सीजेपी संसद मोर्चा सोमवारी दुपारी संसद भवनापर्यंत पोहोचला. पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी आंदोलकांनी या अत्यंत सुरक्षित क्षेत्रात प्रवेश करताच सुरक्षा कर्मचाऱ्यांनी घाईघाईने मुख्य दरवाजे बंद केले. आंदोलकांना नियंत्रणात आणण्यासाठी त्यांनी…
मनसेने केलेल्या आंदोलनामुळे पुन्हा एकदा पुणे महापालिकेच्या सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सोमवारी सर्वसाधारण सभेत महापालिकेच्या सुरक्षा व्यवस्थसंदर्भात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी झाली.
दिल्लीतील जंतरमंतरवरील CJP आंदोलन आणि पोलिसांच्या कारवाईनंतर भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी केलेल्या नव्या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण पुन्हा तापले आहे.
Sonam Wangchuk News: दिल्लीतील लाठीमारानंतर रुग्णालयात दाखल सोनम वांगचुक यांनी उपोषण सुरूच ठेवण्याची घोषणा केली. विद्यार्थ्यांची खासदारांशी भेट झाल्याशिवाय अन्नत्याग न सोडण्याचा इशारा त्यांनी दिला.
परीक्षेतील अनियमितता आणि पेपरफुटीच्या मुद्द्यावर, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदी यांना भारताच्या इतिहासातील सर्वात तरुण सरकारविरोधी पंतप्रधान संबोधत, सरकार शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचे संरक्षण करत असल्याचा आरोप…
दिल्लीतील जंतर-मंतर येथे आंदोलन करणाऱ्या CJP कार्यकर्त्यांवर पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जानंतर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) नेते जयंत पाटील यांनी सरकारवर जोरदार टीका केली. विद्यार्थ्यांचा आवाज दडपण्याऐवजी संवाद साधण्याची गरज असल्याचे…
नवी मुंबई महानगरपालिकेची भरती परीक्षा ऐनवेळी रद्द करण्यात आली आहे. राज्यभरातील १९,२२० उमेदवारांच्या आशांवर पाणी फेरले असून, परीक्षेच्या अवघ्या २४ तास आधी भाजपाने रद्द करण्याचा प्रस्ताव मांडल्यानंतर हा निर्णय घेण्यात…
दिल्लीतील CJP आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी अभिजित दिपके यांच्यावर टीका करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर जोरदार प्रतिक्रिया दिली. त्यांच्या वक्तव्यामुळे नव्या राजकीय वादाला तोंड फुटले…
सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर भाजप आमदार प्रसाद लाड यांनी अभिजित दिपके यांच्यावर जोरदार टीका केली आहे. स्टंटबाजी करून सोशल मीडियावरून जनतेची फसवणूक होत असल्याचा आरोप त्यांनी केला असून या…
Harshvardhan Sapkal Slams Indian Government: काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी बदलत्या युद्धतंत्र, जागतिक राजकारण आणि भारताच्या परराष्ट्र धोरणावर भाष्य करत केंद्र सरकारवर निशाणा साधला. २०१४ नंतर जागतिक समीकरणे बदलल्याचा दावा…
अयोध्येतील राम मंदिरातील कथित चोरी प्रकरणाच्या निषेधार्थ नागपुरात झालेल्या रामरक्षा आंदोलनात उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला. राम मंदिरावरील कथित गैरव्यवहाराची निवृत्त न्यायमूर्तींकडून चौकशी करण्याची मागणी…
Maharashtra Politics गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील बड्या नेत्यांमध्ये अनेक गुप्त बैठका सुरू आहेत. मंगळवारी रात्री, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील आणि प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल व…
विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी देहरादूनमधील कार्यक्रमात पेपर लीक प्रकरणावरून सरकारवर हल्ला केला. '१० वर्षांत १५२ पेपर लीक झाले तरी एकालाही शिक्षा झाली नाही', असे सांगतानाच मृत विद्यार्थिनीच्या वडिलांना मंचावर…
राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या एनडीए प्रवेशाच्या चर्चांनी वेग घेत असतानाच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते अंबादास दानवे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवार भाजपसोबत जातील असे वाटत नसल्याचे सांगतानाच…
Chandrashekhar Bawankule on Uddhav Thackeray: भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. जनसमर्थन गमावल्यानंतर उद्धव ठाकरे राजकीय फायद्यासाठी 'रामरक्षा' मोहिमेचा ढोंगीपणा करत असल्याचा आरोप बावनकुळे…
Kolhapur Firing Case News: कोल्हापूरच्या फुलेवाडी रिंग रोडवरील नाना पाटील चौकात भाजप कार्यकर्ता आणि मोक्का गुन्हेगार सूरज साखरे याच्यावर भरदिवसा गोळीबार करण्यात आला आहे. २ गोळ्या लागल्याने साखरे गंभीर जखमी…
शेतकऱ्यांना वीजबील माफ केल्याची घोषणा करण्यात आली आहे, ही घोषणाही फसवी व दिशाभूल करणारी आहे, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.
सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी "सासू असो वा सून, जुना असो वा नवा... आम्ही सर्वांना सोबत घेऊन चालणार" असे म्हणत संघटनात्मक एकता, समन्वय आणि सर्वसमावेशकतेचा संदेश दिला. त्यांच्या वक्तव्याची सध्या…
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी भाजपच्या कोअर कमिटीची बैठक होणार असून केंद्रीय आणि राज्य मंत्रिमंडळ विस्तार, प्रलंबित संघटनात्मक नियुक्त्या तसेच पक्ष विस्ताराच्या रणनीतीवर महत्त्वपूर्ण चर्चा होण्याची शक्यता आहे.
'माझी लाडकी बहीण योजने'तून ९२ लाख महिलांची नावे रद्द केल्याचा आरोप खासदार अरविंद सावंत यांनी केला आहे. जनतेच्या पैशाने २ कोटी ७० लाख मते खरेदी करून सरकारने विश्वासघात केल्याचे त्यांनी…