भारतात, केंद्रीय विद्युत नियामक आयोगाने (CERC) 'ग्रिड शिस्त' राखण्यासाठी आणि विद्युत ग्रिडची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी कडक नवीन नियम लागू केले आहेत. यामुळे आपल्या वीज वापरावर काय परिणाम होणार?
डिजिटल सेवांचा कणा मानलं जाणारं 'आपले सरकार' पोर्टल गेल्या काही दिवसांपासून बंद पडलं आहे. यामुळे राज्यभरात मोठी अडचण निर्माण झाली आहे. अर्ज प्रक्रिया, कागदपत्रे अपलोड आणि पडताळणीची कामे ठप्प झाली…
Commercial Tax Officer Ashish Shukla: उत्तर प्रदेशातील एका पोलीस कॉन्स्टेबलने UPPCS परीक्षेत ४१ वा क्रमांक मिळवून झेप घेतली आहे. आशिष शुक्ला यांचा संघर्षाचा आणि यशाचा प्रवास येथे वाचा.
१ एप्रिलपासून नवीन कामगार कायदे लागू झाले आहेत. यामुळे भारतीय कामगार वर्गात महत्त्वपूर्ण बदल घडून आले आहेत. या नियमांनुसार, निर्धारित तासांपेक्षा जास्त काम केल्यास अधिक मोबदला मिळू शकतो.
आजकाल देशभरात '८ व्या वेतन आयोगा'शी संबंधित चर्चांना वेग आलेला दिसून येत आहे. विविध कर्मचारी संघटना केंद्र सरकारकडे वेतन, भत्ते आणि इतर महत्त्वाच्या सुधारणांची मागणी करत आहेत.
राज्यात सरकारी कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप सुरू असताना अहिल्यानगर जिल्हा रुग्णालयातील कर्मचारी मात्र रुग्णसेवेसाठी कामावर हजर राहिले आहेत. त्यामुळे संपाच्या पार्श्वभूमीवरही रुग्णसेवा सुरळीत ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे.
डिलिव्हरी करणारे कर्मचारी ३० ते ५० रुपयांची अतिरिक्त रक्कम मागतात. बऱ्याचदा लोक कटकट टाळण्यासाठी किंवा माहितीच्या अभावामुळे ही रक्कम मुकाट्याने देऊन टाकतात. पण तुम्हाला हे माहित आहे का की, ही…
PPF हा भारतीयांसाठी एक लोकप्रिय गुंतवणुकीचा पर्याय आहे. ही भारत सरकारद्वारे चालवली जाणारी एक लॉन्ग-टर्म सेविंग स्कीम आहे. यामध्ये तुम्ही दरवर्षी किमान ५०० रुपयांपासून ते कमाल १.५ लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक…
इंधन निर्यातीवर अनपेक्षित नफ्यावर कर लावल्यानंतर, देशांतर्गत इंधन विक्रीतील नुकसानीची भरपाई करण्यासाठी भारताने रिफायनरी मार्जिनवर मर्यादा घातली आहे. पश्चिम आशियातील युद्धाचे दोन दीर्घकालीन परिणाम झाले आहेत.
महाराष्ट्र शासनाच्या अल्पसंख्याक विकास विभागाकडून परदेशात उच्च शिक्षणासाठी पाठविण्यात आलेल्या सुमारे ७५ विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती रखडल्यामुळे ते आर्थिक अडचणीत सापडले आहेत.
छत्रपती संभाजीनगरातील मनपा शाळांमध्ये इयत्ता पहिलीच्या प्रवेश प्रक्रियेला उत्साहात सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी तब्बल ८६५ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला.
भारतातही LPG चा तुटवडा जाणवत असताना मोदी सरकारने LPG उत्पादन वाढवलं आणि आयातीत विविधता आणत वेगवेगळ्या उपाययोजना करत परिस्थिती अधिक बिघडण्यापासून रोखली आहे. आताही या परिस्थितीवर आणखी एक उपाय सरकारने…
महाराष्ट्र सरकारने ई-वाहन धोरण २०२५ अंतर्गत कंपन्या व सार्वजनिक वाहतूक उपक्रमांना कोट्यवधींचे अनुदान मंजूर करून इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराला चालना दिली आहे.
नवीन आर्थिक वर्षाच्या अगदी पहिल्याच दिवशी, ग्राहकांना महागाईच्या ट्रिपल अटॅक सहन करावा लागत आहे. सुरुवातीला व्यावसायिक LPG आणि नंतर ATF च्या किमतींमध्ये वाढ झाली आणि आता त्यानंतर पेट्रोल डिझेलच्या जोरदार…
MPSC मार्फत 2026 साठी 571 पदांची भरती जाहीर झाली आहे. वैद्यकीय, विधी आणि प्रशासकीय पदांचा समावेश असून इच्छुक उमेदवारांनी 9 एप्रिलपर्यंत ऑनलाईन अर्ज करावा. निवड झालेल्यांना 44,900 ते 2.11 लाखांपर्यंत…
एकीकडे जग बदलत चाललं आहे तसतसं फक्त शस्त्रांचं प्रशिक्षण पुरेसं नाही तर बदलत्या प्रगत तंत्रज्ञानाची जोड असणं आवश्यक आहे. तंत्रज्ञानाची ताकद ही लष्करी सामर्थ्याइतकीच महत्त्वाची बनली आहे.
Dharashiv News: सामाजिक न्याय विभागाच्या उपयुक्तांच्या कक्षाच्या नूतनीकरणावर लाखो रुपयांचा खर्च करून अवघ्या दोन वर्षांत दुसऱ्यांदा काम हाती घेतल्याचे समोर आले आहे.यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
तलासरी तालुक्यातील एका महत्त्वाच्या मार्गावरील रखडलेल्या कामामुळे स्थानिक नागरिक, विद्यार्थी आणि व्यापाऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. या समस्येकडे आता प्रशासनाचे लक्ष वेधले गेले आहे.