खटला आता सुनावणीसाठी प्रलंबित असून या सुनावणीच्या टप्प्यावर पोलिसांकडून अहवाल मागविण्याचा अधिकार या न्यायालयाला नाही, असे म्हणत राहुल गांधी यांचे वकील अॅड. मिलिंद पवार यांनी सावरकरांच्या अर्जावर हरकत घेतली आहे.
रायबरेलीमध्ये भाजप मंत्र्यांनी केलेल्या विरोधानंतर राहुल गांधींनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. काँग्रेसची वाढती लोकप्रियता पाहून भाजप अस्वस्थ झाल्याचा दावा त्यांनी केला.
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत अंतरात्म्याचा आवाज ऐकून मतदान करण्याचे आवाहन काँग्रेसचे खासदार राहुल गांधीं यांनी केलं होतं. यावर आता शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी टीका केली आहे.
मतदार हक्क यात्रेच्या संदर्भात राहुल गांधी आणि तेजस्वी यादव १६ दिवस एकत्र राहिले. यात्रेदरम्यान राहुल गांधींनी तेजस्वीला मुख्यमंत्री चेहरा म्हणण्याचे टाळले. यामुळे आता महाआघाडीत फूट पडण्याची शक्यता आहे
महाराष्ट्रात,एनसीपी, काँग्रेस आणि शिवसेनेकडून निवडणूक चोरली गेली, हे १०० टक्के खर आहे. तब्बल १ कोटी नवे मतदार लोकसभा निवडणुकीनंतर मतदार यादीत समाविष्ट करण्यात आले, वाढवण्यात आले.
गांधी मैदानापासून सुरू होणारी ही पदयात्रा पटनातील उच्च न्यायालयात असलेल्या आंबेडकर पुतळ्याजवळ ४ किमी अंतरावर संपेल. या पदयात्रेला 'गांधी से आंबेडकर' असे नाव देण्यात आले आहे.
गेल्या तीन लोकसभा निवडणुकांचा इतिहास पाहता, काँग्रेस बिहारमध्ये कोणतेही चमत्कार करू शकली नाही. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने बिहारमध्ये २ जागा जिंकल्या आणि मतांचा वाटा ८.६ टक्के होता
PM Narendra Modi abused by congress : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांच्या आईवरुन शिवीगाळ केली असल्याचा आरोप केला जात आहे. बिहारमधील कॉंग्रेसच्या मंचावरुन एकाने ही घोषणा केली.
पटनामधील कॉंग्रेस कार्यालयामध्ये काँग्रेस आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. यावर आता लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मी खुली पत्रकार परिषद घेतली. पण माझ्या पत्रकार परिषदेवर भाजपच्या एकाही नेत्याने प्रत्युत्तर दिले नाही. मोदी-शाहांनी एक शब्द नाही काढला, जेव्हा चोर पकडला जातो. तेव्हा तो पूर्णपणे शांत होतो.
बाळासाहेब थोरात यांनी पक्ष सोडणाऱ्याविषयी एक विधान केल आहे. पक्षातून जे गेले त्यांना जाऊ द्या, नवीन पालवी फुटली पाहिजे, काम करा पुन्हा काँग्रेसचे दिवस येणार आहेत असं थोरात म्हणाले.
बिहारमधील 'वोटर अधिकार यात्रे'दरम्यान राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक झाल्याची घटना समोर आली आहे. भर गर्दीतून एका तरुणाने राहुल गांधींना Kiss करून पळ काढला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल…
कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर अत्यंत गंभीर आरोप केला आहे. यामुळे राजकीय वर्तुळामध्ये जोरदार चर्चांना उधाण आले असून टीका केली जात आहे.
कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर झालेल्या दुबार-तिबार मतदार नोंदणीचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. आता यावर कॉँग्रेस काय भूमिका घेते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
काँग्रेस, राहुल गांधी आणि खर्गे यांच्या निवडणूक आयोगाविरुद्ध देशभरात सुरू असलेल्या असंवैधानिक कारवाया, प्रचार आणि मोहिमांमुळे ते दुखावले आहेत असे त्यांचे म्हणणे आहे.