बंगालमध्ये सत्ता आणण्यासाठी भाजप व आपली सत्ता कायम राखण्यासाठी ममता बॅनर्जी प्रयत्नशील असणार आहेत. आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पश्चिम बंगालच्या मथुरापुर येथून परिवर्तन यात्रेला सुरुवात केली.
राज्याचे महसूल मंत्री व भाजप नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सांगलीचे खासदार विशाल पाटील यांना भाजपमध्ये येण्याचे जाहीर आमंत्र दिले. विखे पाटील यांनी आमंत्रण दिल्यामुळे उपस्थितांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
भाजप देशात हिंदु मुस्लीम वाद निर्माण करून विभाजनाचे राजकारण करत आहे. सामाजिक सौहार्द बिघडवण्याचा हे षडयंत्र हाणून पाडा, असे आवाहन रमेश चेन्नीथला यांनी केले.
चिपळूण येथे सुरु असलेल्या काँग्रेसच्या प्रशिक्षण शिबिरात दुसऱ्या दिवशी मार्गदर्शन करताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दोन विचारधारांमधील फरक स्पष्ट करुन सांगितला आहे.
२०२४-२५ मध्ये भाजपला तब्बल ६,०८८ कोटी रुपयांच्या देणग्या मिळाल्या, जे काँग्रेसपेक्षा १२ पट जास्त आहेत. निवडणूक रोखे नसतानाही "कमळ" ला पैसे कसे मिळत राहतात ते जाणून घ्या.
महाविकास आघाडीतील तिन्ही प्रमुख पक्षांनी या जागेवर आपला दावा सांगितला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांची राज्यसभेची मुदत २ एप्रिल २०२६ रोजी संपत आहे.
काही दिवस आधी झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पक्षांतर झाल्याचे पाहायला मिळाले. चंद्रपूर जिल्ह्यात कॉँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसल्याचे समोर आले आहे.
Rahul Gandhi: "भारतात आता शांतीपूर्ण मार्गाने विरोध करणे हा सर्वात मोठा गुन्हा ठरवला जात आहे," अशा गंभीर शब्दांत राहुल गांधी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वरून सरकारला घेरले
पिंपरी-चिंचवड महापालिकेचे २०२६-२७ या आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रक शनिवारी सादर होणार आहे. प्रशासकीय राजवटीनंतर पहिल्यांदाच लोकनियुक्त प्रतिनिधींच्या उपस्थितीत हा अर्थसंकल्प मांडला जाणार आहे.
अलिबाग विधानसभेच्या २०२४ साली झालेल्या निवडणूकीत अलिबाग विधानसभा मतदारसंघात आम्ही ज्यांना मदत केली त्यांच्याकडून आम्हाला जिल्हा परिषद निवडणूकीत मदतीची अपेक्षा होती.
पुणे महापालिकेच्या स्थायी समितीची अध्यक्ष पदासाठीची सभा पार पडली. या सभेत स्थायी समितीची अध्यक्ष पदी भाजप नेते श्रीनाथ भीमाले यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
महाराष्ट्र विधीमंडळाचे अधिवेशन आजपासून सुरू झाले असून, या पार्श्वभूमीवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे.
लोकशाहीत आंदोलन करणे योग्य आहे; मात्र संवाद व चर्चा होणे आवश्यक आहे. अंगावर आल्यास शिंगावर घेण्याची ताकद आमच्यामध्ये आहे, परंतु हिंसेचे आम्ही समर्थन बोलताना सकपाळ यांनी करत नाही.