कल्याणमध्ये धक्कादायक घटना समोर आली आहे. वडवली परिसरात केडीएमच्या घंटा गाडीने एका व्यावसायिकाच्या घराला जोरदार धडक दिल्याची घटना घडली आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
डोंबिवली येथे सुमती निवास ही इमारत अतिधोकादायक स्थितीत असून, नागरिकांच्या जीवितास मोठा धोका निर्माण झाला आहे.अनेक वेळा तक्रारी करूनही प्रशासनाकडून अद्याप ठोस कारवाई झालेली नसल्याने रहिवाशांमध्ये संताप व्यक्त केला जात…
केडीएमसीत महासभेदरम्यान यापूर्वी अनेकदा मात्तबर नगरसेवक आणि त्यांचे समर्थक आपसात भिडले आहेत. ज्या प्रकारे आजची परिस्थिती पाहता कायदा आणि सुव्यवस्था राखण्याकरीता पोलिस बंदोबस्त गरजेचे आहे.
कल्याण डोंबिवली महापालिकेच्या महासभेत महायुतीच्या नगरसेवकांनी यासंदर्भातील प्रस्ताव मांडला असून तो आज सर्वानुमते मंजूर करण्यात आला. महापालिकेच्या महासभेत सर्वानुमते ठराव मंजूर करण्यात आला.
कल्याण पूर्वेतील द्वारली पाडा परिसरातील गौचरण जागेवर अतिक्रमण करण्यात आल्याचा गंभीर आरोप स्थानिकांनी केला आहे. भूमाफिया आणि अधिकाऱ्यांचे साटेलोटे असल्याच्या आरोप करत स्थानिक थेट म्हैस घेऊन केडीएमसीच्या आय प्रभाग कार्यालय
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची महासभा १६ मार्च रोजी होणार असून स्थायी समितीच्या सभापतीपदासाठी कोणाची निवड होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, स्थायी समिती आणि सभागृह नेतेपदासाठी भाजपकडून जोरदार प्रयत्न सुरू
डोंबिवलीत भाऊराव सदन ही तळ अधिक चार मजली इमारत अतिधोकादायक झाली. या इमारतीत २७ भाडेकरु होते. इमारत अतिधोकादायक झाल्याने महापालिकेने अतिधोकादायक इमारत पाडण्याची नोटिस दिली.
नवनिर्वाचित महापौर आणि उपमहापौरांना आमच्या ताकदीने आम्ही महापौर, उपमहापौर पदावर बसविले आहेत,अशा अशा अविर्भावात हे ठेकेदार महापौर दालनाच्या बाहेर उभे असल्याचे दिसून येत आहे.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या राजकारणाची संपूर्ण राज्यामध्ये जोरदार चर्चा सुरु आहे. आरक्षण सोडतीमध्ये केडीएमसीचे महापौरपद अनुसूचित जमाती (ST) महिला प्रवर्गासाठी आरक्षित झाल्याने राजकीय गणिते पूर्णपणे बदलली आहेत.
राजकीय समीकरण, राजकीय घाडामोडी नाट्य पाहता या नाँट रिचेबल नगरसेवकांची भुमिका काय ? हे ते समोर आल्यानंतर नेमके कळेल पंरतु या बेपत्ता नगरसेवक प्रकरणी उबाठा गटाने नगरसेवकांचा शोध घेण्यासाठी लेखी…
अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेली KDMC निवडणूक झाली. निवडणुकीत BJP-शिवसेना-रिपाईच्या महायुतीने आपले वर्चस्व प्रस्थापित केले. परिणामी महायुतीचाच महापौर महापालिकेत बसेल असे कल्याण ग्रामीण आमदार राजेश मोरे यांनी सांगितले.
सायकलिस्टबद्दल आदर आणि त्यांच्या सुरक्षिततेचा संदेश घेत 18 सायकलस्वारांचा कल्याण ते उटी सायकलप्रवास सुरु केला आहे. गेल्या 7 वर्षांपासून हे कल्याणातील सायकलस्वार सामाजिक संदेश घेऊन देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचले आहेत.
पक्ष प्रवेशापश्चात शुक्रवारी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ पातकर यांनी एका पत्रकार परिषदेचे आयोजने केले होते. या प्रसंगी माजी नगरसेविका म्हात्रे यांनी सांगितले की, त्याने काँग्रेस पक्षाविषयी काही बोलू नये.
12 ते 14 डिसेंबर दरम्यान अत्रे रंगमंदिरात होणाऱ्या या महोत्सवात देशातील नामवंत शास्त्रीय गायक-वादक उपस्थित राहून संगीतप्रेमींना अविस्मरणीय मैफलांची मेजवानी देणार आहेत.
KDMC News: कल्याण-डोंबिवली मनपाने मोहिली येथे पाणी प्रकल्पासाठी भूमीपुत्रांच्या जागा घेतल्या, पण गावाचा विकास केला नाही. रस्ते दुरवस्थेत असल्याने माजी नगरसेवक मयूर पाटील यांनी मनपा आयुक्तांवर टीका केली."
कल्याण डोंबिवली मनपा हद्दीत सध्या मेट्रोच्या कामामुळे रस्तेवाहतुकीवर मोठा परिणाम होत आहे. वाहतुक कोंडी आणि रस्त्यांची झालेली दुर्दशा यामुळे पालिका हद्दीतील नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे.