राज्य शासनाच्या 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजने'अंतर्गत धाराशिव जिल्ह्यातील ७,६२९ पात्र शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यांची माहिती सहकार विभागाच्या पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहे. या लाभार्थ्यांना एकूण ५३ कोटी १६ लाख…
उत्तर प्रदेशातील कुख्यात गँगस्टर विजय मिश्रा याच्या बेकायदेशीर कमाईतून उभारण्यात आलेल्या महाराष्ट्रातील सुमारे १००.२५ कोटी रुपयांच्या मालमत्तेवर जप्तीची कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये उमरगा-लातूर रस्त्यावरील जकेकुर औद्योगिक वसाहतीतील 'लल्ली ॲग्रो…
महाराष्ट्र परिवहन विभागातील कथित भ्रष्टाचार आणि गैरव्यवहारप्रकरणी राज्य सरकारने कठोर भूमिका घेतली आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विधानसभेत प्रादेशिक परिवहन अधिकारी रविंद्र भुयार, मोटार वाहन निरीक्षक योगेश मोरे आणि…
पूर्वीच्या काळी आरमोरी परिसरावर शतकानुशतके गोंड राजांचे वैभवशाली राज्य होते. तसेच शहराच्या मध्यभागी असलेला ऐतिहासिक रामसागर तलाव, प्राचीन त्रिमूर्ती शिव मंदिर आणि तालुक्यातील ऐतिहासिक वैरागड किल्ला हे आरमोरीच्या सांस्कृतिक आणि…
Uniform Civil Code Update Marathi : महाराष्ट्र सरकारने समान नागरी संहिता (UCC) लागू करण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलत सात सदस्यीय उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याची घोषणा केली आहे. या समितीच्या अहवालाच्या…
सरसकट शेतकरी कर्जमाफी आणि 'सातबारा कोरा करा' या मागण्यांसाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वाखाली विधानभवन परिसरात आक्रमक आंदोलन करण्यात आले. आंदोलनादरम्यान काही कार्यकर्ते झाडावर चढले, तर परिसरात कापूस फेकून…
मीरा-भाईंदरमधील घोडबंदर येथे उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य स्मारकाला अवघ्या 20 महिन्यांत गळती लागल्याचा प्रकार समोर आला आहे. यामुळे दोन कोटी रुपयांच्या कामाच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.
महाराष्ट्र शासनाच्या परिवहन विभागाने व्यावसायिक प्रवासी वाहन चालकांसाठी व्यवहारिक मराठी भाषेचे ज्ञान अनिवार्य करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र मोटार वाहन नियम, 1989 मध्ये सुधारणा करण्यात आल्या असून 16 ऑगस्ट…
रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात सलग सहा दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जगबुडी नदीने ७.७० मीटरची धोक्याची पातळी ओलांडली आहे. शहरातील मटण-मच्छी मार्केटपर्यंत पुराचे पाणी पोहोचले असून खेड बाजारपेठेवर पुन्हा पुराचे…
सातारा जिल्ह्यातील कांदाटी खोऱ्यात मुसळधार पावसामुळे दरडी कोसळून रस्ते आणि पूल खचल्याने १६ गावांचा संपर्क तुटला आहे. भातशेतीचे मोठे नुकसान झाले असून चार दिवसांपासून वीजपुरवठा व मोबाईल नेटवर्क खंडित असल्याने…
रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील दहिवली शेलारवाडीत भीषण भूस्खलन होऊन चार घरे ढिगाऱ्याखाली गाडली गेली. या दुर्घटनेत २१ तासांच्या अथक शोधकार्यानंतर दोन जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले, तर एका महिलेची सुखरूप…
गेल्या २४ तासांत लोणावळा, मावळ, खेड, लोहगाव आणि लोणी काळभोर या भागांत राबवलेल्या धडक मोहिमेत शेकडो नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात प्रशासनाला यश आले आहे.
Maharashtra Driving License Rules: राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मंगळवारी (७ जुलै २०२६) सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनादरम्यान विधानसभेत या नवीन आणि कठोर नियमाबाबतची माहिती दिली. या उपाययोजनेमुळे राज्यातील वाहनचालकांच्या…
श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात चैत्र, आषाढी, कार्तिकी आणि माघ यात्रांसह वर्षभरात एक कोटींहून अधिक भाविक दर्शनासाठी येतात. विशेषतः यात्राकाळात लाखो वारकरी आणि भाविकांची मोठी गर्दी होत असल्याने दर्शनासाठी अनेक तास प्रतीक्षा…
पंढरपूर वारीनिमित्त फिनोलेक्स पाईप्स आणि मुकुल माधव फाउंडेशनतर्फे लाखो वारकऱ्यांसाठी पाच लाख जीवनावश्यक वस्तू, वैद्यकीय शिबिरे आणि पर्यावरणपूरक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
वाई नगरपरिषदेच्या ₹२२.८४ कोटींच्या एसटीपी प्रकल्पातील ६५% काम पूर्ण झाले असले, तरी परवानग्यांचा अभाव, निधीची टंचाई आणि नदीपात्रातील पाइप वाहून गेल्याने हा प्रकल्प भ्रष्ट व भोंगळ कारभारामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडला…
अन्न व औषध प्रशासन आणि पुणे ग्रामीण पोलिसांनी गुप्तवार्तेच्या आधारे पुणे, अहिल्यानगर, सोलापूर, जालना आणि ठाणे या पाच जिल्ह्यांत कृत्रिम दूध भेसळ रॅकेटवर राज्यातील सर्वात मोठी संयुक्त कारवाई केली. या…
चिपळूणमध्ये मुसळधार पावसामुळे पाणी साचलेल्या भागांची नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांनी प्रत्यक्ष पाण्यात उतरून पाहणी केली. नागरिकांशी संवाद साधत पाण्याचा निचरा, नाले साफसफाई आणि तातडीच्या उपाययोजना राबविण्याचे आदेश अधिकाऱ्यांना देत प्रशासनाला…
खासदार सुप्रिया सुळे यांनी महाराष्ट्रातील मुसळधार पाऊस, पूर आणि मुंबई-पुणे मार्ग बंद झाल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राज्यात आणीबाणी जाहीर करण्याची मागणी केली आहे.
कल्याण तालुक्यातील टिटवाळा-बल्ल्यानी मार्गावर मुसळधार पावसामुळे रस्त्याच्या मध्यभागी मोठे भगदाड पडल्याने वाहनचालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रशासनाने पूर्वीच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करत शिवसेना (शिंदे गट) पदाधिकारी मयूर पाटील…