केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी २०२६ चा अर्थसंकल्प सादर केल्यानंतर, सीबीडीटीने नवीन आयकर नियमांचा मसुदा प्रसिद्ध केला. प्राप्तिकर नियमांच्या मसुद्यात पॅन कार्डचे महत्त्व अधोरेखित केले आहे.
विकसित भारताच्या वित्तपुरवठा गरजा पूर्ण करण्यास सक्षम असलेल्या मोठ्या बँका तयार करण्यासाठी सरकार लवकरच विकसित भारतासाठी बँकिंगवरील उच्चस्तरीय समिती स्थापन करणार आहे. अशी माहिती अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली.
वित्तीय सेवा सचिव एम. नागराजू यांनी सांगितले की, भारत सरकार सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये थेट परकीय गुंतवणूक (FDI) मर्यादा सध्याच्या २०% वरून ४९% पर्यंत वाढवण्यासाठी आंतर-मंत्रालयीन पातळीवर सक्रियपणे विचार करत आहे.
२०२६ च्या अर्थसंकल्पात लातूर जिल्ह्याच्या भौगोलिक, शैक्षणिक, वैद्यकीय, पर्यटन व औषधी संशोधनाच्या संभावनांकडे दुर्लक्ष करत जिल्ह्याच्या पदरी 'वाटाण्याच्या अक्षता'च पडल्याची भावना नागरिकांतून व्यक्त होत आहे.
२०२६-२७ च्या अर्थसंकल्पात, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी "विकसित भारत २०४७" चे स्वप्न साकार करण्यासाठी उत्पादन क्षेत्राला अर्थव्यवस्थेचा सर्वात मजबूत आधारस्तंभ म्हणून वर्णन केले. याबद्दल वाचा सविस्तर बातमी..
२०२६ च्या बजेटमध्ये पालघरच्या सर्वांगीण विकासावर विशेष भर देण्यात आला असून, महिलांपासून मच्छीमारांपर्यंत आणि शेतकऱ्यांपासून तरुणांपर्यंत सर्वांसाठीच आनंदाची बातमी आहे. मुलींना सुरक्षा आणि शिक्षण मिळण्याची शक्यता आहे.
Shashi Tharoor News: केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ मध्ये केरळला डावलल्याचा आरोप करत काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी केंद्र सरकारला ७ प्रश्नांद्वारे धारेवर धरले आहे.
अर्थसंकल्पाचे प्राथमिक आकलन करता, 12,355 कोटी विविध प्रकल्पांसाठी आहेत. त्यामुळे सुमारे 1 लाख कोटी महाराष्ट्राला मिळतील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितले.
कृषी व संलग्न क्षेत्रांसाठी मोठ्या घोषणा करताना देशांतर्गत उत्पादन क्षमता वाढवणे आणि शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावणे यावर विशेष भर देण्यात आला आहे अशी प्रतिक्रिया कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी व्यक्त केली.
संरक्षण मंत्रालयाचा असा विश्वास आहे की सध्याच्या जागतिक परिस्थिती पाहता सैन्याचे आधुनिकीकरण करणे आवश्यक झाले आहे. यावेळी, सरकारने स्वदेशी संरक्षण उद्योगाला प्रोत्साहन देण्याचा स्पष्ट निर्णय घेतला आहे.
बिहारचे उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सादर केलेल्या २०२६-२७ च्या अर्थसंकल्पाचे वर्णन ऐतिहासिक असे केले आहे. त्यांनी विशेषतः बायो फार्मा शक्ती कार्यक्रमाचे कौतुक केले आहे.
२०२६ च्या अर्थसंकल्पातून सर्वसामान्यांना दिलासा मिळण्याची अपेक्षा होती, परंतु अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सादर झालेल्या अर्थसंकल्पातील घोषणांनी मध्यमवर्गाला कोणताही ठोस दिलासा मिळाला नसल्याने सर्वजण नाराज आहेत.
सलग नववा अर्थसंकल्प सादर करताना, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी महत्वाच्या घोषणा केल्या आहेत. तर दुसरीकडे अर्थसंकल्प २०२६ मुळे ऑनलाइनवर मीम्सचा पाऊस पडल्याने सर्वत्र हशा पिकला आहे.
अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज देशाचं सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर केले. अर्थसंकल्प सादर झाल्यापासून, जनता आणि जनता दोघेही आपले मत मांडत आहेत. दरम्यान, रवी किशन यांनी अर्थसंकल्पावर आपले विचार मांडले.
अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्याकडून आज २०२६-२७ च्या केंद्रीय अर्थसंकल्प सादर करण्यात आला.त्यांनी सांगितले की, क्रीडा उपकरणे आता स्वस्त होणार आहेत. ज्यामुळे खेळाडू आणि तरुणांना चांगल्या सुविधा उपभोगता येतील.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने आज २०२६-२७ या आर्थिक वर्षाचा केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. याबाबत ओतूर परिसरातील शेतकऱ्यांनी प्रतिक्रीया दिल्या आहेत.
आज सादर केलेल्या केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ मध्ये, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी टियर-२, टियर-३ शहरांमध्ये वाढीव भांडवली खर्च, नवीन मालवाहतूक मार्गिका, अंतर्गत जलमार्ग आणि प्रमुख पायाभूत सुविधा सुधारणांची घोषणा केली.