सतत सहा महिन्यांच्या अतिवृष्टीमुळे मका, कापूस आणि अल्पकालीन खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले असून, शेतकऱ्यांना उत्पादन खर्चही वसूल करणे कठीण झाले आहे. हमीचे पीक म्हणून शेतकरी आता मोठ्या प्रमाणात ऊस…
छत्रपती संभाजीनगर येथील एका शेतकऱ्याने पारंपारिक शेतीपासून दूर जाऊन आपले उत्पन्न वाढवण्यासाठी एक अनोखा मार्ग अवलंबला आहे. आता केवळ शेतीवर अवलंबून राहिलेले नाहीत तर ते उद्योजक बनले आहेत.
नाफेड खरेदी केंद्रावर सोयाबीनसाठी असलेल्या कठीण अटींमुळे बाळापूर तालुक्यातील वाडेगाव येथे शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केले. तपासणीत सोयाबीन बसत नसल्याने शेतकऱ्यांवर शेतमाल परत नेण्याची वेळ आली आहे.
अतिवृष्टीने बाधित मराठवाड्यातील शेतकऱ्यांना मदत जाहीर नाही. केंद्रीय पाहणी पथक येऊन एक महिना झाला तरी केंद्राकडे अहवाल सादर झाला नाही. मदतीसाठी शेतकरी प्रतीक्षेत."
नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीत बहुतांश ठिकाणी शेतकरीच मतदार असल्याने, कांद्याचे दर घसरल्याचा थेट परिणाम निवडणुकांवर होण्याची भीती कांदा उत्पादक आणि व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे.
आमदार राणा पाटील यांनी बजाज अलायंज विमा कंपनीविरुद्धचा पीकविम्याचा लढा जिंकला आहे. उच्च न्यायालयाच्या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे धाराशिव जिल्ह्यातील ३ लाखाहून अधिक शेतकऱ्यांना प्रलंबित ₹२२० कोटींची नुकसानभरपाई मिळाली.
Nitin gadkari: नागपूर येथील अॅग्रोव्हिजन २०२५ मध्ये बोलताना गडकरी म्हणाले की, आज शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर वाढत आहे. त्यामुळे पिकांच्या कीड, रोग, खते आणि....
सातबारा असणारा प्रत्येक जण शेतकरी आहे असे आता मानता येत नाही. भ्रष्ट सरकारी अधिकारी, लुबाडणूक करून पैसा कमावणारे, ज्या व्यवसायात अमाप कमाई होते असे बडे व्यवसायिक यांच्याकडे सातबारा आहेत.
बाळापूर तालुक्यातील शेतकऱ्यांवर अवकाळी पावसामुळे मोठे संकट! उगवलेल्या हरभरा पिकाचे नुकसान झाल्याने दुबार पेरणीची वेळ. कर्जबाजारी झालेल्या शेतकऱ्यांसाठी मदतीची मागणी.
नैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत! जून ते सप्टेंबर २०२५ मधील अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाकडून २,५४० कोटी ९० लाख निधी वितरित करण्यास मान्यता.
राज्यात ओला दुष्काळ जाहीर करून सरसकट कर्जमाफीची मागणी पुढे येत असतांना राज्य सरकारने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी ३१ हजार ६२८ कोटींचे मदत पॅकेज जाहीर आहे.
सध्या अहिल्यानगरमध्ये कोपरगाव पॅटर्नची जोरदार चर्चा होताना दिसत आहे. याचे कारण म्हणजे तहसीलदारांनी शेतकऱ्यांचे प्रश्न थेट शेत बांधावर जाऊन सोडवले आहे. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.
Latur Farmers News : कर्ज काढून शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना आता फेडीचे मोठे संकट निर्माण झाले आहे. कृषी विभागाकडून नुकसानीचा पंचनामा सुरू असून अहवाल राज्य सरकारकडे पाठवला जाणार आहे.
सतत पडणारा पाऊस आणि पूरपरिस्थिती उद्भवल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे आणि त्यात सोयाबीनला मिळणाऱ्या कवडीमोल दरामुळे शेतकऱ्यांमुळे प्रचंड संतापाची लाट निर्माण झाली आहे
पणनमंत्री जयकुमार रावल यांनी सोयाबीन, मूग आणि उडीद खरेदीसाठी ३० ऑक्टोबरपासून नोंदणी सुरू करण्याची घोषणा केली. केंद्र सरकारने कापसाच्या MSP मध्ये मोठी वाढ केली असून, खरेदीची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात…
अर्जांची पडताळणी झाली असली तरी, 'फार्मर आयडी नंबर' मंजूर होत नसल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत. तालुका आणि महसूल कार्यालयात जाऊन चौकशी केली असता, महसूल प्रशासन उडवाउडवीची उत्तरे देत असल्याचा शेतकऱ्यांचा…
कांदा, सोयाबीन यासह वेचणीवर आलेला कापूस, मका, भाजीपाला आदी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. कोकण आणि पुणे जिल्ह्यातील भातकापणीची कामे पूर्णपणे ठप्प झाली असून, अनेक ठिकाणी भातशेती अक्षरशः पाण्याखाली गेली…
कर्जत तालुक्यातील शेतकऱ्यांनी 'ड्राय डायरेक्ट पेरणी भात' (DDSR) तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिक पाहिले. किसान क्राफ्टने आयोजित केलेल्या या प्रशिक्षणातून भात लागवडीसाठी ५०% पाणी बचत कशी होते, हे समजावले गेले.
कर्जत तालुक्यात सततच्या पावसामुळे भाताचे ९०% पीक खराब झाले आहे. संतप्त शेतकऱ्यांनी तहसीलदारांची भेट घेऊन तातडीने एकरी ५०,००० रुपयांची नुकसान भरपाई देण्याची मागणी केली. प्रशासनाकडून सरसकट पंचनामे करण्याचे आश्वासन.