दहीहंडी आणि गणेशोत्सवावर पूर्वी बंधनं होती. मात्र, शिंदे साहेबांचं सरकार आल्यानंतर ती सर्व बंधनं हटवण्यात आली. आता आमचं सरकार असून दहीहंडी उत्सव प्रचंड उत्साहात साजरा होत आहे
मुंबई पुण्यामध्ये शेवटच्या टप्प्यातील मतदान २० मे ला पार पडणार आहे. त्यामुळे मुंबईमधील प्रचाराचा वेग वाढला आहे. निवडणुकीचा प्रचार करण्यासाठी उमेदवार वेगवेगळ्या भागात जाऊन सभा, बैठका घेत आहेत.
Rohit Pawar on Ram Kadam : महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत असतानाच मनोज जरांगेंच्या एसआयटी चौकशीवरून पुन्हा राजकारण तापल्याचे पाहायला मिळाले. त्यानंतर जरांगेंच्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर त्याचे विधान भवनात पडसाद उमटल्याचे पाहायला…
अनेक आरोप करत राम कदम यांनी रोहित पवार व शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. जरांगे पाटील यांच्या मुखातून जी भाषा येते ती शरद पवारांची स्क्रिप्ट आहे असा गंभीर आरोप…
काँग्रेसला भगव्या रंगाविषयी तिरस्कार का आहे? असा प्रश्न भाजप प्रवक्ते राम कदम (Ram Kadam) यांनी विचारला आहे. काँग्रेसने योगी आदित्यनाथ यांना दिलेला सल्ला हा साधूसंतांचा अपमान असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.
जितेंद्र आव्हाड यांनी औरंगजेबच्या वक्तव्यानंतर नवा वादाला तोंड फुटले आहे. यावरुन राजकीय वर्तुळातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत, तर अजित पवार व जितेंद्र आव्हाड यांच्याविषयी निषेध आंदोलन करण्यात येत आहे. दरम्यान,…
भाजप आमदार राम कदम यांनी संपूर्ण ‘पठाण’ वादावर प्रतिक्रिया दिली आहे. हिंदुत्वाचा अपमान करणारा कोणताही चित्रपट खपवून घेतला जाणार नाही, अशा ट्विट शेअर केल आहे.
काँग्रेस नेते नितीन राऊत यांनी नोटांवर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो लावण्याची मागणी केल्यानंतर आता नोटांवर विनायक दामोदर सावरकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी…
पालघर साधू हत्या प्रकरण (Palghar Case) आता सीबीआयकडे (CBI) वर्ग करण्यात आलं आहे. राज्य सरकारने त्यासाठी तयारी दर्शवली आहे. याविषयी भाजप प्रवक्ता राम कदम (Ram Kadam) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
राम कदम यांनी ट्वीटमध्ये (Ram Kadam Tweet) लिहिलं, “आदिपुरुष (Adipurush) हा चित्रपट महाराष्ट्राच्या भूमीत प्रदर्शित होऊ देणार नाही. प्रसिद्धीसाठी आदिपुरुष चित्रपटात निर्मात्यांनी आपल्या देवी देवींचे विडंबन करुन कोट्यवधी हिंदू लोकांच्या…
बुलढाण्यात आयोजित एका कार्यक्रमात नाना पटोले बोलत होते. पटोले म्हणाले, लोकशाहीचे चार स्तंभ आहेत. त्यात गोदी मीडिया एक आला. माध्यमांची व्यवस्था त्यांनी संपवली. न्यायव्यवस्था धोक्यात आली आहे. न्यायमूर्ती माध्यमांसमोर येऊन…
राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळं वेदांत्ता प्रकल्प परराज्यात केल्याची टिका आदित्य ठाकरेंनी केलीय. तसेच हा प्रकल्प गुजरातमध्ये गेल्याचे उद्योगमंत्र्यांनी माहितच नसल्यानं आदित्य ठाकरेंनी आश्चर्य व्यक्त केलं. दरम्यान, कालच्या आदित्य ठाकरेंच्या टिकेला आता…
शिवजयंती साजरी करण्यावरून भाजप नेते राम कदम यांनी ठाकरे सरकारला सुनावलं. शिवजयंती साजरी करत असताना कोणत्याही जाचक अटी आम्ही जुमानणार नाही. असं राम कदम यांनी म्हटले आहे.
लता मंगेशकर यांच्या स्मारकासाठी (Memorial Of Lata Mangeshkar) भाजपचे आमदार राम कदम (Ram Kadam Wrote A letter To Sharad pawar) यांनी शरद पवार यांना पत्र पाठवले आहे