महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर उपवासाच्या खाद्यपदार्थांच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. वाढत्या महागाईमुळे यंदा 'उपवास करणेही महाग' पडत असल्याची प्रतिक्रिया गृहिणींमधून व्यक्त होत आहे.
Nashik News :त्र्यंबकरोड ते मुंबई रस्ता जोडला जाणार असल्याने नंदीनी नदीच्या एका बाजुला वसलेल्या मिलींद नगरमधील घरांचा अडथळा निर्माण झाला होता. अनेक वर्षांपासून येथे वस्ती असल्याने त्यांना हटविण्याची मोठी जोखीम…
चर्नी रोड-गिरगाव पुलाला विरोध करून गिरगावकरांच्या हक्कासाठी आंदोलनात सहभाग घेतला असून सैफी हॉस्पिटलची मनमानी चालू देणार नाही पुल होणारच, असा निर्धार यावेळी मंत्री लोढा यांनी व्यक्त केला.
पुण्याच्या उपनगरांतील नाट्यगृहांमध्ये कार्यक्रम वाढविण्याची विशेष योजना राबविण्यात येणार असून, सांस्कृतिक धोरणाबाबतही महत्त्वाचे निर्णय लवकरच जाहीर होणार आहेत.
सध्या कापूस वेचणीसाठी मोठ्या प्रमाणावर मजुरांवर अवलंबून राहावे लागते. मात्र ग्रामीण भागात मजुरांची उपलब्धता कमी होत असून वेचणीचा खर्च झपाट्याने वाढत आहे.
महाराष्ट्र आणि वाकायामा प्रांतादरम्यान 2013 मध्ये सहकार्याचा सामंजस्य करार झाला होता आणि 2023 मध्ये त्याचे नूतनीकरण करण्यात आले.वाकायामा प्रांताच्या सहकार्याने जपानी पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले.
धाराशिवमध्ये दोन दिवस चालणाऱ्या या ग्रंथोत्सवात ग्रंथदिंडी, परिसंवाद, कथाकथन, कविसंमेलन, सांस्कृतिक कार्यक्रम व ग्रंथ प्रदर्शन-विक्री अशा विविध उपक्रमांची मेजवानी ग्रंथप्रेमींना मिळणार आहे.
राज्यातील प्रत्येक कुटुंबासाठी आरोग्य, पोषण, पाणी सुरक्षा आणि उपजीविका सुधारणे याला शासनाचे प्राधान्य आहे. या भागीदारींमुळे विविध कल्याणकारी शासकीय योजना अधिक लोकोपयोगी होण्यास मदत होणार आहे.
Maharashtra Farmer Israel Tour: महाराष्ट्रातील शेतकरी आणि कृषी अधिकारी १० दिवसांच्या इस्राईल दौऱ्यावर रवाना झाले आहेत. कमी पाण्यात आधुनिक शेती आणि ठिबक सिंचनाचे तंत्रज्ञान शिकणे हा या दौऱ्याचा मुख्य उद्देश…
water Issue : उन्हाळ्यात गावांना पाण्याची तीव्र टंचाई भासण्याची शक्यता आहे. कारण अनियमित पाऊस, वाढते तापमान, भूजल पातळी खालावणे आणि पाण्याचा अपव्यय ही मुख्य कारणे आहेत. ज्यामुळे महिला व मुलींना…
धाराशिव जिल्ह्यात कंत्राटी कर्मचाऱ्यांची आर्थिक लूट होत असल्याची माहिती समोर येते. या प्रकारामुळे अनेक कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांवर उपासमारी व कुपोषणाची वेळ आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
Maharashtra Labour Code : राज्य सरकार एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्याच्या तयारीत असून कामगारांना 48 तास काम करायचे आहे आणि पुढते दिवस त्यांना भरपगारी सुट्टी मिळणार आहे. कामाचे तास कामगार आणि…
तुळजापूर पोलीस स्टेशन हद्दीत बेकायदेशीर देहविक्रीचा काळा धंदा खुलेआम सुरू असल्याचा गंभीर आरोप नगरसेविका प्रियंकाताई गंगणे यांनी केला. यासंबधित तपास आणि कारवाईची मागणी समस्त नागरिकांनी केली आहे. सविस्तर बातमी वाचा.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी माधवानी ग्रुपची भेट घेतली असून पुढील ५ वर्षांच्या गुंतवणूक योजनांवर चर्चा करण्यात आली. तसेच महाराष्ट्रात व्यवसाय सुलभता आणि कामकाजाचा विस्तार करण्याच्या योजना यावर चर्चा झाली.
आधी स्वत:चे घर सांभाळावे, मग देश आणि आंतरराष्ट्रीय डीलचा विचार करावा, अशी घणाघाती टीका शिवसेना संसदीय पक्षाचे नेते खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांच्यावर केली.
भाजपाचे जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी व मल्हार पाटील यांनी महायुतीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह मुंबई येथे शिवसेना नेते तथा पालकमंत्री प्रताप सरनाईक यांची सदिच्छा भेट घेतली.