विजय वडेट्टीवार यांनी या घटनेचे वर्णन 'अत्यंत अस्वस्थ करणारे' असे केले आहे. आपली खंत व्यक्त करताना त्यांनी नमूद केले की, या अपघातात दोन निष्पाप तरुणांचा बळी गेला आणि दोन कुटुंबे…
काँग्रेसने हिरवे विषारी साप पोचून ठेवलेले आहेत. काँग्रेसच्या काळात हे हिरवे विषारी साप जपण्याचं काम व हे सगळे जपण्याचं काम काँग्रेसने त्यावेळी केलं होतं. ते आता बाहेर निघत आहेत.
सरकार सीसीटीव्हीसाठी कोट्यवधी रुपये खर्च करते, मग तालुका स्तरावर या व्यवस्था कुठे आहेत? मुलींचे अपहरण होत असताना आणि त्यांचे मोबाईल बंद असताना पोलीस यंत्रणा काय करत आहे? असा सवाल त्यांनी…
काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अनेक राजकीय विषयांवर भाष्य केले. त्याचरोबर अजित पवारांच्या निधनांवर देखील संशय व्यक्त केला आहे.
विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार व खासदार प्रतिभा धानोरकर यांच्यात योग्य समन्वय आहे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे.
शिवसेना (ठाकरे गट) आणि भाजपमध्ये महापौरपदावरून जोरदार कलगीतुरा रंगला आहे. चंद्रपूर महापालिकेत त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाल्यामुळे आता लहान पक्षांना अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे.
कोणाला काय म्हणायचे ते त्यांचा प्रश्न मी यावर काय बोलणार. मात्र, सध्या एकनाथ शिंदे यांच्यासोबत राहू दोष किंवा शनिदोष आहे का? याची खात्री त्यांनी ज्योतिषाकडे जाऊन करून घेतली पाहिजे. प्रशांत…
चंद्रपूर जिल्ह्यातील सावली तालुक्यात शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला कॉंग्रेस नेते विजय वडेट्टीवार उपस्थित होते. यावेळी त्यांनी सुमारे ५ हजार शेतकऱ्यांना थेट लाभ देण्याचा संकल्प जाहीर केला.
Election Result 2025 : कॉंग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी निवडणुकीच्या निकालावर प्रतिक्रिया देत कॉंग्रेस पक्ष विजयश्री खेचून आणणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे.
Maharashtra Politics: विरोधकांनी चहापानला जाण्यास नकार देत सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. याबाबत कॉंग्रेस नेते विजय वडेट्टीवार आणि शिवसेना नेते भास्कर जाधव यांनी एकत्रित पत्रकार परिषद घेत माहिती दिली.
वेंद्र फडणवीस आणि सुधीर मुनगंटीवार हे विरोधात असताना अधिवेशनासंदर्भात भूमिका मांडत होते. अधिवेशन जायचं होतं तर बजेट अधिवेशन नागपुरात घ्या? तोंडाला पान पुसण्यासाठी हे अधिवेशन घ्यायचं.
3 डिसेंबरला लागणारा निकाला आता न्यायालयाच्या निर्णयानंतर 21 तारखेला लागणार आहे. यावरुन कॉंग्रेस पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी आक्रमक भूमिका घेत नाराजी व्यक्त केली.
राज्य कर्जात बुडाले आहे. कापूस उत्पादक शेतकरी अडचणीत आहे. कापूस खरेदीसाठी सरकारजवळ पैसा नाही. मात्र, महायुती सरकारमधील पहिल्यांदा निवडून आलेल्या आमदारांना वाटण्यासाठी ५ कोटी आहे.
शिवसेना चिन्ह प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयात अंतिम सुनावणी होत आहे. न्यायालयावर विश्वास ठेवणाऱ्या लोकांसाठी हा महत्त्वाचा विषय आहे. संविधान आणि कायद्यानुसार निकाल येईल. अशी अपेक्षा आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तातडीने बांधावर गेले. पूरग्रस्त भागाची पाहणी केली. शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. अशा प्रसंगात सर्वच जण आपआपल्या परीने मदत करतात.
ओबीसींनी ओपनमध्ये येणे हेच त्यांच्या फायद्याचे ठरेल, त्यासाठी त्यांना आपण तसे आवाहन करणार असल्याचे उपहासात्मक विधान काँग्रेस पक्षाचे विधिमंडळ गटनेते विजय वडेट्टीवार यांनी केले आहे.
पुण्याच्या खडकवासला येथे काँग्रेस पक्षान कार्यशाळेचे आयोजन केले आहे, या कार्यशाळेतून काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.