Chikhli transport Vehicle Attack News: चिखली तालुक्यात हातणी गावाजवळ हॉर्न वाजवल्याच्या क्षुल्लक कारणावरून सहा जणांनी मालवाहू वाहन अडवून शेतकरी आणि चालकाला बेदम मारहाण केल्याची घटना घडली.
बीबीटोला येथे शेतात काम करणाऱ्या पृथ्वीराज अंबुले या शेतकऱ्यावर मादी बिबट्याने अचानक हल्ला करून गंभीर जखमी केले. जखमीवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून, बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाने पिंजरा लावून गस्त वाढवली…
मुसळधार पावसामुळे यवतमाळमध्ये तब्बल ९८ महसूल मंडळात अतिवृष्टी झाली आहे. एका दिवसांमध्ये तब्बल १३५ मिमी विक्रमी पावसाची नोंद होवून नदी, नाल्याना मोठा पूर आला आहे. तसेच शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान…
Karj Mafi e-KYC Update: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ६५ हजार शेतकऱ्यांची ई-केवायसी रखडली आहे. सविस्तर आकडेवारी व माहिती वाचा.
नुकसान झाल्यानंतर कागदपत्रांतील त्रुटी किंवा अटींचा आधार घेत विमा दावे नामंजूर होत असल्याच्याही तक्रारी आहेत. त्यामुळे पीकविमा नोंदणी प्रक्रिया अधिक पारदर्शक करावी, स्पष्टीकरण अनिवार्य करावे.
Ashwini Mahangade: मराठी अभिनेत्री अश्विनी महांगडेने थेट चिखलात उतरून भातलागवडीचा अनुभव घेतला. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
Maharashtra Farmer Suicide News: राज्य सरकारच्या 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६' अंतर्गत जाहीर झालेल्या यादीत नाव नसल्याने यवतमाळ जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना…
पंढरपूर येथून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजने'चा शुभारंभ करण्यात आला. ३१ जुलैपूर्वी १७ लाख शेतकऱ्यांना १३ हजार कोटींचा लाभ मिळणार आहे.
Vidarbha farming Rainfall impact: राज्यात आतापर्यंत ६९ टक्के पेरणी पूर्ण झाली असून अमरावती विभाग ८८ टक्क्यांसह आघाडीवर आहे, तर नागपूर विभागात ७४ टक्के पेरणी झाली असून ४० टक्के क्षेत्रात पेरणी…
सफाळे येथील पश्चिम किनारपट्टी परिसरात प्रस्तावित 'एस्सार पेट्रोलियम' प्रकल्प आणि संभाव्य 'विमानतळ' प्रकल्पाविरोधात स्थानिक शेतकरी, मच्छीमार आणि भूमिपुत्रांनी संघर्षाचा पवित्रा घेतला आहे. एडवण येथील शिवमंदिरात झालेल्या संयुक्त बैठकीत १,२१६ हेक्टर…
Shetkari Karj Mafi News: राज्य शासनाने 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६' अंतर्गत ५६ लाख शेतकऱ्यांना २ लाखांपर्यंत कर्जमाफीची घोषणा केली आहे. सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी ७ जिल्ह्यांची…
Delhi News: नीट परीक्षेतील कथित पेपरफुटीच्या मुद्द्यावर विद्यार्थ्यांनी आंदोलन छेडले आहे. या प्रकरणात जबाबदारी निश्चित करून केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी पदाचा राजीनामा द्यावा, अशी आंदोलकांची मागणी आहे.
अवैध कृषी निविष्ठांच्या पुरवठा साखळीवर मोठा आघात झाला असून अशा व्यवसायात गुंतलेल्या घटकांमध्ये खळबळ उडाली आहे. या व्यापक आणि धडक मोहिमेमुळे अमरावती विभागाने बनावट कृषी निविष्ठांविरोधातील कारवाईत राज्यात अव्वल स्थान…
शेतकऱ्यांची आव्हानं काही संपत नाहीत. आता तांदळाला कीड लागल्यामुळे त्यांच्यासमोर ४ नवी आव्हानं निर्माण झाली आहेत. आता नेमके हे कोणते आव्हान आहे ते शेतकऱ्यांनी जाणून घ्यावे
एथेनॉल मिश्रित पेट्रोलमुळे गाड्यांचे इंजिन खराब होत असल्याच्या तक्रारी आणि सोशल मीडियावरील वादावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मोठे वक्तव्य केले आहे. ज्यांना एथेनॉल विरहित १००% शुद्ध पेट्रोल हवे आहे,…
पंढरपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा बैलगाडी देऊन भव्य सत्कार करण्यात आला. ७.५ HP पर्यंतच्या कृषी पंपांचे ४८,००० कोटींचे वीजबिल माफ केल्याबद्दल शेतकऱ्यांनी मानले आभार; १००% दिवसा मोफत विजेची घोषणा.
केंद्रीय मंत्रिमंडळाने १५ जुलै २०२६ रोजी पार पडलेल्या बैठकीत देशांतर्गत युरिया उत्पादन वाढवण्यासाठी आणि आयात कमी करण्यासाठी 'आत्मनिर्भर भारतासाठी राष्ट्रीय युरिया गुंतवणूक धोरण-२०२६' या नवीन धोरणाला मंजुरी दिली आहे. या…
Maharashtra Farmer Electricity Bill Waiver: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील ७.५ HP पर्यंतच्या कृषी पंप धारकांचे ४८,००० कोटींचे थकीत वीज बिल माफ करण्याची ऐतिहासिक घोषणा केली आहे. सौर कृषी वाहिनीद्वारे…
कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी सरकारकडून एक अतिशय दिलासादायक आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. कापसाच्या लागवडीला प्रोत्साहन देण्यासाठी आणि शेतकऱ्यांवरील आर्थिक बोजा कमी करण्यासाठी सरकारने प्रति हेक्टर तब्बल ₹१४,००० ची इनपुट…
देशभरातील लाखो शेतकऱ्यांसाठी एक मोठी बातमी आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत 24 हफ्ता कधी येणार याची शेतकरी आतुरतेने वाट पाहत होते. तर त्याचा मुहुर्त ठरला आहे. पण हा निधी…