महाराष्ट्रात महानगरपालिकनिवडणुकीचा विचार करता मुंबई मनपा सर्वात महत्वाची आहे. याच मुंबईच्या शिवतीर्थावर आज राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी प्रचार सभा घेतली.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या भाषणावर प्रताप सरनाईक यांनी तीव्र प्रतिक्रिया नोंदवली आहे. काय म्हणाले सरनाईक, जाणून घ्या सविस्तर.
आयोगाने आगामी निवडणुकांसाठी व्यापक तयारी सुरू केली आहे. राज्यातील २९ महानगरपालिका, ३२ जिल्हा परिषदा आणि ३३६ पंचायत समित्यांच्या निवडणुकांचे नियोजन आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील कागल नगरपालिकेच्या निवडणूकीत वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि राष्ट्रवादी शरचंद्रपवार पक्षाचे नेते समरजितसिंह घाटगे यांच्या विरोधात शिवसेनेनं शड्डू ठोकलायं.
महाविकास आघाडीचे घटक पक्ष असणाऱ्या राष्ट्रवादी शरद पवार गट, उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि काँग्रेस या तीन पक्षाच्या वरिष्ठांनी एकत्र येत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या संदर्भाने महत्त्वपूर्ण चर्चा केली.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून भाजपने भाकरी फिरवली आहे. निवडणुकीच्या तोंडावर बदलापूरात पक्षप्रवेश केल्याने राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे.
What is Indelible Ink: अमिट शाई तुमच्या बोटाला ओळख म्हणून लावली जाते. ही निळी शाई लावण्याची परंपरा कधीपासून सुरू झाली आणि ती कुठे बनवली जाते ते जाणून घेऊया.
जिल्ह्यातील सात नगरपरिषदांवर (Sillod, Paithan, Gangapur, Khultabad, Vaijapur, Kannad, Phulambri N.P.) आपला झेंडा फडकवण्यासाठी कार्यकर्ते जोमाने कामाला लागले आहेत. मागील निवडणुकीपेक्षा सध्याचे राजकीय समीकरण बदलले.