्ठलनामाचा गजर करत पंढरपूरच्या दिशेने पायी निघाले आहेत. यामध्ये असंख्य दिंड्यांचा समावेश असतो. मात्र संत गजानन महाराजांची पालखी पहिली…
१७ व्या शतकात संत तुकाराम महाराजांचे सुपुत्र नारायण महाराज यांनी संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम यांच्या पादुका पालखीत ठेवून पंढरपूरला नेण्याची प्रथा सुरू केली. यामुळे वारीला एक अत्यंत संघटित आणि…
पालखी तळ, दत्त घाट, नवीन बायपास जंक्शन आणि रिंगण सोहळा परिसरात गर्दीवर आणि संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी तिसरा डोळा म्हणजेच ड्रोन कॅमेरे आणि तात्पुरत्या सीसीटीव्ही नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात येणार…
Ashadhi Wari 2026: निगडीतील भक्ती-शक्ती चौकातून पाहणीला सुरुवात करण्यात आली. महापालिकेतर्फे उभारण्यात येणाऱ्या स्वागत कक्षाची पाहणी करून मेट्रोच्या कामांमुळे निर्माण होणारे अडथळे तातडीने दूर करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले.
Pandharpur Wari : वारकरी परंपरेचा जागतिक गौरव करणारी अनोखी दिंडी लंडनहून पंढरपूरकडे रवाना झाली आहे. विठुरायाच्या पादुका ११ देशांचा प्रवास करून पंढरपूरात दाखल होणार असून, सातासमुद्रापारही विठ्ठलभक्तीचा गजर घुमत असल्याचे…
जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार यांनी या विकास आराखड्यासाठी मंजूर करण्यात आलेल्या निधीची माहिती दिली. यामध्ये वारकऱ्यांसाठी समग्र सुविधा विकास, मंदिर परिसर कॉरिडॉर, नदी घाटांचे सुशोभीकरण, वाहतूक व व्यापारी संकुल,…
पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीतील कथित खरेदी गैरव्यवहाराची जिल्हाधिकाऱ्यांमार्फत चौकशी केली जाणार असल्याची माहिती पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिली. तसेच यंदा आषधी वारीला २० लाखांहून अधिक भाविक पंढरपुरात दाखल…
आषाढी वारीची पंढरपुरीमध्ये जोरदार तयारी केली जात आहे.पंढरीत झालेल्या जिल्हा परिषदेच्या पहिल्या विशेष सर्वसाधारण सभेत पालखी मार्गावरील ग्रामपंचायतींसाठी साडेचार कोटी रुपयांच्या निधीस मंजुरी देण्यात आली.
आगामी आषाढी वारीसाठी सोलापूर जिल्हा परिषदेने पालखी मार्गावरील ग्रामपंचायतींसाठी ४.५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. वारकऱ्यांसाठी फुट मसाजर, जर्मन हँगर निवारा केंद्र आणि शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली जाणार…
संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यांसह विविध मुक्कामस्थळी जर्मन हॅंगर उभारण्यात आले आहेत. यामुळे वारकऱ्यांना सुरक्षित आणि प्रशस्त निवासाची सुविधा उपलब्ध होणार आहे.
पाणीपुरवठा विभागाकडून पालखी सोहळ्यादरम्यान पुरेशा प्रमाणात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली जाणार असून अतिरिक्त टँकरही उपलब्ध ठेवण्यात येणार आहेत. पालखी मार्गावरील सुमारे १५ ठिकाणी पाणी वितरण केंद्र उभारण्याचे नियोजन करण्यात आले…
शेकडो वर्षांपासून भाविकांच्या श्रद्धेचे केंद्र राहिली आहे. अशा मूर्तीवर थेट रासायनिक प्रक्रिया करणे योग्य नसून त्यामुळे मूर्तीच्या मूळ स्वरूपावर परिणाम होण्याची शक्यता आहे. तसेच मूर्तीचे नुकसान होऊ शकते, अशी भीतीही…