राज्यातील नगराध्यक्ष आरक्षण, नगरपंचायती आरक्षण सोडत, नगरपालिका निवडणूक 2025, ओबीसी आरक्षण, एससी एसटी आरक्षण, महिला आरक्षण, महाराष्ट्र स्थानिक स्वराज्य संस्था, नगराध्यक्ष पदांची सोडत
सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला चपराक दिली आहे. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 31 जानेवारीपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
नागपूर जिल्हा परिषदमध्ये तब्बल १८ सर्कलमध्ये मागील चार टर्ममध्ये अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गाचे आरक्षणच लागू झाले नव्हते. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या निर्णयाला न्यायालयात आव्हान देण्याची तयारी सुरू करण्यात आली…
Rahul Gandhi Press : कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेतली आहे. यामधून त्यांनी निवडणूक आयोग मतांची चोरी करत असल्चाचा आरोप करत अनेक पुरावे सादर केले.
अनेक वर्षांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका निश्चीत झाल्या असून सोमवारी जिल्हा परिषदचे ६८ गट आणि पंचायत समितीचे १३६ गणाचे प्रारूप मतदारसंघ जाहीर झाले.
गेल्या ३-४ वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडलेल्या आहेत. कधी आरक्षण तर कधी वॉर्डरचनेवरून निवडणुका रद्द करण्यात आल्या. सध्या नगरपालिका, महानगरपालिकांचा कारभार प्रशासकांच्या हाती आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक सप्टेंबर किंवा ऑक्टोबर महिन्यात होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघात आ. रोहित पाटील मोठया मताधिक्याने विजयी झाल्यामुळे राष्ट्रवादीत उत्साहाचं वातावरण आहे.
गेल्या साडेतीन वर्षापासून नागपूर महानगर पालिकेवर प्रशासकराज आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे महानगर पालिकांच्या निवडणुकांच्या मार्ग मोकळा झाला असून प्रशासकराजही संपुष्टात येणार आहे.
गेल्या चार पाच वर्षांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबर कोर्टाने सरकारला महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. कोणत्याही परिस्थितीत येत्या चार महिन्यात निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत.
महाराष्ट्रातील दीर्घकाळ रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता चार महिन्यांच्या आत पूर्ण कराव्यात, असा आदेश सुप्रिम कोर्टाने राज्य निवडणूक आयोगाला दिला आहे.
विधानपरिषदेच्या 5 जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून 10 मार्चपासून अर्जाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे भाजपसह शिवसेनेत आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये या जागांसाठी जोरदार लॉबिंग सुरू आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका गेल्या ४ वर्षांपासून रखडलेल्या आहेत. आता राज्यात पूर्ण बहुमताचं सरकार आहे. त्यामुळे यावर्षी निवडणुका होतील अशी शक्यता आहे.
दिल्लीमध्ये विरोधकांनी पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणूक प्रक्रिया आणि निकालावर संशय व्यक्त केला आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी गंभीर आरोप केले आहेत.
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक पार पडली असली तरी अनेक मुद्द्यांवरुन राजकारण रंगले आहे. राहुल गांधी यांनी अचानक मतदारांची संख्या कशी वाढली याबाबत प्रश्न विचारला आहे.
निवडणुकीचा निकाल लागून दोन महिन्याचा काळ लोटला तरी राज्यात अभूतपूर्व अशी शांतता पसरली आहे. असा निकाल कसा काय लागला? याबद्दल सर्वांनाच आश्चर्य वाटत असल्याचं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.
आमदार उत्तम जानकर आपल्या राजीनाम्याचे पत्र घेऊन दिनांक २३ जानेवारीला निवडणूक आयोगाकडे देणार आहेत. मागणी मान्य न झाल्यास दिनांक २४ रोजी पासून जंतरमंतरवर उपोषण सुरू करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.