मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला विधानसभा निवडणुकीपूर्वी सुरू झालेली ही योजना महिलांमध्ये अत्यंत लोकप्रिय ठरली. त्यावेळी या योजनेचे मानधन १५०० रुपयांपासून ते २१०० रुपयांपर्यंत करण्याची घोषणा करण्यात आली होती.
श्री क्षेत्र रांजणगाव गणपती येथील श्री महागणपती मंदिर बुधवार (दि. १५ एप्रिल) ते ३१ जुलै या कालावधीत सुमारे साडेतीन महिने भाविकांसाठी पूर्णतः बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
Cabinet Meeting Decision News: MPSC परीक्षेत होणार मोठा बदल करण्यात आला असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळात सात महत्त्वाचे निर्णय घेतलं आहे.
घाटकोपरमधील राजावाडी, वांद्रे येथील भाभा, कांदिवलीतील शताब्दी, कुर्ला येथील भाभा आणि बोरिवलीतील भगवती रुग्णालय येथील रक्तपेढ्यांसाठी निविदा मागवण्याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.
धाराशिव येथे दलित तरुणाच्या संशयास्पद मृत्यूमुळे संतापाची लाट उसळली आहे. Ambedkar Jayantiच्या पार्श्वभूमीवर परिसरातील वातावरण अधिकच तणावपूर्ण झाले आहे.
कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीत १४ सप्टेंबर २०२५ रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या नागरिक आणि शेतकऱ्यांना अद्यापही शासनाकडून नुकसान भरपाई मिळालेली नसल्याने परिसरात तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मराठी नाट्यव्यवस्थापन संघाने रंगयात्रा ॲपद्वारे होणाऱ्या सांस्कृतिक भवनांच्या तारखांचे ऑनलाईन आरक्षण बंद करण्याची मागणी करत महापौर मंजुषा नागपुरे यांना निवेदन दिले आहे.
डोंगराच्या पायथ्यापासून १,५०० फूट उंचीपर्यंत जड काव वाहून नेणे हे एक मोठे आव्हान होते. या आव्हानावर मात करण्यासाठी, मंदिराच्या फाउंडेशनतर्फे तीन केन आणि एका फ्युनिक्युलर रोपवेचा प्रभावीपणे वापर करण्यात आला…
महापालिकेच्या ‘पे अँड पार्क’ धोरणाला कापड बाजार व्यापारी असोसिएशनने तीव्र विरोध दर्शवला आहे. या निर्णयामुळे व्यापाऱ्यांना आर्थिक व व्यावसायिक अडचणी निर्माण होत आहे.
खेड तालुक्यातील राक्षेवाडी येथे सुरू असलेल्या भेसळयुक्त मँगो पल्पच्या गोरखधंद्यावर अन्न व औषध प्रशासनाने धडक कारवाई करत तब्बल अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
शालेय विद्यार्थ्यांच्या वाहतुकीला अधिक सुरक्षित, पारदर्शक आणि उत्तरदायी बनवण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध असल्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केले.
मंचरजवळील निघोटवाडी (ता.आंबेगाव) येथे महावितरणच्या शॉर्टसर्किटमुळे भरवस्तीत चार घरांना आग लागल्याची हृदयद्रावक घटना शुक्रवारी ( दि.१०) दुपारी घडली आहे.
राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रदेशाध्यक्ष काशिनाथ शेवते यांनी नुकतीच राष्ट्रीय समाज पक्षाची प्रदेश कार्यकारणी अधिकृत जाहीर केली असून, जतचे अजित पाटील यांची पक्षाच्या युवक प्रदेशाध्यक्षपदी निवड केली आहे.
महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत अधिकारी संघटना सातारा जिल्हा शाखेच्या सन २०२६ ते २०३१ या पंचवार्षिक निवडणुकीत संदीप सावंत यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलने १३ विरुद्ध ० असा एकतर्फी विजय मिळविला आहे.