मोदी कॅबिनेटने केरळचे नाव 'केरळम' करण्यास मंजुरी दिली आहे. भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद ३ नुसार राज्याचे नाव बदलण्याची प्रक्रिया कशी पार पडते आणि संसदेची भूमिका काय असते, याची सविस्तर माहिती येथे…
देशातील अनेक राज्यांमध्ये मोफत योजनांची खिरापत वाटणं सुरु आहे. यामध्ये महाराष्ट्र देखील मागे नाही. निवडणुकीच्या तोंडावर जनतेला आकर्षित करणारे मोफत पैसे आणि भेटवस्तू वाटप केलं जातं.
अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांच्या समर्थकांमध्ये मोठी शंका व्यक्त केली जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार रोहित पवार यानीही या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली आहे
टोल प्लाझावर आता रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही. सरकारच्या नवीन नियमानुसार, केवळ FASTag किंवा UPI द्वारेच टोल भरणे अनिवार्य होणार आहे. प्रवाशांचा वेळ वाचवण्यासाठी आणि पारदर्शकता आणण्यासाठी हे मोठे पाऊल…
२०२८ मधील राष्ट्रीय कौशल्य स्पर्धा महाराष्ट्रात आयोजित होण्याचे संकेत मिळाले आहेत. मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी गांधीनगर येथील इंडिया स्किल स्पर्धेत हा प्रस्ताव मांडला, ज्याला केंद्राने सकारात्मक संकेत दिले आहे.
राष्ट्रगीत गायले किंवा वाजवले जात असताना प्रेक्षकांनी लक्षपूर्वक उभे राहिले पाहिजे. तथापि, जेव्हा न्यूजरील किंवा माहितीपटात चित्रपटाचा भाग म्हणून राष्ट्रगीत वाजवले जाते तेव्हा प्रेक्षकांनी उभे राहण्याची अपेक्षा केली जात
केंद्र सरकारने २० फेब्रुवारी २०२६ पासून डीपफेक आणि AI कंटेंटबाबत कडक नियम लागू केले आहेत. आता भ्रामक माहिती ३ तासांत हटवणे बंधनकारक आहे. उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई होईल.
देशभरात मुले बेपत्ता होण्यामागे एखादं मोठं नेटवर्क आहे का? सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले असून गेल्या ६ वर्षांचा डेटा सादर करण्यास सांगितले आहे.
Maharashtra Tourism Statistics 2026: भारतात येणाऱ्या परदेशी पर्यटकांची पहिली पसंती महाराष्ट्राला मिळत आहे. गेल्या ३ वर्षांत ही संख्या दुपटीने वाढून ३.७ दशलक्षवर पोहोचली आहे.
२०२६ च्या आगामी केंद्रीय अर्थसंकल्पामुळे, बाजार, गुंतवणूकदार आणि सामान्य नागरिक हे सर्वजण सरकारच्या आर्थिक स्थितीवर लक्ष ठेवून आहेत. मात्र, अर्थसंकल्पामध्ये देखील काही महत्वाचे तूट असतात.. त्याबद्दल सविस्तर जाणून घेऊया..
महत्त्वाची बाब म्हणजे यावर्षी पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकाही होणार आहेत. यात पश्चिम बंगाल, त्रिपुरा, आसाम, केरळ, तामिळनाडू या राज्यांचा समावेश आहे. या दृष्टीने केंद्र सरकारकडून या राज्यामधील काही दिग्गजांना पुरस्का
भारताचे २०२६ चे केंद्रीय अर्थसंकल्पीय अधिवेशन २८ जानेवारी रोजी सुरू होईल आणि २ एप्रिलपर्यंत चालेल. केंद्रीय अर्थसंकल्प १ फेब्रुवारीला सादर केला जाईल, जो २६ वर्षांतील पहिला रविवारचा अर्थसंकल्प असेल. याबद्दल…
केंद्र सरकारने लघु उद्योग विकास बँक ऑफ इंडिया (सिडबी) ला ५,००० कोटी रुपयांचा इक्विटी सपोर्ट मंजूर केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात…
नवीन वर्षाच्या सुरुवातीपासून ८ व्या वेतन आयोगाबाबत चर्चा सुरू आहे. सरकारी कार्यालयांपासून ते कर्मचारी संघटनांपर्यंत, प्रत्येकजण एकच प्रश्न विचारत आहे; वाढीव वेतन त्यांच्या बँक खात्यात कधी जमा होईल? जाऊन घ्या…
PIB Fact Check: काही सोशल मीडिया पोस्टमध्ये असा दावा केला आहे की भारतीय रिझर्व्ह बँक मार्च २०२६ पर्यंत ५०० रुपयांच्या नोटा चलनातून रद्द करेल. पीआयबी फॅक्ट चेकने हा दावा खोडून…
केंद्र सरकारने मोटार वाहन अॅग्रीगेटर्स मार्गदर्शक तत्त्वे २०२५ मध्ये सुधारणा केली आहे. याअंतर्गत, ओला, उबर आणि रॅपिडो सारख्या कॅब अॅप्सवरील प्रवाशांना आता या पर्यायाच वापर करता येणार आहे
सुकन्या समृद्धी योजना ही केंद्र सरकारची देशातील गरजू मुलींचे भविष्य सुरक्षित करणाऱ्यासाठी योजलेली विश्वासार्ह सरकारी योजना असून या योजनेत गुंतवणूक केल्यानंतर व्याज, मॅच्युरिटी रकमेची अधिक गॅरंटी आहे. वाचा संपूर्ण बातमी
भारतातील इंडिगोची मक्तेदारी संपुष्टात आणण्यासाठी, भारताच्या नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने अल हिंद एअर आणि फ्लायएक्सप्रेस या दोन नवीन विमान कंपन्यांना एनओसी दिले आहेत. त्यामुळे विमान क्षेत्रात खळबळ मजली आहे. वाचा सविस्तर
Navi Mumbai Airport Name: नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ' असे अधिकृत नाव सरकारच्या अधिकृत कागदपत्रांवरून सिद्ध झाले आहे. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांचा लढा नामकरणासाठी नावे तर नामांतरणासाठी असणार आहे.