आपत्ती व्यवस्थापनाचा नियंत्रण कक्षाच्या धर्तीवर एसएओ ६६ राहुल सातपुते यांची ही संकल्पना आहे. या कक्षात १५६ सहायक कृषी अधिकारी व उप कृषी अधिकारी यांची नियुक्ती करण्यात येऊन दिवस निश्चित करण्यात…
महाराष्ट्रातील ज्या भागात कापूस पीक धोक्याचे ठरत आहे, तिथे शेतकरी या पर्यायांचा विचार करून आपले उत्पन्न स्थिर ठेवू शकतात. कापूस कचऱ्यापासून ऊर्जा निर्मिती आणि इतर उपपदार्थ बनवण्याचे तंत्रज्ञान विकसित केले…
युद्धजन्य परिस्थितीत पेरणीपूर्वी शेतकऱ्यांनी शेणखतामध्ये ट्रायकोडर्मा आणि बायोडीकंपोजर मिसळून वापर करावा, असा सल्ला देण्यात आला आहे. या उपायामुळे जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढण्यास मदत होईल.
शासनाच्या योजनेसह वैयक्तिक स्तरावरही माती परीक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र नमुना तपासणी प्रक्रियेत काहीसा विलंब होत असल्याने काही शेतकरी खासगी प्रयोगशाळांकडे वळत आहेत.
Madhya Pradesh Cabinet Decisions: मध्य प्रदेश सरकारने शेतकऱ्यांना भूसंपादनापोटी 4 पट भरपाई देण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रासाठी मुख्यमंत्री मोहन यादव यांनी मोठ्या घोषणा केल्या आहेत.
पाकिस्तानात गव्हाच्या दरावरून आणि कॉर्पोरेट शेतीविरोधात १०० हून अधिक शहरांत शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. आर्थिक संकटात असलेल्या पाकिस्तानसाठी हे नवीन संकट ठरत आहे.
शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी कृषी विभागाने काही मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. बियाणे अधिकृत परवानाधारक विक्रेत्यांकडूनच खरेदी करावीत.तसेच बियाण्याच्या पॅकेटवर शासनमान्य अधिकृत चिन्ह आहे का, याचीही तपासणी करावी.
दाभडी गावात 'चाय पे चर्चा' कार्यक्रमात २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे आश्वासन दिले होते. ते अद्याप झालेले नाही. मात्र २०१९ मध्ये त्यांनी शेतकऱ्यांसाठी पेन्शन योजना आणली.
राजस्थानमध्ये टॅफेच्या JFarm केंद्राचे उद्घाटन करण्यात आले असून, शेतकऱ्यांना प्रशिक्षण, संवाद आणि आधुनिक शेती तंत्रज्ञानाद्वारे सबलीकरण करण्यावर भर दिला जाणार आहे.
Cabinet Meeting News : राज्यातील अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीवर आज मंत्रिमंडळात महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहे. शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत देण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले.
पैठण तालुक्यात वादळी वाऱ्यासह गारपिटीने पिकांचे मोठे नुकसान. आंबे, कलिंगड आणि उन्हाळी पिके उद्ध्वस्त. तात्काळ पंचनामे करण्याची आप्पासाहेब निर्मळ यांची मागणी.
अमरावती जिल्ह्यात परवानाधारक ६६७ सावकारांनी सुमारे २.३४ लाख शेतकरी व नागरिकांना तब्बल ३४८ कोटी रुपयांचे कर्ज वितरित केले आहे. या माध्यमातून जिल्ह्यात सावकारीचा विस्तार झपाट्याने वाढत असल्याचे चित्र आहे.
करारनाम्यातील अटींचे उल्लंघन करणे आणि विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचा प्रकार सुरूच असल्याचे पुन्हा एकदा खानापूर (ता. वाशी) येथील घटनेतून समोर आले आहे. या प्रकारामुळे शेतकरी वर्गात तीव्र नाराजी…
सेंद्रिय शेतीवर भर दिला जात असल्यामुळे रासायनिक खताची समस्या उद्भवू नये, याकरिता शेतकऱ्यांनी सेंद्रिय खताची निर्मिती करणे आवश्यक असल्याचेही मत कृषी तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
गडचिरोलीतील आदिवासी बांधव पिढ्यानपिढ्या बांबुपासून विविध कलात्मक वस्तू तयार करून आपला उदरनिर्वाह करतात. या वस्तूंना केवळ स्थानिकच नव्हे तर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतही मोठी मागणी आहे.
शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची घोषणा केली आहे. तरीही प्रत्यक्षात राज्यात लाखो शेतकरी हे सावकारांचे कर्जदार आहेत. अशा सावकारी कर्जातून शेतकऱ्यांना मुक्ती मिळणार की नाही, हा प्रश्न निर्माण झाला आहे.
टरबूजाच्या निर्यातीवर त्याचा मोठा परिणाम झाल्याने स्थानिक बाजारपेठेत टरबूजाची आवक मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. मोठ्या प्रमाणावर आवक होत असल्याने मागणीत सातत्याने घट होत आहे.