नैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत! जून ते सप्टेंबर २०२५ मधील अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाकडून २,५४० कोटी ९० लाख निधी वितरित करण्यास मान्यता.
राज्यात ओला दुष्काळ जाहीर करून सरसकट कर्जमाफीची मागणी पुढे येत असतांना राज्य सरकारने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी ३१ हजार ६२८ कोटींचे मदत पॅकेज जाहीर आहे.
सध्या अहिल्यानगरमध्ये कोपरगाव पॅटर्नची जोरदार चर्चा होताना दिसत आहे. याचे कारण म्हणजे तहसीलदारांनी शेतकऱ्यांचे प्रश्न थेट शेत बांधावर जाऊन सोडवले आहे. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.
Latur Farmers News : कर्ज काढून शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना आता फेडीचे मोठे संकट निर्माण झाले आहे. कृषी विभागाकडून नुकसानीचा पंचनामा सुरू असून अहवाल राज्य सरकारकडे पाठवला जाणार आहे.
सतत पडणारा पाऊस आणि पूरपरिस्थिती उद्भवल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे आणि त्यात सोयाबीनला मिळणाऱ्या कवडीमोल दरामुळे शेतकऱ्यांमुळे प्रचंड संतापाची लाट निर्माण झाली आहे
पणनमंत्री जयकुमार रावल यांनी सोयाबीन, मूग आणि उडीद खरेदीसाठी ३० ऑक्टोबरपासून नोंदणी सुरू करण्याची घोषणा केली. केंद्र सरकारने कापसाच्या MSP मध्ये मोठी वाढ केली असून, खरेदीची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात…
अर्जांची पडताळणी झाली असली तरी, 'फार्मर आयडी नंबर' मंजूर होत नसल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत. तालुका आणि महसूल कार्यालयात जाऊन चौकशी केली असता, महसूल प्रशासन उडवाउडवीची उत्तरे देत असल्याचा शेतकऱ्यांचा…
कांदा, सोयाबीन यासह वेचणीवर आलेला कापूस, मका, भाजीपाला आदी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. कोकण आणि पुणे जिल्ह्यातील भातकापणीची कामे पूर्णपणे ठप्प झाली असून, अनेक ठिकाणी भातशेती अक्षरशः पाण्याखाली गेली…
कर्जत तालुक्यातील शेतकऱ्यांनी 'ड्राय डायरेक्ट पेरणी भात' (DDSR) तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिक पाहिले. किसान क्राफ्टने आयोजित केलेल्या या प्रशिक्षणातून भात लागवडीसाठी ५०% पाणी बचत कशी होते, हे समजावले गेले.
कर्जत तालुक्यात सततच्या पावसामुळे भाताचे ९०% पीक खराब झाले आहे. संतप्त शेतकऱ्यांनी तहसीलदारांची भेट घेऊन तातडीने एकरी ५०,००० रुपयांची नुकसान भरपाई देण्याची मागणी केली. प्रशासनाकडून सरसकट पंचनामे करण्याचे आश्वासन.
काही राज्यांमधील शेतकरी अजूनही पंतप्रधान किसान योजनेच्या २१ व्या हप्त्याची वाट पाहत आहेत. २१ व्या हप्त्याच्या आगमन तारखेबाबत (पीएम किसान २१ व्या हप्त्याचे नवीनतम अपडेट) नवीनतम अपडेट आले आहे.
सध्या एका शेतकऱ्याची मोठी चर्चा होताना दिसत आहे. पठ्ठ्या कोटींची किंमत असणाऱ्या कारची डिलिव्हरी घेण्यासाठी बैलगाडीतून आला असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी शेतकऱ्यांना एक महत्त्वाची भेट देणार आहेत. ते दोन प्रमुख योजना सुरू करतील: प्रधानमंत्री धन धन कृषी योजना आणि डाळींसाठी आत्मनिर्भर योजना.
अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी कल्याणकर खंबीरपणे उभे असून उद्योजक, सामाजिक संस्था, माजी आमदार नरेंद्र पवार यांच्याकडून 17 लाखांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली.
सरकारने सरसकट नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी ५० हजार रुपये मदत द्यावी व आश्वासन पाळून कर्जमाफी करावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.
राज्यातील शेतकऱ्यांवर कोसळलेल्या नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी अहिल्यानगर येथे एका जाहीर सभेला संबोधित करताना महत्त्वाचे विधान केले आहे.
बेभरवशाची शेती आणि त्यातून डोईवर वाढणारे कर्ज या विळख्यातून शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण वाढतच असल्याचे भयावह वास्तव केंद्र सरकारच्या एनसीआरबी अहवालातून पुन्हा एकदा समोर आले आहे.
१ ऑक्टोबर रोजी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत २०२६-२७ च्या पणन हंगामासाठी गव्हाच्या किमान आधारभूत किमतीत (MSP) वाढ करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला.