कोल्हापूर जिल्ह्यातील कागल नगरपालिकेच्या निवडणूकीत वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि राष्ट्रवादी शरचंद्रपवार पक्षाचे नेते समरजितसिंह घाटगे यांच्या विरोधात शिवसेनेनं शड्डू ठोकलायं.
महाविकास आघाडीचे घटक पक्ष असणाऱ्या राष्ट्रवादी शरद पवार गट, उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि काँग्रेस या तीन पक्षाच्या वरिष्ठांनी एकत्र येत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या संदर्भाने महत्त्वपूर्ण चर्चा केली.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून भाजपने भाकरी फिरवली आहे. निवडणुकीच्या तोंडावर बदलापूरात पक्षप्रवेश केल्याने राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे.
What is Indelible Ink: अमिट शाई तुमच्या बोटाला ओळख म्हणून लावली जाते. ही निळी शाई लावण्याची परंपरा कधीपासून सुरू झाली आणि ती कुठे बनवली जाते ते जाणून घेऊया.
जिल्ह्यातील सात नगरपरिषदांवर (Sillod, Paithan, Gangapur, Khultabad, Vaijapur, Kannad, Phulambri N.P.) आपला झेंडा फडकवण्यासाठी कार्यकर्ते जोमाने कामाला लागले आहेत. मागील निवडणुकीपेक्षा सध्याचे राजकीय समीकरण बदलले.
कर्जत पंचायत समितीच्या 12 जागांसाठी आज आरक्षण सोडत काढण्यात आली.नागरिकांचा मागास प्रवर्ग आरक्षणामुळे दोन ते अडीच वर्षे पुढे ढकलली गेलेली आरक्षण सोडतीमुळे तालुक्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे वारे वाहत आहेत.
राज्यातील नगराध्यक्ष आरक्षण, नगरपंचायती आरक्षण सोडत, नगरपालिका निवडणूक 2025, ओबीसी आरक्षण, एससी एसटी आरक्षण, महिला आरक्षण, महाराष्ट्र स्थानिक स्वराज्य संस्था, नगराध्यक्ष पदांची सोडत
सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला चपराक दिली आहे. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 31 जानेवारीपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
नागपूर जिल्हा परिषदमध्ये तब्बल १८ सर्कलमध्ये मागील चार टर्ममध्ये अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गाचे आरक्षणच लागू झाले नव्हते. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या निर्णयाला न्यायालयात आव्हान देण्याची तयारी सुरू करण्यात आली…
Rahul Gandhi Press : कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेतली आहे. यामधून त्यांनी निवडणूक आयोग मतांची चोरी करत असल्चाचा आरोप करत अनेक पुरावे सादर केले.
अनेक वर्षांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका निश्चीत झाल्या असून सोमवारी जिल्हा परिषदचे ६८ गट आणि पंचायत समितीचे १३६ गणाचे प्रारूप मतदारसंघ जाहीर झाले.
गेल्या ३-४ वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडलेल्या आहेत. कधी आरक्षण तर कधी वॉर्डरचनेवरून निवडणुका रद्द करण्यात आल्या. सध्या नगरपालिका, महानगरपालिकांचा कारभार प्रशासकांच्या हाती आहे.