भारतीय रिझर्व्ह बँकेने शहरी सहकारी बँकांना स्पष्ट केले आहे की सहकारी बँकिंग क्षेत्राने त्यांची विश्वासार्हता टिकवून ठेवण्यासाठी प्रशासनाच्या उच्च मानकांचे पालन केले पाहिजे. तसेच ग्राहकांना प्राधान्य द्यायला हवे.
भारताच्या डिजिटल क्रांतीचा चेहरा बनलेला UPI मोठ्या संकटाचा सामना करत आहे, ज्यामुळे २०२६ च्या अर्थसंकल्पात महत्त्वाचे निर्णय घेतले जाऊ शकतात. सध्या, बँका व फिनटेक कंपन्या प्रति UPI व्यवहार अंदाजे २…
देशाच्या आर्थिक आघाडीवर अलीकडील सरकारी आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे, जी किरकोळ महागाईत वाढ दर्शवते. सरकारने जाहीर केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, डिसेंबरमध्ये किरकोळ महागाई दर १.३३ टक्क्यांपर्यंत वाढला आहे.
अमेरिकन ट्रेझरी बाँडमधील भारतीय रिझर्व्ह बँकेची गुंतवणूक २०० अब्ज डॉलर्सच्या खाली घसरली आहे. गेल्या ऑक्टोबर २०२५ च्या अखेरीस अमेरिकेच्या ट्रेझरी चाँडमधील भारताची गुंतवणूक सुमारे १९० अब्ज डॉलर्सपर्यंत पसरली होती.
नॉन-बँकिंग वित्तीय कंपन्यांकडून डिजिटल कर्ज देणाऱ्या अॅप्सद्वारे गोपनीयतेच्या अधिकाराचे व डेटा संरक्षणाचे उल्लंघन होत असल्याचा आरोप करणाऱ्या PIL दिल्ली उच्च न्यायालयाने बुधवारी केंद्र आणि रिझर्व्ह बँकेकडून उत्तर मागितले
जागतिक रेटिंग एजन्सी फिचने भारतीय क्षेत्रातील जलद गतीने होणाऱ्या वाढीचा अंदाज व्यक्त केला आहे. भारतीय बँकांना रिझव्ह बँकेच्या वाढीव देखरेख आणि मजबूत देखरेख प्रणालीचा फायदा होण्याची अपेक्षा आहे. याबद्दल सविस्तर…
आरबीआयने दिलेल्या माहितीनुसार, २०२४-२५ आर्थिक वर्षात वर्षात रोख रक्कम काढण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या एटीएमची संख्या थोडीशी कमी झाली, तर बँक शाखांची संख्या वाढली. याबद्दल वाचा सविस्तर बातमी
आरबीआयच्या मते, सोन्याच्या साठ्याचे मूल्य २.६२३ अब्ज डॉलर्सने वाढून ११०.३६५ अब्ज डॉलर्स झाले. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किमती वाढल्याचा थेट फायदा भारताच्या परकीय चलन साठ्याला झाला आहे. जाणून घेऊया सविस्तर बातमी..
धावपळीच्या युगात वर्क-लाइफ बॅलन्स ही एक मोठी समस्या बनली आहे, आणि बँक कर्मचारी त्याला अपवाद नाहीत. बँक संघटना बऱ्याच काळापासून ५-दिवसांच्या कामाच्या आठवड्याची मागणी करत आहेत.
आरबीआयच्या नियमांनुसार, वसुली एजंट फक्त सकाळी ८ ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत ग्राहकांना फोन करू शकतात. गैरवर्तन किंवा ओळखपत्राशिवाय भेटी झाल्यास, बँक लोकपालाकडे तक्रार दाखल करता येते.
आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रा यांच्या मते, भारतीय अर्थव्यवस्था 'गोल्डीलॉक्स कालावधी' मध्ये आहे. ऑक्टोबरमध्ये ८.२% ची जीडीपी वाढ आणि फक्त ०.३% चा महागाई दर यामुळे जागतिक स्तरावर देशाची स्थिती मजबूत झाली…
आर्थिक वर्ष २०२६ मध्ये RBI ने आर्थिक विकासाचा अंदाज ७.३% पर्यंत सुधारित केला आहे, कारण प्राप्तिकर आणि GST मधील बदल यासारख्या देशांतर्गत सुधारणांमुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळण्याची अपेक्षा आहे.
कोटक महिंद्रा बँकेवर आरबीआयने धडक कारवाई केली आहे. नियामक अनुपालनातील त्रुटींवर आधारित ही कारवाई करण्यात आली असून कोटक महिंद्रा बँकेला ६१.९५ लाखांचा दंड ठोठावला आहे. जाणून घेऊया सविस्तर प्रकरण या…
भारतीय रुपया अमेरिकन डॉलरच्या तुलनेत घसरत आहे. मंगळवारी रुपया ९१ रुपयांच्या खाली आला. तथापि, बुधवारी त्यात सुधारणा झाली. या घसरत्या रुपयामुळे भारतीय गुंतवणूकदार चिंतेत आहेत.
भारतातील उत्पन्न विभाजन संबधित आरबीआय हँडबुकमधून धक्कादायक बाब उघड झाली आहे. यामध्ये दिल्ली आणि गोव्याचे दरडोई उत्पन्न जवळपास ५ लाख आहे, तर उत्तर प्रदेश आणि बिहार हे केवळ १ लाखांच्या…
२०२५ मध्ये आरबीआयने अनेक वेळा दर कपात केली आहे.या रेपो दर कपातीचा थेट फायदा सामान्य माणसाला झाला आहे. यामुळे गृहकर्ज आणि वाहन कर्ज स्वस्त झाले आणि ईएमआय देखील कमी झाले.…
भारतीय रिझव्ह बँकेने रेपो रेटमध्ये कपात केली आहे. त्यामुळे त्याचे फायदे ग्राहकांपर्यंत लवकरात लवकर पोहोचवा, असे आवाहन रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी देशातील बँकर्सना केले आहे. याबद्दल वाचा सविस्तर…
भारतीय रिझर्व्ह बँकेने सांगितले की, ते १६ डिसेंबर रोजी ५ अब्ज अमेरिकन डॉलर भारतीय रुपया खरेदी-विक्री स्वॅपचा लिलाव करणार आहे. हे वित्तीय व्यवस्थेत अतिरिक्त तरलता आणण्यासाठी केले जाईल.
RBI ने रेपो दरात २५ बेसिस पॉइंटची कपात केल्यानंतर, बँक ऑफ बडोदा, इंडियन बँक, आणि बँक ऑफ इंडिया या बँकांनी त्यांचे व्याजदर ०.२५% ने कमी केल्याने कर्जदारांसाठी आनंदाची बातमी आहे.