केडीएमसी महासभेत दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनाच्या मुद्द्यावरून झालेल्या गदारोळानंतर मनसे आणि भाजपमध्ये वाद चिघळला आहे. मनसेने भाजपवर सत्तेसाठी तडजोड केल्याचा आरोप करत केडीएमसीतील सत्तेतून बाहेर पडण्याचे आव्हान दिले आहे.
डोंबिवलीतील सागाव येथील बेकायदा इमारत प्रकरणात खोटे दस्तऐवज बनवून फसवणूक केल्याप्रकरणी शिंदे सेनेचे कल्याण ग्रामीण उपतालुकाप्रमुख रामचंद्र माने आणि लक्ष्मण मिसाळ यांच्यासह चौघांना पोलिसांनी अटक केली आहे.
डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयातील डॉक्टर-नर्स मारहाण प्रकरणानंतर मनसे आमदार राजू पाटील यांनी केडीएमसी आयुक्तांची भेट घेऊन रुग्णालयातील सुविधांचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यावर जोरदार टीका करत, गेल्या…
शास्त्रीनगर रुग्णालयातील डॉक्टर मारहाण प्रकरणात शिवसेना नगरसेवक रमेश म्हात्रे यांच्यासह ४ आरोपींना १३ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण? वाचा सविस्तर वृत्त.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाच्या माजी खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी या लज्जास्पद घटनेवरून उपमुख्यमंत्री शिंदे आणि त्यांच्या सरकारवर जोरदार टीका केली आहे. राज्यातील या परिस्थितीला त्यांनी "शिंदे सेनेचे गुंडाराज" असे…
कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयातील डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांवरील हल्ल्यानंतर खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी कठोर भूमिका घेतली आहे. 'दोषी कोणत्याही पक्षाचा असला तरी त्याला पाठीशी घालणार नाही,' असे स्पष्ट करत…
हवामान खात्याने ठाणे जिल्ह्यासाठी ४ जुलै २०२६ रोजी रेड अलर्ट जारी केल्याने कल्याण-डोंबिवली (KDMC) आणि उल्हासनगरमधील सर्व शाळा व महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
कल्याणमध्ये एका महिलेने सामाजिक कार्यकर्ते सुजित जाधव आणि संकेश शिंदे यांच्यावर मारहाण व गैरवर्तनाचे गंभीर आरोप केले आहेत. या प्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलीस तपास सुरू…
कल्याण-डोंबिवलीत अल्प पावसातच अनेक भागांत पाणी साचल्याने केडीएमसीच्या नालेसफाईच्या दाव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. महासभेत शिवसेनेचे नगरसेवक कुणाल पाटील यांनी प्रशासनावर संताप व्यक्त करत नागरिकांच्या घरात पाणी शिरल्यास तीव्र आंदोलनाचा…
कल्याण-डोंबिवली महानगरपालिका आणि किन्नर अस्मिता संस्थेच्या संयुक्त विद्यमाने कल्याण येथे 'किन्नर महोत्सव 2026' उत्साहात पार पडला. तृतीयपंथीय समाजाला सन्मान, समानता आणि समाजात योग्य ओळख मिळावी या उद्देशाने आयोजित करण्यात आले…
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या कॉफी टेबल पुस्तकातून आगरी-कोळी समाजाचा इतिहास, संस्कृती आणि शहराच्या विकासातील योगदान डावलल्याचा आरोप करत आगरी ग्रंथालय चळवळ संस्थेने महापौर हर्षाली चौधरी यांची भेट घेत निवेदन सादर केले.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या कॉफी टेबल पुस्तकात आगरी-कोळी भूमिपुत्रांच्या ऐतिहासिक आणि सामाजिक योगदानाची उपेक्षा झाल्याचा आरोप करत आगरी-कोळी समाज आक्रमक झाला आहे. वादग्रस्त पुस्तक तात्काळ रद्द करून त्याचे पुनर्लेखन करावे, तसेच पुस्तक…
केडीएमसीच्या मराठी शाळेतील नववी आणि दहावीचे वर्ग बंद केल्याच्या निर्णयामुळे तब्बल ६० विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीला लागले आहे. विद्यार्थ्यांना मार्कशीट आणि लिव्हिंग सर्टिफिकेट न दिल्याने पालकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. शिवसेना…
कल्याणमध्ये धक्कादायक घटना समोर आली आहे. वडवली परिसरात केडीएमच्या घंटा गाडीने एका व्यावसायिकाच्या घराला जोरदार धडक दिल्याची घटना घडली आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
डोंबिवली येथे सुमती निवास ही इमारत अतिधोकादायक स्थितीत असून, नागरिकांच्या जीवितास मोठा धोका निर्माण झाला आहे.अनेक वेळा तक्रारी करूनही प्रशासनाकडून अद्याप ठोस कारवाई झालेली नसल्याने रहिवाशांमध्ये संताप व्यक्त केला जात…
केडीएमसीत महासभेदरम्यान यापूर्वी अनेकदा मात्तबर नगरसेवक आणि त्यांचे समर्थक आपसात भिडले आहेत. ज्या प्रकारे आजची परिस्थिती पाहता कायदा आणि सुव्यवस्था राखण्याकरीता पोलिस बंदोबस्त गरजेचे आहे.
कल्याण डोंबिवली महापालिकेच्या महासभेत महायुतीच्या नगरसेवकांनी यासंदर्भातील प्रस्ताव मांडला असून तो आज सर्वानुमते मंजूर करण्यात आला. महापालिकेच्या महासभेत सर्वानुमते ठराव मंजूर करण्यात आला.