मनोज जरांगे पाटील 29 ऑगस्टपासून अंतरवाली सराटीत आमरण उपोषणाला बसणार आहेत. याच पार्श्वभूमीवर काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांनी जरांगेंवर टीका करत ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेतली आहे.
सुप्रिया सुळेंकडे ओबीसी प्रमाणपत्र असल्याचा दावा विजय वडेट्टीवार यांनी केल्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गटात वाद निर्माण झाला. शशिकांत शिंदे यांनी वडेट्टीवारांवर जोरदार टीका केली. त्यानंतर वडेट्टीवारांनी सुप्रिया सुळेंचा…
ठाणे शहरातील क्लस्टर योजनेविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आक्रमक झाला आहे. तीन हात नाका सिग्नल ते क्लस्टर कार्यालय असा धडक मोर्चा आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत काढण्यात आला.
काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी सुप्रिया सुळेंकडे ओबीसी प्रमाणपत्र असल्याच्या वक्तव्यावरून यू-टर्न घेतला आहे. सुळेंच्या नावाचा अनावधानाने उल्लेख झाल्याचे सांगत त्यांनी खेद व्यक्त केला. मात्र ओबीसी प्रमाणपत्र घेणाऱ्या मराठा नेत्यांविरोधातील…
Devendra Fadnavis: पंतप्रधान व्हावे आणि देशाला मराठी पंतप्रधान मिळावा, अशी आपली इच्छा असल्याचे वडेट्टीवार म्हणाले. यासोबतच खुले तेल विक्री, आरक्षण, जातनिहाय जनगणना, आदिवासी विद्यार्थ्यांचे प्रश्न, विद्यार्थी आंदोलन आणि रामदास आठवले…
काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी कोल्हापुरातील तेली समाज मेळाव्यात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचे कौतुक केले. शेतकऱ्यांसाठी घेतलेल्या निर्णयांचा उल्लेख करत त्यांनी तेली समाजाच्या विकासासाठी मोठ्या निधीची मागणी केली.
SIR प्रक्रियेवरून महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी या प्रक्रियेवर जोरदार आक्षेप घेत सरकारवर निशाणा साधला आहे.
पंकजा मुंडे यांच्या भावनिक वक्तव्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी चर्चा रंगली आहे. काँग्रेसचे विजय वडेट्टीवार यांनी त्यांना भाजप सोडून काँग्रेसमध्ये येण्याचे आणि मुख्यमंत्री होण्याचे खुले आमंत्रण दिल्याने राजकीय घडामोडींना वेग आला…
मोशी कचरा डेपो दुर्घटनेत नऊ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्यानंतर काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांनी प्रशासनावर तीव्र टीका केली. भ्रष्टाचार आणि निष्काळजीपणामुळे ही घटना घडल्याचा आरोप करत त्यांनी कठोर कारवाईची मागणी केली.
नीट पेपरफुटी आंदोलनावरून काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. आंदोलक विद्यार्थ्यांना ड्रग्ज लावून अडकवण्याची धमकी दिली जात असल्याचा दावा करत काँग्रेसने राज्यव्यापी आंदोलन पुकारले आहे.
NEET पेपरफुटीविरोधातील विद्यार्थी आंदोलनावरून माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी केलेल्या 'दहशतवादी' वक्तव्यावर काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. विद्यार्थ्यांचा अपमान केल्याचा आरोप करत त्यांनी खोत यांच्यावर जोरदार…
लाडकी बहीण योजनेतून 92 लाख महिलांची नावे वगळल्याचा दावा समोर आल्यानंतर काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांनी महायुती सरकारवर हल्लाबोल केला. महिलांच्या भावनांशी खेळ करून राजकीय स्वार्थ साधल्याचा आरोप करत त्यांनी…
गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात अशा चर्चांना उधाण आले होते की, विदर्भातील काँग्रेसचे प्रमुख नेते आणि ज्येष्ठ आमदार विजय वडेट्टीवार हे लवकरच पक्ष सोडून शिंदे गटात सामील होऊ शकतात. या…
पुण्याजवळील तुळापूर येथे एका आलिशान बंगल्यात सुरू असलेल्या हायप्रोफाईल रेव पार्टीवर पुणे पोलिसांनी धाड टाकत मोठी कारवाई केली आहे. अश्यातच आता काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी पुणे पोलीस आणि प्रशासनावर…
काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी महायुती सरकारच्या कर्जमाफी योजनेला 'शेतकऱ्यांची फसवणूक' म्हटले आहे. राज्यातील दुष्काळी परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी तातडीने सर्वपक्षीय बैठक बोलवावी, अशी मागणी त्यांनी नागपुरात केली.
काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी राज्यातील मराठा आणि ओबीसी आरक्षणावरून चाललेल्या वादावरून मोठे भाष्य करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना चांगलेच फैलावर घेतले आहे. "देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे सरकार हे आश्वासनांचा…
नजीकच्या काळात पेट्रोलचे दर प्रतिलिटर १७० रुपये आणि डिझेलचे दर १५० रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. मध्यमवर्गीय, शेतकरी आणि सामान्यांवर मोठा आर्थिक भार पडणार असल्याचे वडेट्टीवार यांनी सांगितले.
विजय वडेट्टीवार यांनी या घटनेचे वर्णन 'अत्यंत अस्वस्थ करणारे' असे केले आहे. आपली खंत व्यक्त करताना त्यांनी नमूद केले की, या अपघातात दोन निष्पाप तरुणांचा बळी गेला आणि दोन कुटुंबे…
काँग्रेसने हिरवे विषारी साप पोचून ठेवलेले आहेत. काँग्रेसच्या काळात हे हिरवे विषारी साप जपण्याचं काम व हे सगळे जपण्याचं काम काँग्रेसने त्यावेळी केलं होतं. ते आता बाहेर निघत आहेत.
सरकार सीसीटीव्हीसाठी कोट्यवधी रुपये खर्च करते, मग तालुका स्तरावर या व्यवस्था कुठे आहेत? मुलींचे अपहरण होत असताना आणि त्यांचे मोबाईल बंद असताना पोलीस यंत्रणा काय करत आहे? असा सवाल त्यांनी…