बिहार निवडणुकीत राजद आणि काँग्रेसच्या नेतृत्वाखालील महाआघाडीच्या पराभवामुळे राजकारण तापले आहे. राहुल गांधींच्या रणनीतीवर प्रश्न उपस्थित केले जात असताना, निवडणूक निकालांचा परिणाम इतर अनेक राज्यांवर होण्याची शक्यता आहे.
भाजपशी लढण्याची खरी क्षमता तृणमूल काँग्रेसमध्ये आहे असे वाटते. काँग्रेस फक्त मते कापेल, काँग्रेसचा विश्वास आहे केवळ एकजूट विरोधी पक्षच भाजपला रोखू शकेल. दोन्ही पक्षांमध्ये तडजोडीची शक्यता कमी दिसते.
मध्य प्रदेशमधील पक्षाच्या कार्यक्रमाला राहुल गांधी हे स्वतः उशीरा पोहचले. त्यामुळे कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी या कृत्याबाबत स्वतःला शिक्षा दिली आहे.
निवडणूक आयोगानुसार, 'एक व्यक्ती, एक मत' हे भारतीय लोकशाहीचे मूलभूत तत्त्व आहे. या तत्त्वाचे उल्लंघन करणारा नागरिक केवळ कायदा मोडत नाही, तर लोकशाहीवरील विश्वासालाही धक्का पोहोचवतो
बिहार विधानसभा निवडणुकीसाठी सर्व पक्षांनी जोरदार तयारी केली आहे. पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडले आहे. तर दुसऱ्या टप्प्यातील मतदान ११ तारखेला होणार आहे. तर १४ तारखेला बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल…
Rahul Gandhi on Bihar Voting: बिहारमध्ये पहिल्या टप्प्यातील मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून बिहारी जनतेला खास आवाहन केले आहे.
कॉंग्रेस नेते राहुल गांधी हे बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी गेले आहेत. यावेळी त्यांनी मासेमार करणाऱ्यांसोबत नदीत उडी मारुन मासेमारी केली.
विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेत निवडणूक आयोगाच्या मतदार याद्यांमध्ये घोळ असल्याचा आरोप केला. ब्राझीलमधील मॉडेलने 22 वेळा हरयाणामध्ये मतदान केल्याचा आरोप केला जात आहे.
हरियाणा वासियांनो तुमचे सरकार चोरण्यात आले आहे. हरियाणात खोटे सरकार स्थापन झाले आहे. हरियाणात २ कोटी मतदार आहेत. त्यात २५ लाखांची मतचोरी झाली आहे. हरियाणात १२.५ टक्के मतचोरी झाली होती.
पंतप्रधान मोदींकडे नितीश कुमारांचा रिमोट कंट्रोल आहे. नितीश कुमार नरेंद्र मोदी जे काही चॅनेल दाबतील ते चालू करतील. सरकार नितीशने नाही तर मोदी, शहा आणि नागपूरने चालवले आहे.
Rahul Gandhi Bihar: खासदार राहुल गांधी यांनी बिहार दौरा करुन प्रचाराला सुरुवात केली आहे. बिहारमधील प्रचारसभेत राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नितीश कुमार यांच्यावर जोरदार निशाणा साधला.
गुन्हेगारांपासून जनतेचे रक्षण करण्याची जबाबदारी सोपवलेल्या व्यक्तीने या निष्पाप महिलेवर सर्वात घृणास्पद गुन्हा केला. त्यांनी तिच्यावर बलात्कार केला आणि तिचे शोषण केले.
Rahul Gandhi Diwali Celebration: राहुल गांधी यांनी देशवासियांना देखील दिवाळीच्या मनपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत. त्याचबरोबर स्वतः मिठाई बनवून दिवाळी गोड करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
बिहार विधानसभा निवडणुकीतील १२१ जागांपैकी पहिल्या टप्प्यासाठी नामांकन प्रक्रिया १७ ऑक्टोबर रोजी पूर्ण झाली. ६ नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. निवडणुकीसाठी फक्त २० दिवस शिल्लक आहेत.