मुंबईतील जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोड (JVLR) वर वाहतूक कोंडीमुळे लोक त्रस्त आहेत. ही वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी २०२५ मध्ये या रस्त्यावर आवश्यक काम करण्यात आले. मुंबई महानगरपालिकेने अनधिकृत दुकानांवर कारवाई करून…
अमरावती विभागातील विविध जिल्ह्यांतील शासकीय व खासगी व्यसनमुक्ती केंद्रांमध्ये दाखल झालेल्या हजारो व्यसनींना यशस्वी उपचारांमुळे पुन्हा नव्या आयुष्याची संधी मिळाली आहे.
निळवंडी येथे अनेक दिवसांपासून बिबट्याचा धुमाकूळ सुरु आहे. सध्या या भागात ऊसतोडणी सुरु असल्याने बिबट्याचे वारंवार दर्शन होत आहे. रविवारी (दि.११) येथील शेतकरी अंबादास दगू पाटील यांच्या शेतात ऊसतोडणीचे काम…
दरवर्षी होणाऱ्या दहावी व बारावीच्या परीक्षांदरम्यान कॉपी, प्रश्नपत्रिका फुटणे, बाह्य हस्तक्षेप अशा घटनांना आळा घालण्यासाठी यापूर्वी जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली दक्षता समित्या कार्यरत आहेत.
अवैध नायलॉन मांजा साठवणूक किंवा विक्री करताना आढळल्यास संबंधितांवर तत्काळ कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. तसेच नायलॉन मांजाचा वापर करून पतंग उडवणाऱ्या इसमांवरही कोणतीही तडजोड न करता गुन्हा दाखल केला…
School Holidays News : महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने गुरुवार, १५ जानेवारी रोजी २९ महानगरपालिका अंतर्गत येणाऱ्या भागात सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली. जिथे महानगरपालिका निवडणुकांसाठी मतदान होणार आहे.
Maharashtra Dry Day News : मद्यप्रेमींसाठी अतिशय महत्त्वाची बातमी समोर येत आहे. दारूची सर्व दुकानं, बार आणि परमिट रुम बंद राहणार आहेत. यामागाचं नेमकं कारण काय? जाणून घ्या सविस्तर बातमी...
देशाची आर्थिक राजधानीतील मुंबईचे राजकारण सध्या अत्यंत संवेदनशील वळणावर आले असून, निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत.
प्रभाग क्रमांक ३ मधील भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार ऐश्वर्या सुरेंद्र पठारे यांनी महिलांसाठी खास जाहीरनामा सादर करत प्रचारात ठळक वेगळेपण निर्माण केले आहे.
जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीची घोषणा आज-उद्या होण्याची शक्यता आहे. याचदरम्यान आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर चर्चा व दिशा ठरविण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
पुढील काळात ज्येष्ठ नागरिकांच्या तातडीच्या सेवेसाठी ‘फिरते समस्या निवारण कार्यालय’ थेट त्यांच्या दारी जाऊन समस्या सोडवेल, अशी घोषणा राघवेंद्र बाप्पु मानकर यांनी केली.
महेश सुतार यांनी चंद्रकांत पाटलांच्या निवास्थानी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केल्यानंतर भाजपच्या ‘जनसंवाद’ पदयात्रेचे जोरदार स्वागत केल्याने सुतारवाडीतील राजकीय वातावरण पूर्णतः ढवळून निघाले आहे.
पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रभाग क्रमांक २६ मधील भारतीय जनता पक्षाच्या चारही अधिकृत उमेदवारांच्या प्रचारासाठी आयोजित केलेली ‘जनसंवाद’ पदयात्रा अत्यंत उत्साहात पार पडली.
तुळजाभवानी मंदिर हे धाराशिव (उस्मानाबाद) जिल्ह्यातील तुळजापूर येथे असलेले, महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध आणि पवित्र शक्तीपीठ आहे, जेथे देवी तुळजाभवानीची पूजा होते आणि छत्रपती शिवाजी महाराजांची ती कुलदेवता म्हणून ओळखली जाते.
Maharashtra MoFA vs RERA: महाराष्ट्र सरकारने MOFA आणि MahaRERA मध्ये एक रेषा आखली आहे. कोणते प्रकल्प MOFA अंतर्गत येतील आणि कोणते महारेरा नियमांचे पालन करतील हे सरकारने ठरवले आहे.
भारतीय सैन्यदलाने केलेली मागणी पूर्ण करत त्यांना शिवसेनेच्या वतीने ५० कंटेनर देण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. यातील ४६ कंटेनर यापूर्वीच सीमेवर रवाना करण्यात आले आहेत.
समृद्धी महामार्गाच्या कामात भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे. देश काँग्रेसमुक्त करण्याची भाषा करणारा भाजप स्वतःच काँग्रेसमय झाल्याची टीका त्यांनी केली.