करारांतर्गत नऊ जिल्ह्यांतील पाच हजारांहून अधिक महिला शेतकऱ्यांना शाश्वत शेतीचे प्रशिक्षण मिळणार आहे, अशी महत्त्वपूर्ण घोषणा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
कृषी व संलग्न क्षेत्रांसाठी मोठ्या घोषणा करताना देशांतर्गत उत्पादन क्षमता वाढवणे आणि शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावणे यावर विशेष भर देण्यात आला आहे अशी प्रतिक्रिया कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी व्यक्त केली.
अजिंठा येथील अय्युब खा दलमीर खाँ यांचे अंधारी शिवारातील शेत गट क्र ७४ मधील शेतातील वाड्यावर पिकांची राखण करण्यासाठी पत्नी, मुलांसह राहतात. बुधवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास शेतातून बिबट्या डरकाळी…
Cabinet Meeting Decision : राज्यातील शेतकरी, व्यापारी आणि औद्योगिक क्षेत्राला दिलासा देणारे अनेक महत्त्वाचे निर्णय आज (२७ जानेवारी) राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आले.
चीन आणि अफगाणिस्तानमधून होणाऱ्या बेदाणा तस्करीविरोधात सांगलीतील द्राक्ष उत्पादक उद्या २० जानेवारीला मोर्चा काढणार आहेत. आयात कर आणि कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी शेतकरी आक्रमक झाले आहेत.
छत्रपती संभाजीनगरमधील ऊस उत्पादकता वाढवण्यासाठी शेतकऱ्यांना आता AI (कृत्रिम बुद्धिमत्ता) तंत्रज्ञानाचे धडे दिले जात आहेत. विभागीय कृषी सहसंचालक सुनील वानखेडे यांनी स्मार्ट शेतीचा अवलंब करण्याचे आवाहन केले आहे.
आता शेतीमध्ये एआयचा वापर केला जाणार आहे. शेतकरी अचूक हवामानाबाबत माहिती मिळवण्यासाठी एआयच वापर करू शकणार आहेत. यामुळे शेतीतील उत्पादन वाढण्याची शक्यता आहे. या तंत्रज्ञानाचा शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.
GST कपातीसह विविध घटकांमुळे चालू आर्थिक वर्षांत ट्रॅक्टर विक्रीत १५ ते १७ % वाढ होईल, असा अंदाज रेटिंग एजन्सी आयसीआरएने शुक्रवारी व्यक्त केला. यापूर्वी, त्यांनी ट्रॅक्टर विक्रीत ८ ते १०…
सतत सहा महिन्यांच्या अतिवृष्टीमुळे मका, कापूस आणि अल्पकालीन खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले असून, शेतकऱ्यांना उत्पादन खर्चही वसूल करणे कठीण झाले आहे. हमीचे पीक म्हणून शेतकरी आता मोठ्या प्रमाणात ऊस…
छत्रपती संभाजीनगर येथील एका शेतकऱ्याने पारंपारिक शेतीपासून दूर जाऊन आपले उत्पन्न वाढवण्यासाठी एक अनोखा मार्ग अवलंबला आहे. आता केवळ शेतीवर अवलंबून राहिलेले नाहीत तर ते उद्योजक बनले आहेत.
नाफेड खरेदी केंद्रावर सोयाबीनसाठी असलेल्या कठीण अटींमुळे बाळापूर तालुक्यातील वाडेगाव येथे शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केले. तपासणीत सोयाबीन बसत नसल्याने शेतकऱ्यांवर शेतमाल परत नेण्याची वेळ आली आहे.
अतिवृष्टीने बाधित मराठवाड्यातील शेतकऱ्यांना मदत जाहीर नाही. केंद्रीय पाहणी पथक येऊन एक महिना झाला तरी केंद्राकडे अहवाल सादर झाला नाही. मदतीसाठी शेतकरी प्रतीक्षेत."
नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीत बहुतांश ठिकाणी शेतकरीच मतदार असल्याने, कांद्याचे दर घसरल्याचा थेट परिणाम निवडणुकांवर होण्याची भीती कांदा उत्पादक आणि व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे.
आमदार राणा पाटील यांनी बजाज अलायंज विमा कंपनीविरुद्धचा पीकविम्याचा लढा जिंकला आहे. उच्च न्यायालयाच्या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे धाराशिव जिल्ह्यातील ३ लाखाहून अधिक शेतकऱ्यांना प्रलंबित ₹२२० कोटींची नुकसानभरपाई मिळाली.
Nitin gadkari: नागपूर येथील अॅग्रोव्हिजन २०२५ मध्ये बोलताना गडकरी म्हणाले की, आज शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर वाढत आहे. त्यामुळे पिकांच्या कीड, रोग, खते आणि....
सातबारा असणारा प्रत्येक जण शेतकरी आहे असे आता मानता येत नाही. भ्रष्ट सरकारी अधिकारी, लुबाडणूक करून पैसा कमावणारे, ज्या व्यवसायात अमाप कमाई होते असे बडे व्यवसायिक यांच्याकडे सातबारा आहेत.
बाळापूर तालुक्यातील शेतकऱ्यांवर अवकाळी पावसामुळे मोठे संकट! उगवलेल्या हरभरा पिकाचे नुकसान झाल्याने दुबार पेरणीची वेळ. कर्जबाजारी झालेल्या शेतकऱ्यांसाठी मदतीची मागणी.
नैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत! जून ते सप्टेंबर २०२५ मधील अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाकडून २,५४० कोटी ९० लाख निधी वितरित करण्यास मान्यता.
राज्यात ओला दुष्काळ जाहीर करून सरसकट कर्जमाफीची मागणी पुढे येत असतांना राज्य सरकारने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी ३१ हजार ६२८ कोटींचे मदत पॅकेज जाहीर आहे.