Hardik Pandya Mahieka Sharma Wedding: सोशल मीडियावरील व्हायरल पोस्टनुसार, हार्दिक पांड्या लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. त्याच्या लग्नाची तारीख देखील समोर आली आहे.
भारतीय क्रिकेट संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू आणि मुंबई इंडियन्सचा आयपीएल कर्णधार, हार्दिक पांड्या, लवकरच त्याची प्रेयसी महिका शर्मासोबत विवाहबंधनात अडकण्याची शक्यता आहे.
मात्र मुंबई इंडियन्स संघ व्यवस्थापन हार्दिक पंड्याच्या मागे खंबीरपणे उभे असल्याचे समजते आहे. गेल्या काही सामन्यांतील पराभवानंतर सोशल मीडिया आणि क्रिकेट वर्तुळात हार्दिक पांड्याला कर्णधारपदावरून हटवण्याची मागणी जोर धरत ह
मुंबई इंडियन्सला यंदाच्या हंगामात साजेशी कामगिरी करता आलेली नाही. मुंबई इंडियन्सने 10 पैकी 7 सामने गमावले आहेत. त्यामुळे हार्दिक पंड्याच्या नेतृत्वावर टीका होत असल्याचे पाहायला मिळत आहे.
आयपीएल २०२६ चा ४४ वा सामना चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात खेळला जाईल. या हंगामात हे दोन संघ दुसऱ्यांदा आमनेसामने येत आहेत. मागच्या सामन्यात चेन्नईने मुंबईला हरवले होते
सनरायझर्स हैदराबादने मुंबई इंडियन्सविरुद्ध २४४ धावांचे लक्ष्य यशस्वीरित्या पूर्ण केले. हार्दिकच्या कर्णधारपदाखाली खेळलेल्या ९ सामन्यांमध्ये २०० हून अधिक धावांचे लक्ष्य पूर्ण करण्याची ही दुसरी वेळ आहे
हार्दिक पंड्याने एसआरएचविरुद्ध टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तेव्हा त्याला रोहित शर्मा खेळण्याच्याबात प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी कर्णधार हार्दिक पंड्याने यावर भाष्य केले आहे.
रोहितच्या अनुपस्थितीत, मुंबई इंडियन्सने सलामीच्या विविध संयोजनांचे प्रयोग केले आहेत. संघाला योग्य संतुलन साधण्यात अपयश आले आहे आणि आघाडीची फळी सातत्याने संघर्ष करत आहे.
मुंबई इंडियन्सचे नेतृत्व हार्दिक पंड्या करत आहे. मात्र या हंगामात मुंबई इंडियन्स केवळ 2 सामने जिंकू शकली आहे. पूर्ण संघाची कामगिरी एकूण फारशी साजेशी राहिलेली नाहीये.
हार्दिक पांड्याच्या जागी पुन्हा एकदा 'हिटमॅन' रोहित शर्माकडे नेतृत्व सोपवले जावे अशी चर्चा जोर धरू लागली आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली संघाने पाच आयपीएल ट्रॉफी जिंकल्या आहेत.
आतापर्यंत मुंबईला केवळ दोनच सामने जिंकता आले आहेत. सलग होणाऱ्या या पराभवांच्या मालिकेत, मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्या आता तीव्र टीकेच्या आणि छाननीच्या केंद्रस्थानी आला आहे.
मैदानाबाहेर जात असताना आकाश अंबानींनी प्रेक्षकांकडे पाहून काहीतरी सूचक खुणा केल्या. त्यांच्या चेहऱ्यावरील हावभाव पाहता, ते संघाच्या कामगिरीवर आणि मैदानातील बेशिस्त खेळावर प्रचंड नाराज असल्याचे स्पष्ट जाणवत होते.
राजस्थान रॉयल्स संघ दमदार कामगिरी करत आहे; तरीही, एका विशिष्ट बाबतीत ते KKR, CSK, लखनौ आणि मुंबई यांसारख्या संघांच्या बरोबरीनेच उभे आहेत. ती बाब म्हणजे या संघांच्या कर्णधारांचे अपयश.
जसप्रीत बुमराहला डावातील पहिले षटक (ओव्हर) गोलंदाजीसाठी दिले जात नसल्यामुळे अनेकजण नाराज होते. अखेर, गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्यात बुमराहने पहिले षटक टाकले आणि एक बळी मिळवला.
अहमदाबाद येथील खेळपट्टी ही फलंदाजांसाठी नंदनवन समजले जाते. त्यामुळे आजच्या सामन्यात हाय स्कोअरिंग मुकाबला पाहायला मिळू शकतो. या पीचवर टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय योग्य ठरू शकतो.
मुंबई इंडियन्सच्या संघाने केकेआरविरुद्ध पहिला सामना जिंकून 12 वर्षांची परंपरा मोडली होती. मात्र त्यानंतर हार्दिक पंड्या आणि मुंबई पलटणला मिळालेला सूर हरवला असल्याचे दिसत आहे.
IPL 2026 मध्ये मुंबई इंडियन्सची खराब कामगिरी सुरूच आहे. पंजाब किंग्सविरुद्धच्या चौथ्या पराभवानंतर मनोज तिवारी यांनी हार्दिक पांड्याच्या कर्णधारपदावर टीका करत ते निकृष्ट दर्जाचे असल्याचे म्हटले आहे.
मुंबई इंडियन्सने क्विंटन डी कॉकच्या शतकी खेळीच्या जोरावर 196 रन्स केले आणि पंजाबला 197 रन्सचे टार्गेट दिले होते. अखेर या सामन्यात पंजाब किंग्जने मुंबई इंडियन्सचा 7 विकेट्सने पराभव केला आहे.