चांगल्या पावसामुळे भरलेले मोरबे धरण येथे वनमंत्री गणेश नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत जलपूजन सोहळा पार पडला. मात्र या कार्यक्रमातच मंत्र्यांनी अतिरिक्त शहर अभियंता अरविंद शिंदे यांना अतिक्रमणांबाबत जाब विचारत फैलावर…
नवी मुंबई महापालिकेत 2015 मध्ये झालेली निवडणूक ही एक प्रभाग –एक नगरसेवक या तत्त्वावर झाली होती. मात्र, नव्या प्रभागरचनेनुसार आता चार सदस्यांचा एक प्रभाग असा बदल करण्यात आला आहे.
मुंबईत जवळपास ६० टक्के लोक अनधिकृत बांधकामात राहतात. बांधकामाच्या वेळीच कारवाई न झाल्याने त्याला प्रोत्साहन मिळाले. दर पाच वर्षांनी टप्प्याटप्प्याने मुदतवाढ देऊन अभय दिल्याने परिस्थिती अधिकच बिघडली आहे,
भाजप नेते गणेश नाईक यांचे पुत्र आणि माजी खासदार डॉ. संजीव नाईक यांनी लोकसभा निवडणुकीची पूर्ण तयारी केली होती. परंतू एकनाथ शिंदेंच्या दबावामुळ नरेश म्हस्के यांना महायुतीकडून उमेदवारी देण्यात आली.
गेल्या काही दिवसांपासून ठाणे आणि परिसरातील नेतृत्वावरून वाद सुरू आहे. आगामी स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीत भाजपचा वरचष्मा दिसतो की महायुतीतील दोन्ही घटक पक्षांना यश मिळते,
गणेश नाईक हे सभ्य आणि संस्कारक्षम असल्यामुळे त्यांनी लॉटरी हा शब्द वापरला. पण त्यांच्या डोक्यात मटका हा शब्द असेल, एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपदाचा, उपमुख्यमंत्रीपदाचा मटका लागला आहे,
मेंढपाळांना वनांमध्ये चराईसाठी परवानगी देण्यासंदर्भात विधानभवनात महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. त्यावेळी गणेश नाईक यांनी वरील सूचना केल्या.
राज्यात महापालिका निवडणुकीचा बिगूल हा येत्या काही महिन्यातच वाजू शकतो. मात्र या निवडणुकीआधी महायुतीमध्ये मोठी धूसपुस पाहायला मिळत आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आणि मंत्री गणेश नाईक यांच्यातील वाद हा…
पालघर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात सुरू असलेला जलजीवन योजनेच्या कामांमध्ये भ्रष्टाचार झाल्याची कबुली खुद्द राज्याचे वनमंत्री तथा पालघरच्या पालकमंत्री गणेश नाईक यांनी दिली आहे.
एकनाथ शिंदे यांना ठाण्यातच घेरण्यासाठी भाजपकडून मंत्री गणेश नाईक यांना ताकद दिली जात आहे. शिवसेना आणि भाजप सत्तेत एकत्र असले तरी शिंदे आणि फडणवीस यांच्यात शीतयुद्ध सुरु असल्याची सातत्याने चर्चा…
प्रत्येक तालुक्यात असे जनता दरबार घेणार असल्याचं गणेश नाईक यांनी आज पुन्हा एकदा स्पष्ट केलं. राज्यातील प्रत्येक मंत्र्याने प्रत्येक तालुक्यात जाऊन जनता दरबार घ्यावा अस आवाहन देखील यावेळी मंत्री गणेश…
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर बेलापुर मतदार संघातील गणेश नाईक समर्थकांनी संदीप नाईक यांच्यासाठी थेट राष्ट्रवादीची कास धरली होती. महत्वकांक्षी असलेल्या संदिप नाईक यांनी थेट राष्ट्रवादी शरद पवार गटाची वाट धरली.
ॲक्शनपॅक्ड आणि टाळीबाज संवाद असलेल्या गौरीशंकर या चित्रपटाचा ट्रेलर लाँच वनमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते नुकताच संपन्न झाला. अन्यायाच्या बदल्याची, शोधाची, थरारक, रंजक अशी कहाणी या चित्रपटातून पहायला मिळणार आहे.
नवी मुंबईत मंदा म्हात्रे विरुद्ध गणेश नाईक म्हणजेच ताई विरुद्ध दादा असा वाद गेली कित्येक वर्ष सुरु आहे. त्यामुळे आता नवी मुंबईत ताई विरुद्ध भाई अशा या वादाला नवे नाव…