युवकांचा अवमान करणारे वक्तव्य केल्याचा आरोप करत युवासेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांनी खासदार संजय राऊत यांनी जाहीर माफी मागावी, अशी मागणी केली आहे. अन्यथा ‘शिवसेना स्टाईल’ आंदोलन छेडण्यात येईल.
कल्याणच्या वायले नगर परिसरात भर रस्त्यात महिलांसमोर कारचालकाने गैरवर्तन केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. महिलांनी विरोध करताच संबंधित चालकाने शिवीगाळ करून घटनास्थळावरून पळ काढला. या प्रकरणी वाहतूक विभाग आणि…
एकीकडे शिंदे इतर पक्षांतील नेत्यांना आपल्या पक्षात आणण्याचा प्रयत्न करत आहेत, तर दुसरीकडे, आपल्याच पक्षातील नेत्यांचा रोष दूर करणे हे येत्या काळात त्यांच्यासाठी एक मोठे आव्हान ठरू शकते.
काशिद ग्रामपंचायत पोटनिवडणुक प्रभाग क्रमांक ३ मधुन ना. मा.प. पदाकरीता ३८८ मतदारांनी मतदान केले होते. या मतमोजणीत राकेश गणेश कासार २७४ मते, सुयोग सुर्यकांत जंगम ११४ मते, राकेश गणेश कासार…
महाराष्ट्राच्या राजकारणात एक मोठी घडामोड घडली आहे. माजी मंत्री आणि प्रहर जनशक्ती पक्षाचे प्रमुख बच्चू कडू यांनी आपला पक्ष सोडून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत सामील होण्याचा निर्णय घेतला आहे.
बच्चू कडू यांनी, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या गटात प्रवेश केला आहे. पक्षात प्रवेश करताच, शिवसेनेने त्यांना विधान परिषद (MLC) निवडणुकीसाठी आपला उमेदवार म्हणून घोषित केले.
उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी राजकीय घडामोडींना मोठा वेग आला होता. रिक्त असलेल्या ९ जागांसाठी अखेर ९ च उमेदवारांनी अर्ज दाखल केल्यामुळे ही निवडणूक आता बिनविरोध होणार असल्याचे स्पष्ट झाले…
बच्चू कडू यांच्या पक्षाच्या विलिनीकरणाच्या चर्चा सुरु असताना बच्चू कडू यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची अधिकृत घोषणा केली आहे.
नवनाथ बान यांनी हिंदू धर्माबाबतच्या संजय राऊत यांच्या विधानाचा निषेध केला आणि राऊत हे औरंगजेबासारख्या मानसिकतेला खूश करण्याचा प्रयत्न करत असल्याचे म्हटले.
या भेटीबाबत ठाकरे शिवसेना आणि फडणवीस यांच्याकडून कोणताही दुजोरा देण्यात आलेला नाही. त्यामुळे ही भेट प्रत्यक्षात झाली की नाही, याबाबत अद्यापही संभ्रम आहे.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी १ मे (महाराष्ट्र दिन) पासून लागू केलेला एक निर्णय ज्यानुसार रिक्षा, टॅक्सी, ओला आणि उबर चालकांसाठी मराठी बोलणे आणि मराठी भाषेची प्राविण्य चाचणी उत्तीर्ण करणे…
साताऱ्यात शिवसेनेच्या मेळाव्यात एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना सज्जड इशारा दिला आहे. "हिशोब चोख ठेवतो" म्हणत त्यांनी जिल्हा परिषदेतील राजकारणावर भाष्य केले.
पाणीपुरवठा योजनेवरून महापालिकेत विरोधकांनी गोंधळ घालत आंदोलन केले. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे गटनेते Amol Shinde आणि काँग्रेसचे गटनेते Chetan Narote यांना निलंबित करण्यात आले.
भांडुप स्टेशन परिसरात वारंवार होणाऱ्या बस अपघातांमुळे नागरिकांमध्ये संताप उसळला आहे. प्रशासनाच्या निष्क्रियतेविरोधात शिवसेना (उबाठा)ने खासदार संजय दिना पाटील यांच्या नेतृत्वाखाली तीव्र आंदोलन करण्यात आले.
भाईंदरमध्ये व्हायरल व्हिडिओवरून राजकीय वाद चांगलाच पेटला आहे. भाजप आमदारांच्या ठिय्या आंदोलनानंतर शिवसेना (शिंदे गट) कार्यकर्त्यांनी त्यावर पलटवार केला. दोन्ही बाजूंनी एकमेकांवर गंभीर आरोप करत कारवाईची मागणी केली आहे.