आगीच्या ज्वाळांमध्ये एकामागून एक गॅस सिलेंडर बाहेर फेकण्यास त्यांनी सुरुवात केली. त्याचवेळी ट्रकखाली आधीपासून जळत असलेल्या एका सिलेंडरचा अचानक स्फोट झाला.
आषाढी वारी २०२६ मध्ये सोलापूर ग्रामीण पोलिसांनी AI तंत्रज्ञानाचा वापर करून ३१.९८ लाख (३२ लाख) वारकऱ्यांची अचूक नोंद केली आहे. दुबार मोजणी टाळणारा हा देशातील पहिला प्रयोग ठरला.
उपवासाच्या दिवशी कायमच साबुदाणे किंवा तेलकट पदार्थ खाऊन कंटाळा आल्यास झटपट तुम्ही नारळाच्या दुधाची रबडी बनवू शकता. हा पदार्थ चवीला अतिशय सुंदर लागतो. चला तर जाणून घेऊया रेसिपी.
Maharashtra Breaking: नीट आंदोलनात २५ हून अधिक दिवस उपोषण केल्यानंतर सरकारकडून कठोर कारवाईचे आश्वासन मिळाल्याने वांगचुक यांनी उपोषण मागे घेतले होते. मात्र, सोशल मीडियावर काही घटकांकडून त्यांच्या या निर्णयावर प्रश्नचिन्ह…
Ashadhi Ekadashi: आषाढी एकादशीनिमित्त अनेकांना खास फोटोशूट करण्याची इच्छा असते. मात्र, पावसामुळे बाहेर जाणे शक्य नसल्यास गुगल जेमिनी AI च्या मदतीने घरबसल्या आकर्षक आणि वास्तवदर्शी भक्तिमय फोटो तयार करून सोशल…
राज्यासह संपूर्ण देशभरात आषाढी एकादशी मोठ्या आनांदात आणि भक्तिभावाने साजरा केली जाते. ही केवळ एक यात्रा नसून भक्ती, समता, सेवा, शिस्त, संयम आणि सामाजिक ऐक्याचा सोहळा आहे. त्यामुळे आषाढी एकादशीनिमित्त…
Ashadhi Ekadashi Vitthal temple decoration: आषाढी एकादशीनिमित्त शहरातील विठ्ठल मंदिरांमध्ये भक्तीमय वातावरण निर्माण झाले असून, सजावट, भजन-कीर्तन, हरिनाम सप्ताह आणि महाप्रसादाच्या तयारीला वेग आला आहे. मोठ्या संख्येने भाविक येण्याची शक्यता…
आषाढी एकादशीच्या निमित्ताने विठुरायाच्या दर्शनासाठी लाखो भाविक विविध मंदिरांना भेट देतात. पंढरपूरसह महाराष्ट्रातील अनेक श्रीविठ्ठल मंदिरे श्रद्धा, इतिहास आणि आध्यात्मिक परंपरेसाठी प्रसिद्ध आहेत.
Maharashtra News: कृष्णा हॉस्पिटलने यंदाही आपल्या 'आरोग्य वारी' उपक्रमांतर्गत हजारो वारकऱ्यांना मोफत वैद्यकीय सेवा, तपासणी आणि औषधोपचार उपलब्ध करून दिले. या उपक्रमामुळे वारकऱ्यांना वेळेवर आरोग्यसेवा मिळून त्यांचा पंढरीचा प्रवास अधिक…
Ashadhi Wari Special: आषाढी एकादशीनिमित्त झी मराठीवरील 'सनई चौघडे' आणि 'कमळी' मालिकांमध्ये खास वारी विशेष भाग पाहायला मिळणार आहेत. कलाकारांनी चित्रीकरणाचे भक्तिमय अनुभवही शेअर केले आहेत.
उपवासाच्या दिवशी साबुदाणा वडा किंवा साबुदाणा खिचडी खाण्याऐवजी राजगिऱ्याची सुकडी खावी. हा पदार्थ खाल्ल्यानंतर शरीराला आवश्यक पोषण मिळते आणि लवकर भूक लागत नाही.
महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरेचे प्रतीक असलेल्या पंढरीच्या वारीचा अनुभव घेण्याची इच्छा प्रत्येक मराठी मनामध्ये असते. यंदाच्या आषाढी वारीत प्रसिद्ध मराठी अभिनेत्री अक्षया नाईक हिची हीच इच्छा माऊलीच्या आशीर्वादाने पूर्ण…
चंद्रभागा नदीतील प्रवासी होड्यांसाठी १,०४५ लाईफ जॅकेट उपलब्ध करून देण्यात आली असून, त्याचे नियोजन जलसंपदा विभागाकडून करण्यात आले आहे. वारीदरम्यान बचावकार्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील ११, पुणे जिल्ह्यातील २ आणि एनडीआरएफच्या ४…
आषाढी वारीनिमित्त गायिका प्रियांका बर्वे ने 'विठाई' प्रकल्पातील पहिले भक्तिगीत 'विठ्ठलाचे भेटी' प्रदर्शित केले आहे. विदुषी मालती पांडे बर्वे यांची अप्रकाशित रचना प्रथमच रसिकांसमोर आली असून, हा प्रकल्प त्यांच्या संगीतवारशाला…
आषाढी एकादशीनिमित्त 'सन मराठी'ने 'इच्छा कलश' हा अनोखा उपक्रम राबवला आहे. सीड पेपरवर लिहिलेल्या भक्तांच्या इच्छा पंढरपुरात पोहोचवल्या जाणार असून, सान्वी जांभेकरही या भक्तिमय उपक्रमात सहभागी होणार आहे.
झी मराठीवरील 'सावळ्याची जणू सावली' मालिकेच्या टीमने पंढरपुरात 'स्वर पंढरी' कार्यक्रमाच्या माध्यमातून दोन वर्षांच्या यशस्वी प्रवासाचा आनंद साजरा केला. प्राप्ती रेडकर, साईंकित कामत, साईराज केंद्रे आणि वेदांती भोसले यांनी विठ्ठल-रुक्मिणीचे…
महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेचे जतन, संवर्धन आणि प्रसार करण्याबरोबरच भक्तिसंगीत, संतपरंपरा आणि सांस्कृतिक वारसा अधिकाधिक रसिकांपर्यंत पोहोचावा, या उद्देशाने सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे सातत्याने आयोजन करण्यात येत आहे.
आषाढी एकादशीच्या निमित्ताने मंदिर परिसरात विद्युत रोषणाईसाठी अत्याधुनिक एलईडी माळा, रोप लाईट्स, आकर्षक लटकन, सजावटीची तोरणे, व्हाईट व वॉर्म फोकस लाईट्स तसेच विविध डेकोरेटिव्ह लाईट आर्टिकल्सचा वापर करण्यात आला आहे.
Ashadhi Wari 2026: आषाढी वारीनिमित्त 'पालखी निघाली वारीला' हे नवीन भक्तिगीत प्रदर्शित झाले आहे. शंकर महादेवन आणि रीवा राठोड यांच्या सुरेल आवाजातील या गीताला रूप कुमार राठोड यांचे संगीत लाभले…
पंढरपूरातील व्हीआयपी दर्शन व्यवस्था बंद झाल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोणताही अपवाद न करता केवळ श्री विठ्ठल-रुक्मिणीचे मुखदर्शन घेतले. यानंतर त्यांनी वारकऱ्यांशी संवाद साधत विविध सुविधांचा आढावा घेतला.