लातूरच्या राजकारणातून या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येतेय.लातूर महानगरपालिकेत हातात हात घालून सत्ता मिळवणारे काँग्रेस आणि वंचित आता आमनेसामने आले आहेत.
उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी नेमके काय होणार, याबाबत मोठी उत्सुकता होती. मात्र, सकाळी साडेअकराच्या सुमारास २० ते २५ गाड्यांच्या ताफ्यासह येत अंजना चौधरी यांनी स्वतःचा अर्ज मागे घेतला.
लातूर शहराची मुख्य बाजारपेठ गंजगोलाई परिसरात सध्या वाहतुकीचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. रस्त्यावर बिनधास्त उभ्या राहणाऱ्या रिक्षा आणि ठिकठिकाणी असलेल्या हातगाड्यांमुळे वाहतूक कोंडीचा नाहक त्रास नागरिक सहन करत आहेत.
लातूर–कल्याण जनकल्याण महामार्गाचा अहिल्यानगरकडे जाणारा मार्ग कोणता असावा, यावर बीड आणि धाराशिव जिल्ह्यातील जनतेत दोन वेगवेगळे दृष्टिकोन समोर आले आहेत. यामुळे पेच निर्माण झाला आहे.
पर्यावरण जगविण्यासाठी लातूरमध्ये आमचं ग्रीन लातूर वृक्ष फाऊंडेशनने अविरत काम करत २४०० दिवसांचे स्वप्नं साकार केले आहे. रोज ४ तास श्रमदान करून हे स्वप्नं साकार करण्यात आले आहे