भारताची स्टार महिला फलंदाज स्मृती मानधना आणि मंगेतर पलाश मुच्छल यांचे २३ नोव्हेंबर रोजी होणरे लग्न अचानक पुढे ढकलावे लागले. या दरम्यान स्मृतीची मैत्रीण रॉड्रिग्जने मोठा निर्णय घेतला आहे.
आयसीसी महिला विश्वचषक २०२५ जिंकून भारतीय महिला संघाने इतिहास घडवला आहे. या भारतीय संघातील खेळाडू स्मृती मंधाना, जेमिमा रॉड्रिग्ज, राधा यादव तसंच प्रशिक्षक अमोल मुजुमदार यांचा राज्यसरकारकडून सन्मान करण्यात आला.
महिला विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा ५२ धावांनी पराभव करून विश्वचषकाचे जेतेपद जिंकले. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाने भारतीय महिला संघाचा अभिनंदन प्रस्ताव पारित केला आहे.
भारताच्या संघाने दक्षिण आफ्रिकेला अंतिम सामन्यामध्ये पराभूत करुन ट्राॅफी नावावर केली आहे. त्यानंतर भारतामध्ये त्याचबरोबर खेळाडूंमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले आहे. संपूर्ण देश सध्या जल्लोष साजरा करत आहे आता ट्राॅफी…
भारतीय महिला क्रिकेट संघ विश्वचषकाच्याअंतिम फेरीत दक्षिण आफ्रिकेच्या महिला संघासोबत दोन हात करणार आहे. भारतीय प्रेक्षकांच्या मते भारतीय संघ अंतिम सामन्यात बाजी मारेल.
भारतीय महिला क्रिकेट संघाने महिला विश्वचषक २०२५ च्या उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलिया महिला संघाचा पराभव करून अंतिम फेरीत धडक मारली. या विजयावर अनेक तरुण-तरुणींनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या.
महिला विश्वचषकात ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऐतिहासिक नाबाद शतक झळकावणाऱ्या जेमिमा रॉड्रिग्जचे कौतुक होत आहे. जेमिमाबद्दलचे सात वर्षांपूर्वी इंग्लंडचा माजी कर्णधार नासेर हुसेनचे एक ट्विट आता व्हायरल झाली आहे.
काल ३० ऑक्टोबर रोजी महिला एकदिवसीय विश्वचषक २०२५ च्या उपांत्य फेरीत भारताने ऑस्ट्रेलियाचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. त्यानंतर गौतम गंभीरने भारतीय महिला संघाचे अभिनंदन केले.
ऑस्ट्रेलियन कर्णधार एलिसा हिलीने संकेत दिले की हा तिचा शेवटचा ५० षटकांचा विश्वचषक सामना असू शकतो. भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाच्या इतिहासातील सर्वाधिक धावांचा पाठलाग करून ऑस्ट्रेलियाचे राज्य संपुष्टात आणले.
आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक २०२५ च्या उपांत्य फेरीत भारताने ऑस्ट्रेलियावर ऐतिहासिक विजय मिळवत अंतिम फेरीत आपले स्थान पक्के केले. INDW विरुद्ध AUSW सामना ऐतिहासिक होता कारण त्यात महिला विश्वचषक इतिहासातील…
भारताच्या संघाने हरमनप्रीत कौर आणि जेमिमा रोड्रिक्स याच्यामध्ये झालेल्या भागीदारीने संघाला विजयापर्यत नेले. विजयानंतर हरमनप्रीत कौर खूप भावुक झाली. तिने सामन्यानंतर एक महत्त्वपूर्ण विधान केले.
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये झालेल्या सामन्यात विजय मिळवल्यानंतर भारताच्या महिला खेळाडू या भावूक होताना दिसल्या. विजयानंतर जेमिमाने तिच्या भावना व्यक्त केल्या.
भारतामध्ये या विश्वचषक होणार आहे त्यामुळे भारतीय समर्थक मैदानावर जास्त पहायला मिळणार आहेत. महिला क्रिकेट आता पुढची मोठी झेप घेण्यास सज्ज आहे. भारतीय महिला संघाने मागील काही महिन्यामध्ये कमालीची कामगिरी…
सध्या भारताचा पुरुष संघ सध्या चॅम्पियन ट्रॉफी खेळत आहे तर भारतीय महिला खेळाडू सध्या बीसीसीआय आयोजित महिला प्रीमियर लीगमध्ये व्यस्त आहेत. लवकरच ८ मार्च रोजी महिला दिन जगभरामध्ये साजरा केला…
भारत विरुद्ध आयर्लंड यांच्यामध्ये सुरु असलेल्या मालिकेच्या एकदिवसीय दुसऱ्या सामन्यात जेमिमाह रॉड्रिक्सने शतक झळकावून भारताच्या संघाला मालिकेमध्ये दणदणीत विजय मिळवून दिला आहे.
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका T२० मालिकेला ५ जुलै रोजी सुरुवात झाली आहे. यामध्ये काल पहिला सामना पार पडला या सामन्यांमध्ये भारताच्या महिला क्रिकेट संघाला पराभवाचा सामना करावा लागला. भारताच्या संघाचा…