आयसीसी टी-२० विश्वचषक २०२६ मधून बांगलादेशला वगळण्याशी संबंधित केलेले ट्विट, का डिलीट केले? याबाबत आता ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज आणि पाकिस्तानचे माजी मुख्य प्रशिक्षक जेसन गिलेस्पीकडून कारण सांगण्यात आले.
बांगलादेश क्रिकेट संघानेआयसीसी टी-२० विश्वचषक २०२६ स्पर्धेतून अधिकृतपणे माघार घेतली आहे.. बांगलादेश क्रिकेट बोर्डाकडून घेण्यात आलेल्या निर्णयाने पाकिस्तान काय भूमिका घेतो हे बघणे महत्वाचे आहे.
बांगलादेशने भारतात जाण्यास नकार दिला तर आयसीसी बोर्डाने बदली संघ पाठविण्याबाबत मतदान करण्यात आले आहे.बांगलादेशला भारतात टी२० विश्वचषकातील सामने खेळण्याबाबत निर्णय घेण्यासाठी एक दिवस देण्यात आला आहे.
बांगलादेशने २०२६ च्या टी-२० विश्वचषकाच्या ठिकाणी बदल करण्याची मागणी केली होती, ज्यावर आयसीसी आपल्या पूर्वीच्या भूमिकेवर ठाम आहे की ठिकाणी कोणताही बदल केला जाणार नाही.
आयसीसीला बांगलादेशकडून त्यांच्या गट क ऐवजी गट ब मध्ये स्थान देण्याची आणि त्यांना आयर्लंडच्या जागी स्थान देण्याची विनंती मिळाली आहे, जेणेकरून बांगलादेश त्यांचे सर्व गट स्टेज सामने श्रीलंकेत खेळू शकेल.
सामना सुरू होण्यापूर्वी नाणेफेकीसाठी भारताचा कर्णधार आयुष म्हात्रे आणि बांगलादेशचा उपकर्णधार झवाद अबरार मैदानात आले. नाणेफेक पार पडल्यानंतर सामान्यत...
गुरुवारी, क्रिकेटपटूंच्या बहिष्कारामुळे दोन सामने पुढे ढकलण्यात आले. खेळाडू आणि जनतेच्या दबावाखाली, बीसीबीने कारवाई केली आणि नझमुलला बोर्डाच्या वित्त समितीच्या अध्यक्षपदावरून काढून टाकले.
भारत आणि बांगलादेश यांच्यातील तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताची आघाडीची क्रीडा सौंदर्यप्रसाधने कंपनी एसजीने बांगलादेशी क्रिकेटपटूंसोबतचा करार रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
बीसीबी गुरुवारी पुन्हा एकदा आयसीसी औपचारिक पत्र पाठवून टी-२० विश्वचषक स्पर्धेदरम्यान भारतात होणाऱ्या सुरक्षेच्या चिंता स्पष्ट केल्या आहेत आणि श्रीलंकेला त्यांच्या सामन्यांसाठी पर्यायी ठिकाण बनवण्याची मागणी केली आहे.
बांगलादेशचा संघ टी२० विश्वचषकासाठी भारतात येणार नाही. दुसरे म्हणजे, बांगलादेशने आपल्या देशात आयपीएलचे प्रसारण आणि थेट प्रक्षेपण करण्यास बंदी घातली आहे. हा वाद आता आणखीनच चिघळतच चालला आहे, सोशल मिडियावर…
४ जानेवारी रोजी पाठवलेल्या पत्रात, बांगलादेश क्रिकेट बोर्डाने (BCB) स्पष्टपणे म्हटले आहे की सध्याच्या परिस्थितीत संघाच्या सुरक्षेबाबत गंभीर चिंता आहेत. म्हणूनच बांगलादेशने भारतात प्रवास न करण्याचा निर्णय घेतला आहे.
IND vs BAN: बांगलादेशने या वर्षासाठी त्यांचे होम कॅलेंडर देखील जारी केले आहे. महत्त्वाचे म्हणजे, भारतीय संघ ऑगस्ट ते सप्टेंबर या कालावधीत या दौऱ्यावर असेल, एकदिवसीय आणि टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांची…
IND A vs BAN A Semi Final: रायझिंग स्टार्स आशिया कप उपांत्य फेरीत भारत 'ए' संघाचा बांगलादेश 'ए' कडून सुपर ओव्हरमध्ये नाट्यमय पराभव झाला. कर्णधाराच्या चुकीने सामना टाय झाला.
आशिया कप रायझिंग स्टार्स २०२५ चा पहिला सेमीफायनल आज, शुक्रवार, २१ नोव्हेंबर रोजी खेळला जाईल. जितेश शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया या सामन्यात विजय मिळवून जेतेपदाच्या लढतीत स्थान निश्चित करण्याच्या प्रयत्नात…
एसीसी पुरुष आशिया कप रायझिंग स्टार्स २०२५ च्या पहिल्या उपांत्य फेरीत भारत अ संघाचा सामना बांगलादेश अ संघाशी होईल. गट टप्प्यात भारत पाकिस्तान अ संघाकडून पराभूत झाला, तर बांगलादेश श्रीलंका…
निगार सुलताना जोती हिने ज्युनियर खेळाडूंवर हल्ला केल्याचे आरोप निराधार असल्याचे सांगत फेटाळून लावले आहेत. निगार सुलताना हिने मारहाणीचे आरोप फेटाळून लावले आहेत, यावेळी तिने कर्णधार हरमनप्रीत कौरचे नाव घेतले…
जहांआरा आलम हिने महिला संघाची कर्णधार निगार सुलतानावर संघाच्या खेळाडूंना मारहाण केल्याचा आरोप केला आणि आता तिने बांगलादेशच्या माजी निवडकर्त्या आणि महिला संघाच्या व्यवस्थापक मंजरुल आलमवर लैंगिक छळाचा आरोप केला…
सहकारी जहांआरा आलम हिने दावा केला होता की निगारने ज्युनियर खेळाडूंशी गैरवर्तन केले आणि मारहाण केली. हे प्रकरण बांगलादेश क्रिकेट जगतात चर्चेचा विषय बनले आहे. सुलताना जोती यांनी आता या…
भारत विरुद्ध बांग्लादेश यांच्यामध्ये नाणेफेक पार पडले आहे. या महिला विश्वचषक 2025 च्या शेवटच्या साखळी सामन्यामध्ये भारताच्या संघाने नाणेफेक जिंकून पहिले फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
आशिया कपमध्ये सुपर ४ सामन्यात भारताने बांगलादेशचा ४१ धावांनी पराभव केला. या सामन्यात ३ विकेट घेणाऱ्या कुलदीप यादवला इम्पॅक्ट प्लेअर ऑफ द मॅच पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.