वाराणसी विमानतळावर शस्त्र तपासणीदरम्यान माजी नगरसेवक कमलेश राय यांच्या पिस्तुलातून दोन राउंड फायरिंग झाल्याची माहिती आहे. गोळी रिकोशेट होऊन दोन सुरक्षा कर्मचाऱ्यांना दुखापत झाली असून पोलिसांनी राय यांना ताब्यात घेतले…
अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर नगर परिषदेच्या नगराध्यक्ष मंदाकिनी भारसाकळे यांच्यासह 19 नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला. बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या पक्षप्रवेशामुळे विदर्भातील काँग्रेसच्या स्थानिक राजकारणाला धक्का बसला असून शिवसेनेची संघटनात्मक…
या प्रकरणात आपला निर्णय देताना निवडणूक आयोगाने १९९४ च्या जनता दल प्रकरणाचा संदर्भ दिला, ज्याचा शिवसेना प्रकरणाशी काहीही संबंध नव्हता. त्यामुळे, त्याचा सदर्भ देणे चुकीचे होते. जनता दल, समाजवादी पक्ष…
शिवसेना पक्षफूट आणि धनुष्यबाण चिन्हाच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात कपिल सिब्बल यांनी एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रिपदाच्या निवडीवर गंभीर प्रश्न उपस्थित केले. केवळ आमदारांच्या संख्याबळावर शिंदेंना मुख्यमंत्री करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला.
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असताना कपिल सिब्बल यांनी निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. आयोगाने आधी निष्कर्ष ठरवून त्यानुसार तर्काची जुळवाजुळव केल्याचा आरोप त्यांनी…
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असताना आमदार बच्चू कडू यांनी मोठा दावा केला आहे. न्यायालय एकनाथ शिंदे यांच्या बाजूने निर्णय देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त…
शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. कपिल सिब्बल यांनी निवडणूक आयोगाच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित केल्यानंतर संजय राऊत यांनी हा खटला ऐतिहासिक ठरण्याची शक्यता व्यक्त केली.
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाच्या वादावरील सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी अंतिम टप्प्यात आली आहे. कपिल सिब्बल यांनी निवडणूक आयोगाच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित करत विधिमंडळातील फूट आणि राजकीय पक्षातील फूट यामध्ये फरक…
सोलापूर दौऱ्यात सुषमा अंधारे यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यावर केलेल्या आरोपांवर भाजपने जोरदार पलटवार केला आहे. आमदार देवेंद्र कोठे आणि सचिन कल्याणशेट्टी यांनी अंधारेंची टीका राजकीय वैफल्यातून असल्याचा दावा केला.
मुंबईतील संघटना मजबूत करण्यासाठी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून नव्या हालचाली सुरू झाल्याची चर्चा आहे. सचिन आहिर यांच्या उपस्थितीत शिवसेना नगरसेवकांची बैठक झाल्याने मुंबईची जबाबदारी त्यांच्याकडे सोपवली जाणार का, याबाबत राजकीय…
नवी दिल्लीतील ‘सिंदूर महारक्तदान व यात्रा शिबिरा’त एकनाथ शिंदे यांनी जवानांच्या त्यागाला सलाम केला. राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात महाराष्ट्रातील रक्तदाते आणि पैलवानांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.
सुप्रिया सुळे यांच्यासह राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आठ खासदार सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेणार आहेत. या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण आलं असताना संजय राऊतांनी भेटीमागचं कारण स्पष्ट केलं आहे.
दिल्ली दौऱ्यावर असलेल्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणावरील सुनावणीवर प्रतिक्रिया देताना ठाकरे गटावर निशाणा साधला. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत झालेल्या भेटीबाबतही माहिती दिली.
शिवसेना सांसद ज्योति वाघमारे exclusive interview सोलापुर के विकास और किसानों के हित का बताया प्लान सेना की लड़ाई पर भी बोलीं ज्योति वाघमारे शिवसेना UBT प्रमुख उद्धव ठाकरे को…
शिवसेना पक्षावरील सुनावणी सुरू असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्रातील जनतेनेच शिवसेनेबाबतचा कौल दिल्याचा दावा केला. यावेळी त्यांनी न्यायव्यवस्थेवर विश्वास व्यक्त केला आणि मनोज जरांगे पाटील यांच्याशी सरकारचा संवाद सुरू…
शिवसेना पक्ष आणि चिन्हावरील सुनावणीदरम्यान खासदार नरेश म्हस्के यांनी संजय राऊत यांच्या वक्तव्यांवर निशाणा साधला. निवडणूक आयोगाच्या निर्णयाचा उल्लेख करत त्यांनी राऊतांनी पक्षाची चिंता करण्याऐवजी स्वतःचा गट सांभाळावा, असा टोला…
शिवसेना पक्षावरील वादाची सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असताना ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी 2018 च्या पक्षघटनेचा आधार घेत उद्धव ठाकरे हेच पक्षप्रमुख असल्याचा दावा केला. तसेच निवडणूक आयोगाच्या निर्णयप्रक्रियेवरही त्यांनी…
Shiv Sena Symbol Case: शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हावरील वादाची सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी उद्धव ठाकरे यांनीच एकनाथ शिंदे यांची नेतेपदी…
काँग्रेसच्या सोशल मीडिया पोस्टमधील 'गुंगी गुडिया' या उल्लेखावरून राज्यातील राजकारण तापले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काँग्रेसवर जोरदार टीका करत सुनेत्रा पवार यांची माफी मागण्याची मागणी केली आहे.
या दुर्घटनेत किंवा प्रकल्पातील कोणत्याही प्रकारच्या अनियमिततेस जबाबदार असलेल्या अधिकारी, संबंधित संस्था व कंपनीविरुद्ध कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात यावी. याशिवाय, पंतप्रधान कार्यालयाला चुकीची अथवा दिशाभूल करणारी माहिती देणाऱ्या व्यक्तींवरही योग्य…