राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर विदेशी पाहुण्यांशी भेटू न देण्याबद्दल टीका केली होती आणि अटलबिहारी वाजपेयी यांच्या काळातील परंपरांची आठवण करून दिली होती. यावर कंगना रनौत यांनी तिखट प्रतिक्रिया दिली…
विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी लोकसभेत रशियाचे अध्यक्ष पुतिन यांच्या भारत भेटीचा संदर्भ देत असा दावा केला की, विरोधी पक्षनेते परदेशी मान्यवरांना भेटण्याची परंपरा आहे. मात्र पंतप्रधान मोदी ही परंपरा…
तक्रारदारांच्या वतीने अॅड. संग्राम कोल्हटकर यांच्याकडून राहुल गांधींची सरतपासणी घेऊन पुरावा नोंदविण्यात येत आहे. या सरतपासणीदरम्यान पुरावा म्हणून न्यायालयात सादर केलेली सीडी रिकामी असल्याने पेच निर्माण झाला आहे.
हा खटला राजकारणी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मिळून काँग्रेस पक्षाशी संबंधित असलेल्या आणि सुमारे ₹२,००० कोटींच्या मालमत्तेच्या कंपनीवर अन्याय्य नियंत्रण मिळवल्याच्या आरोपांवर आधारित आहे.
मॅजिस्ट्रेट शिंदे यांनी पवार यांचा आक्षेप मान्य करत सांगितले की, “भारतीय पुरावा कायद्याच्या कलम 65-ब अंतर्गत प्रमाणपत्राशिवाय कोणताही URL ग्राह्य ठरत नाही.
मंत्रीच जाहीरपणे कबुली देतात याचा अर्थ काँग्रेस व राहुल गांधी यांनी उघड केलेल्या मतचोरीवर शिक्कामोर्तबच आहे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे.
नवी दिल्लीतील १० जनपथ येथे बुधवारी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी २०२५ चा अंध महिला टी-२० विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय महिला संघाची भेट घेऊन त्यांच्या कामगिरीचे कौतुक केले आहे.
Surya kant 53th Chief Justice of India : देशाचे 53 वे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी शपथ घेतली आहे. मध्ये लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी उपस्थित न राहिल्यामुळे चर्चांना उधाण…
गुजरातच्या निवडणुकीसाठी कॉंग्रेसने जोरदार तयारीला सुरुवात केली आहे. राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे या मोठ्या मोहिमेचे नेतृत्व करतील.
काँग्रेससह विविध पक्षांचे वरिष्ठ नेते, काही डाव्या विचारसरणीच्या स्वयंसेवी संस्था आणि लक्षवेधी व्यक्ती या कथित “एसआयआरविरोधी” वक्तव्यांमध्ये सामील झाले असल्याचे नमूद केले आहे.
बिहार निवडणुकीत राजद आणि काँग्रेसच्या नेतृत्वाखालील महाआघाडीच्या पराभवामुळे राजकारण तापले आहे. राहुल गांधींच्या रणनीतीवर प्रश्न उपस्थित केले जात असताना, निवडणूक निकालांचा परिणाम इतर अनेक राज्यांवर होण्याची शक्यता आहे.
भाजपशी लढण्याची खरी क्षमता तृणमूल काँग्रेसमध्ये आहे असे वाटते. काँग्रेस फक्त मते कापेल, काँग्रेसचा विश्वास आहे केवळ एकजूट विरोधी पक्षच भाजपला रोखू शकेल. दोन्ही पक्षांमध्ये तडजोडीची शक्यता कमी दिसते.
मध्य प्रदेशमधील पक्षाच्या कार्यक्रमाला राहुल गांधी हे स्वतः उशीरा पोहचले. त्यामुळे कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी या कृत्याबाबत स्वतःला शिक्षा दिली आहे.
निवडणूक आयोगानुसार, 'एक व्यक्ती, एक मत' हे भारतीय लोकशाहीचे मूलभूत तत्त्व आहे. या तत्त्वाचे उल्लंघन करणारा नागरिक केवळ कायदा मोडत नाही, तर लोकशाहीवरील विश्वासालाही धक्का पोहोचवतो
बिहार विधानसभा निवडणुकीसाठी सर्व पक्षांनी जोरदार तयारी केली आहे. पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडले आहे. तर दुसऱ्या टप्प्यातील मतदान ११ तारखेला होणार आहे. तर १४ तारखेला बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल…