लातूरच्या नाईक चौकात व्याजाच्या वादातून चार जणांनी तरुणावर तलवार, कोयता आणि दगडांनी हल्ला केला. तरुण गंभीर जखमी झाला असून, CCTV मध्ये घटना कैद झाली आहे. पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला…
लातूरच्या अहमदपूर तालुक्यातील रुद्धा गावात धारदार शस्त्राने पिता-पुत्राची निर्घृण हत्या करण्यात आली. मृतदेह पाण्याच्या टाकीजवळ फेकण्यात आले. या दुहेरी हत्याकांडामुळे गावात भीतीचं वातावरण असून पोलिस तपास वेगाने सुरू आहे.
लातूरमध्ये 'बंटी-बबली' (शरद आणि अंजली जाधव-किनीकर) या जोडीने रेल्वे आणि आयकर विभागाचे बनावट नियुक्तीपत्र देऊन ३४ हून अधिक बेरोजगार तरुणांची लाखो रुपयांची फसवणूक केली. शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.
स्थानिक नागरिकांनी पोलिसांना या घटनेची माहिती दिल्यानंतर लातूर ग्रामीण पोलीस ठाण्याचे पथक आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले
लातूरमध्ये पतीला घरात बंद करण्याच्या सवयीचा वैतागलेल्या पत्नीने आपल्या प्रियकराच्या मदतीने कट रचला. दोघांनी मिळून पतीची हत्या करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी दोघांना अटक केली असून तपास सुरु केला आहे.
लातूरमध्ये तीन कथित आत्महत्या बनावट ठरल्या. पोलिस तपासात उघड झालं की तिन्ही मृत्यू अपघाती होते; सुसाईड नोट्स बनावट लिहून आरक्षणाच्या नावाखाली समाजाला दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला गेला.
लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यातील हिंपळनेर गावातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कॉलेजच्या फिससाठी असलेले पैसे सिलेंडरसाठी वापरले म्हणून मुलानेच वडिलांची निघून हत्या केल्याचे समोर आले आहे.
लातूर जिल्ह्यातील उदगीरमधून एक धक्कदायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. एका २४ वर्षीय तरुणीवर तिच्या कॉलेजमधील मित्राने लग्नाचे आमिष देत शरीर संबंधाची मागणी केली.
लातूर जिल्ह्यातून एक थरारक घटना समोर आली आहे. चाकूल तालुक्यातील वाढवणा चाकूर रोडवर एका शिवरा जवळील तीरु नदीच्या कडेला झुडपात एका बागेत अज्ञात महिलेचा मृतदेह आढळून आला होता.
लातूर जिल्ह्यातून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. अहमदपूर तालुक्यातील वरवंटी तांडा येथे एका व्यक्तीने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.
पीडित मुलीच्या तक्रारीवरून धाराशिव तालुक्यातील ढोकी पोलिस ठाण्यात ५ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संस्थेतील आणखी काही मुलींवर अत्याचार झाला असल्याची तक्रार मुलींनी केली असल्याची माहिती समोर आली…
एका धाब्यावर वाढदिवस साजरा करतांना टिश्यू पेपरवरून दोन गटांमध्ये सुरु झालेला वाद थेट दारूच्या बॉटलने तोंड ठेचण्यापर्यंत पोहोचला असल्याचे समोर आला आहे. या संपूर्ण प्रकारचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच वायरल…
चार वर्षांची निरागस चिमुकली आरुषी बालाजी राठोड केवळ चॉकलेटसाठी हट्ट करते, आणि त्या क्षुल्लक कारणावरून तिला स्वतःच्या पित्याच्या हातून जीव गमवावा लागला. जन्मदात्या आरोपीला पळून जातांना अटक.
लातूरमध्ये केवळ ५० रुपयांच्या उधारीच्या मागणीवरून चक्क एकाची हत्या करण्यात आल्याची धक्कदायक घटना समोर आली आहे. तर अन्य तिघे जखमी आहे. पोलिसांनी दोघांना अटक केली असून पुढील तपास करीत आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या वादातून शिक्षकाचा खून करण्यात आला होता. या प्रकरणी दोन आरोपी फरार होते. फरार आरोपींना हैद्राबादमधून येथून पोलीस पथकांनी अटक केली आहे.