पंतप्रधान मोदींकडे नितीश कुमारांचा रिमोट कंट्रोल आहे. नितीश कुमार नरेंद्र मोदी जे काही चॅनेल दाबतील ते चालू करतील. सरकार नितीशने नाही तर मोदी, शहा आणि नागपूरने चालवले आहे.
Rahul Gandhi Bihar: खासदार राहुल गांधी यांनी बिहार दौरा करुन प्रचाराला सुरुवात केली आहे. बिहारमधील प्रचारसभेत राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नितीश कुमार यांच्यावर जोरदार निशाणा साधला.
गुन्हेगारांपासून जनतेचे रक्षण करण्याची जबाबदारी सोपवलेल्या व्यक्तीने या निष्पाप महिलेवर सर्वात घृणास्पद गुन्हा केला. त्यांनी तिच्यावर बलात्कार केला आणि तिचे शोषण केले.
Rahul Gandhi Diwali Celebration: राहुल गांधी यांनी देशवासियांना देखील दिवाळीच्या मनपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत. त्याचबरोबर स्वतः मिठाई बनवून दिवाळी गोड करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
बिहार विधानसभा निवडणुकीतील १२१ जागांपैकी पहिल्या टप्प्यासाठी नामांकन प्रक्रिया १७ ऑक्टोबर रोजी पूर्ण झाली. ६ नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. निवडणुकीसाठी फक्त २० दिवस शिल्लक आहेत.
परराष्ट्र मंत्रालयाने (MEA)च्या माहितीनुसार, १० ऑक्टोबर रोजी दिल्लीत अफगाणिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांचा कोणताही सहभाग किंवा भूमिका नव्हती.
पंतप्रधान मोदींनी बिहारमध्ये "कर्पुरी ठाकूर स्किल युनिव्हर्सिटी" चे व्हर्च्युअल उद्घाटन केले. उद्घाटनादरम्यान त्यांनी सांगितले की नितीश कुमार सरकार बिहारच्या शैक्षणिक संस्थांचे आधुनिकीकरण करत आहे.
विविध परंपरा, धर्म आणि विचारांना एकत्र येण्यासाठी एक जागा आवश्यक आहे आणि ती जागा निर्माण करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे लोकशाही व्यवस्था. सध्या ही लोकशाही व्यवस्था मोठ्या हल्ल्याखाली आहे, असे राहुल…
Rahul Gandhi as prabhu ram : दसऱ्याच्यानिमित्ताने अनेक ठिकाणी रावणदहनाच्या माध्यमातून राजकीय टोलेबाजी करण्यात आली. उत्तर प्रदेशमध्ये देथील राहुल गांधींना प्रभू राम म्हणून दाखवण्यात आले.
लोकशाहीवरील हल्ला हा भारतासाठी सर्वात मोठा धोका आहे. राहुल गांधी कोलंबियातील ईआयए विद्यापीठात अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना संबोधित करत होते, असं का म्हणाले राहुल गांधी..., जाणून घेऊया
केंद्रातील मोदी सरकार आपला तिसरा कार्यकाळ पूर्ण करू शकणार नाही. अन्य पक्षांच्या मदतीने ही सरकार काम करत आहे. 2029 च्या आधी सरकार कोसळेल असे दावे विरोधी पक्षांकडून केले जात असतात.
नरेश म्हस्के यांनी पत्रकार परिषद घेऊन संजय राऊत आणि राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल केला. राऊत 'गांजा लावून बोलतात', तर राहुल गांधी पाकिस्तानचे प्रवक्ते आहेत, अशी टीका म्हस्केंनी केली.
भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) लडाखच्या लोकांवर, संस्कृतीवर आणि परंपरांवर हल्ला करत आहेत, असे म्हणत त्यांनी लडाखला संविधानाच्या सहाव्या अनुसूचीमध्ये समाविष्ट करण्याची जोरदार मागणी केली आहे.
कल्याणमधील काँग्रेस ज्येष्ठ पदाधिकारी मामा पगारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केली होती. ही पोस्ट त्यांना कोणी तरी पाठविली होती, ती त्यांनी पुढे फॉरवर्ड केली.
राहुल गांधी यांना अलाहाबाद हायकोर्टाने मोठा झटका दिला आहे. अमेरिकेत शीख समुदायावर केलेल्या विधानासंदर्भात राहुल गांधींनी दाखल केलेली याचिका कोर्टाने फेटाळली आहे.
पायलट प्रोजेक्टसाठी पक्षाने निवडलेल्या चार राज्यांमधील पाच लोकसभा मतदारसंघांमध्ये राजस्थानमधील अलवर, जयपूर ग्रामीण मतदारसंघ, मध्य प्रदेशातील मुरैना, छत्तीसगडमधील जंजपूर-चंपा आणि उत्तर प्रदेशातील बांसगाव यांचा समावेश आहे.