आयुष्मान वय वंदना कार्ड ही भारत सरकारने ७० वर्षे आणि त्यावरील वयाच्या ज्येष्ठ नागरिकांसाठी सुरू केलेली योजना आहे. कार्ड मिळविण्यासाठी, आयुष्मान अॅप डाउनलोड करा आणि आधार कार्ड तपशीलांसह नोंदणी करा.
सरकारी नोकरीमध्ये काम करणाऱ्या ईच्छुकांसाठी मोठी बातमी. ऑइल इंडिया लिमिटेडने १०० हुन अधिक पदांसाठी भरतीची घोषणा केली आहे. कंपनीने ग्रेड ए, ग्रेड बी आणि ग्रेड सी साठी भरतीची घोषणा केली…
राजस्थानमधील 2.80 लाख सरकारी कर्मचाऱ्यांची वेतनवाढ थांबली. संपत्तीचा तपशील ऑनलाइन सादर न केल्याने सरकारची कठोर कारवाई. वाचा या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांवर कसा परिणाम झाला आणि पुढे काय घडणार आहे.
राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी एका कार्यक्रमादरम्यान 'कमवा आणि शिका' या योजनेबद्दल महत्त्वाचा निर्णय जाहीर केला असून या योजनेसाठी लागणाऱ्या निधीचा पाठपुरावा राज्य सरकारकडे केला आहे.
प्रवासी वाहतुकीसाठी अॅप आधारित रिक्षा,टॅक्सी व ई-बाईक सेवा आता खासगी कंपन्यांपुरती मर्यादित न राहता, परिवहन विभागाच्या सहकार्याने सुरू करण्यात येणाऱ्या याॲपला जय महाराष्ट्र, महा - राईड महा-यात्री नाव देणे प्रस्तावित…
देशातील खाजगी क्षेत्रात, HDFC ही सर्वात मोठी बँक आहे आणि सार्वजनिक क्षेत्रातील SBI ही सर्वात मोठी बँक आहे. सरकार येत्या काळात आणखी काही नवीन बँकांना मान्यता देण्याची योजना आखत आहे.
आमदार रोहित पवारांनी सरकारच्या विसरभोळ्या कारभारावर जोरदार हल्लाबोल केला आहे. आश्वासनं देऊन ती पाळण्यात अपयशी ठरलेल्या सरकारला उद्देशून त्यांनी 'गजनी' चित्रपटाच्या पोस्टरचा आधार घेत विधानभवनात प्रवेश केला.
सेंट्रल बँक ऑफ इंडिया ने अप्रेंटिस पदांवर भरती काढली आहे. या भरतीसाठी अर्जाची अंतिम तारीख २३ जून निश्चित केली आहे. शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा,निवड प्रक्रिया, शुल्क काय आहे जाणून घेऊया....
Income Tax Refund: आता करदात्यांना त्यांचा आयकर परतावा मिळविण्यासाठी जास्त वेळ वाट पाहावी लागणार नाही. सरकार हे काम लवकर पूर्ण करण्याची योजना आखत आहे, म्हणजे नक्की काय जाणून घ्या
महाराष्ट्रात मराठीला प्राधान्य देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने सर्व बँका, रेल्वे आणि केंद्र सरकारी कार्यालयांमध्ये मराठी भाषा सक्तीची केली आहे.
राज्यातील शेतकरी आत्महत्या ही एक अत्यंत गंभीर आणि वेदनादायक समस्या बनली आहे. याचपार्श्वभूमीवर राज्य सरकारने शेतकरी आत्महत्यांर महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
खालापूर तालुक्यात गोळेवाडी गावाच्या आदिवासी वाडीत दहा ते पंधरा लोकांनी लाईट साठी मिटर बसवावा म्हणून रोख 5210 रुपये भरले पण त्यांचे मिटर काही अद्याप बसवण्यात न आल्याने त्यांना अंधारात रहावे…
पहिले वेव्हज समिट म्हणजेच जागतिक ऑडिओ व्हिज्युअल आणि मनोरंजन समिट मुंबईत आयोजित केले जाणार आहे. कोणत्या तारखेला हा सोहळा साजरा करण्यात येणार आहे जाणून घेऊयात.
येत्या आर्थिक वर्षात सरकार सर्व केंद्रीय आणि केंद्र पुरस्कृत योजनांचा आढावा घेण्यात येणार आहे. ज्यामध्ये खर्चाची गुणवत्ता, निधीचा वापर आणि प्रत्येक योजनेच्या निकालांवर लक्ष केंद्रित केले जाणार आहे.
प्रत्येकजण आपल्या भविष्यासाठी वेगवेगळ्या योजनांमध्ये गुंतवणूक करतात. वेगवेगळ्या योजनांमध्ये गुंतवणूक केल्यावर तुम्हाला भविष्यात आर्थिक चणचण भासत नाही. तुम्ही एलआयसी जीवन आनंद पॉलिसीमध्ये गुंतवणूक करु शकतात.
बनावट सिमकार्डची विक्री रोखण्यासाठी सरकारने सिम कार्ड डीलर्सचे व्हेरिफिकेशन अनिवार्य केले आहे. याची मुदत वाढवण्यात आली असून 1 एप्रिल 2025 पासून, केवळ रजिस्टर्ड डीलर्स सिम कार्ड विकू शकतील.
सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमधील आपला हिस्सा कमी करण्यासाठी, सरकार आपला इक्विटी हिस्सा विकणार आहे. बाजार नियामक सेबीने या बँकांना नियमांचे पालन करण्यासाठी १६ मे २०२६ पर्यंतचा वेळ दिला आहे
ज्येष्ठ नागरिकांच्या विविध समस्या आणि तक्रारींच्या निवारणासाठी केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय आणि सबळीकरण मंत्रालयामार्फत १४५६७ क्रमांकाची एल्डरलाईन सेवा सुरु करण्यात आली आहे. सरकारकडून टोल फ्री क्रमांक जारी करण्यात आला