आशिया कप २०२५ च्या सुपर-४ फेरीतील पुढील लढत भारत आणि बांगलादेश यांच्यात होणार आहे. हेड-टू-हेड रेकॉर्ड पाहता भारताचे पारडे जड असून, टीम इंडियाला हरवणे बांगलादेशसाठी सोपे नाही.
भारताचा बांगलादेश दौरा रद्द झाल्यानंतर, भारतीय चाहत्यांची निराशा झाली कारण दोन दिग्गज खेळाडू विराट कोहली आणि रोहित शर्मा यांना क्रिकेटच्या मैदानावर पाहण्याची त्यांची प्रतीक्षा आणखी वाढली होती.
भारत बांगलादेश दौऱ्याला रद्द करण्यात आले आहे. या निर्णयाची अधिकृत घोषणा लवकरच करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. हा दौरा एक वर्षासाठी पुढे ढकलण्यात आल्याचे औपचारिकपणे सांगण्यात आले आहे.
पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढला आहे. यात आता बांगलादेशानेही उडी घेतली आहे, त्यामुळे आता भारतीय संघाचा बांगलादेश दौरा रद्द होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
भारत ऑगस्टमध्ये बांगलादेशच्या दौऱ्यावर जाणार आहे. बांगलादेशविरुद्धच्या मर्यादित षटकांच्या मालिकेत भारत मिरपूरमधील शेर-ए-बांगला स्टेडियमवर चार आणि चितगावमध्ये दोन सामने खेळणार आहे.
जसप्रीत बुमराहच्या अनुपस्थितीत मोहम्मद शामीचा जोडीदार कोण असणार यावर मोठ्या प्रमाणात प्रश्न उपस्थित करण्यात आले आहे. प्रशिक्षक गंभीर या दोघांपैकी कोणाला प्लेइंग ११ साठी निवडतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
जसप्रीत बुमराह स्पर्धेतून बाहेर पडल्यानंतर हर्षित राणाला संघात स्थान देण्यात आले आहे. हर्षित संघात आला असेल, पण पहिल्या सामन्यात त्याला बेंचवर आराम करावा लागणार आहे असे म्हंटले जात आहे.
बांग्लादेशविरुद्धच्या महिला अंडर-19 आशिया चषकाच्या विजेतेपदाच्या लढतीत भारताने घातक गोलंदाजीच्या जोरावर शानदार विजय नोंदवत ट्रॉफीवर कब्जा केला. लक्ष्य छोटे होते पण किलर गोलंदाजीसमोर बांगलादेशचा संघ अवघ्या ७६धावांत गडगडला
आता सूर्यकुमार यादवचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. राजस्थान रॉयल्सच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक फोटो शेअर करण्यात आला आहे त्यामध्ये भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादव बसमध्ये बसलेला दिसत आहे.…
कालच्या सामन्यांमध्ये भारताच्या संघाने सर्वात मोठी धावसंख्या २९७ उभी केली होती. त्यानंतर भारताचा फलंदाज संजू सॅमसनने सर्वात जलद गतीने शतक ठोकले. भारताच्या संघाने कमालीची कामगिरी करत कालच्या सामन्यांमध्ये अनेक रेकॉर्ड…
कालच्या सामन्यामध्ये भारताच्या संघाने २२२ धावांचे लक्ष्य उभे केले होते. त्याचबरोबर पहिल्या सामन्यात अष्टपैलू हार्दिक पांड्याने फलंदाजीने प्रभावित केले होते, त्याचबरोबर त्याच एक शॉट देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.…
भारत विरुद्ध बांग्लादेश : भारत विरुद्ध बांग्लादेश यांच्यामध्ये मालिकेचा दुसरा T२० सामना पार पडला. यामध्ये भारताच्या संघाने कमालीची कामगिरी केली. भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने मालिकेमध्ये आघाडी घेत…
आता ९ ऑक्टोबर रोजी भारत विरुद्ध बांग्लादेश यांच्यामध्ये दुसरा सामना रंगणार आहे. आता दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर दोन्ही संघ आमनेसामने येणार आहेत. दुसरा सामना मंगळवारी होणार आहे ज्यासाठी टीम इंडिया…
आज भारत विरुद्ध बांग्लादेश यांच्यामध्ये आयोजित करण्यात आलेल्या T२० मालिकेला सुरुवात होणार आहे. भारत विरुद्ध बांग्लादेश यांच्यामध्ये तीन सामान्यांची कसोटी मालिका होणार आहे. यामध्ये भारतीय संघाची कमान सूर्यकुमार यादव कडे…
भारताच्या संघाने नुकतीच कसोटी मालिका नावावर केली आहे, त्यामुळे भारतीय पुरुष क्रिकेट संघ सूर्याच्या कॅप्टन्सी जिंकण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल. आजचा सामान्यचे लाईव्ह स्ट्रीमिंग कधी आणि कुठे पाहता येणार यावर एकदा…
आता भारताचा संघ सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली खेळणार आहे. या मालिकेसाठी भारताच्या संघाची घोषणा केली आहे, यामध्ये अनेक नव्या खेळाडूंना संघामध्ये स्थान मिळाले आहे. बांग्लादेशविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या पहिल्या T२० मध्ये तीन…
नुकताच रिंकू सिंहचा एक व्हिडीओ सध्या बीसीसीआयने सोशल मीडियावर शेअर केला आहे. यामध्ये त्याने त्याने एक नवा टॅटू काढला आहे, या टॅटूच्या संदर्भात त्यांनी खुलासा केला आहे. त्याने हातावर बनवलेल्या…
आता भारताचा संघ लवकरच ६ ओक्टोबरपासून T20 मालिकेला सुरुवात होणार आहे. भारताचा संघ सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली T20 मालिकेसाठी मैदानात घाम गाळत आहे. भारत विरुद्ध बांग्लादेश मालिकेसाठी भारताच्या संघाची घोषणा करण्यात…
कानपूर कसोटीत बांग्लादेशचा स्टार अष्टपैलू खेळाडू मेहदी हसन मिराजने रोहित शर्माला दोन्ही डावात बाद केले होते. आता सामना संपल्यानंतर मेहदी हसनने रोहित शर्मा आणि विराट कोहलीला खास बॅट भेट दिली…